वर्ष: वाय
-
जात्यंध मानसिकता आम्ही कधी सोडणार?
आपला देश स्वतंत्र होऊन सात दशके उलटून गेल्यानंतरही आज समाजाची वाटचाल जातीअंता ऐवजी जातीच्या सक्षमीकरणाकडे होताना दिसते आहे. आपली राजकीय दुकानदारी चालू ठेवण्यासाठी विविध पक्ष ,संघटना जात जाणिवा बळकट करण्याची कारस्थाने करत असतात.यासाठी समाजाला वेठीला धरतात. हे हानिकारक आहे. या पार्श्वभूमीवर जातीअंताचा विचार फार महत्त्वाचा ठरतो…
-
संत कबीर

शुक्रवार ता.५ जून रोजी संत कबीर जयंती आहे. संत कबीर यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे. आजच्या बिघडलेल्या ( बिघडवलेल्या ) परिस्थितीत माणूस व माणुसकी दोन्हीही ढासळत चालली आहेत .त्यातून सावरण्यासाठी संत विचारांकडे डोळस भूमिकेतून पाहिले पाहिजे. ‘कबीर विचार ‘हा त्यातील एक महत्त्वाचा विचार आहे. त्यामुळे कबीर जयंतीचे औचित्य साधून कबीर आणि कबीर विचार …
-
विकासदर शून्याखाली, गरिबांना कोण वाली ?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) शुक्रवार ता. २२ मे रोजी रिझर्व बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी रेपो आणि रिव्हर्स दरामध्ये कपातीची घोषणा करतानाच भारताचा आर्थिक विकासदर प्रथमच शून्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली. त्यांनी हेही स्पष्ट केले की, कोरोना संकटाच्या आधीपासूनच भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसू लागला होता.…
-
फसलेले आर्थिक धोरण आणि महाफसवे पॅकेज

आज संपूर्ण समाजव्यवस्थेचे नियंत्रण अर्थव्यवस्थेकडे गेले आहे.त्यामुळे राजकारणाचे अराजकीयीकरण ,संस्कृतीचे बाजारीकरण, शिक्षणाचे व्यापारीकरण ,माणसाचे वस्तूकरण, सामाजिकतेचे असामाजीकरण, कुटुंबव्यवस्थेचे दुभंगीकरण, व्यवस्थेचे कंगालीकरण ,सुदृढतेचे विकलांगिकरण आणि मोकळ्या श्वासाचे कोरोनीकरण अत्यंत वेगाने सुरू आहे.सरकारी अर्थनीती फसलेली आहे यात शंका नाही..
-
देशाच्या कुटुंबप्रमुखांकडून अपेक्षा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९० ) मा.पंतप्रधानांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२ मे २०२० रोजी वीस लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले .कोरोनाच्या या वैश्विक संकटाचे संधीत मध्ये रूपांतर करत ‘स्वावलंबी भारत ‘साकारण्यासाठी हे पॅकेज असल्याचे ते म्हणाले .स्वावलंबी भारत मधून शेतीक्षेत्र बळकट करणे, कर व्यवस्थेमध्ये बदल करणे ,मनुष्यबळाचा योग्य वापर करणे, वित्तीय व्यवस्था…
-
समाजवादी प्रबोधिनीची त्रेचाळीस वर्षे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) ‘समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी’ ही लोकप्रबोधनाचा अविरत ध्यास घेऊन गेली त्रेचाळीस वर्षे सातत्यपूर्ण आणि महत्वपूर्ण काम करणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे.’वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद घेऊन या संस्थेची स्थापना ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ,थोर विचारवंत कालवश आचार्य शांताराम गरुड यांच्या पुढाकाराने ११ मे १९७७ रोजी स्थापन झाली.…
-
कार्ल मार्क्स यांचा २०२ वा जन्मदिन

जगप्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्स हा कविमनाचा,सहृदयी, तत्वज्ञ आहे. अर्थात् कविमनाचा असल्यानेच त्याचे काळीज सर्वहारा वर्गाबद्दल कळवळले असेल. मार्क्सआणि त्याचे तत्वज्ञान कालातीत आहे .मानवी इतिहासावर, वर्तमानावर आणि भविष्यावर आपल्या विचारांची मुद्रा ठळकपणे तो उमटवून गेला.मंगळवार ता.५ मे २०२० रोजी त्याचा २०२ वा जन्मदिन आहे. त्यानिमित्त त्याच्या समकालीन संदर्भाविषयी थोडक्यात…
-
महाराष्ट्राची साठी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) शुक्रवार ता.१ मे २०२० रोजी आपला महाराष्ट्र वयाची साठी पूर्ण करतो आहे .अर्थात महाराष्ट्राचा साठावा वर्धापनदिन आहे .या वर्धापन दिनाला कोरोना विषाणूच्या साथीची एक विषारी,विखारी व जीवघेणी किनार आहे .कोणतीही संकटे काही काळ वेदनादायी होत धुमाकूळ घालतात हे खरं .पण ते सारे कालांतराने ओसरते हे ही सार्वकालिक…
-
‘पाणकळा ‘ कार र .वा .दिघे : १२५ वे जन्मवर्षं

ज्येष्ठ कादंबरीकार र.वा.दिघे यांचे हे १२५ वे जन्मवर्षं आहे. ग्रामीण जीवनातील प्रश्न मांडताना दिघ्यांनी त्याला तेथील निसर्गाचीही जोड दिली. त्यांच्या कादंबऱ्याना कृषी जीवनाचा अस्सल स्पर्श आहे. तसेच वारकरी संप्रदायाची शिकवण त्यांच्या नायकांच्या रूपाने पुढे जाताना दिसते .संतांच्या शिकवणुकीतून प्राप्त परिस्थितीवर मात करता येऊ शकते हा संदेश ही पात्रे देतात. शेती ,वनराई ,डोंगर-दऱ्या ,पहाड यांच्यात रममाण…
