वर्ष: वाय
-
स्वातंत्र्य आणि आपण

अत्यंत वाईट अवस्थेत असलेली अर्थव्यवस्था, पोखरून निघत असलेले उद्योग जगत, भरडुन काढत असलेली बेरोजगारी आणि उद्ध्वस्त होत असलेले समाजजीवन याची चर्चा ना माध्यमे करताहेत ना सत्ताधारी नेतेमंडळी वा कार्यकर्ते करत आहेत.उलट मंदिराच्या पायाभरणी पासून सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येपर्यंतचे विषय देशापुढील आजचे अव्वल प्रश्न म्हणून पुढे आणले जात आहेत. यात करोडो सर्वसामान्य माणसाचे प्रश्न पद्धतशीरपणे वगळले…
-
डॉ. रंगनाथन, भारतीय ग्रंथपाल दिन, महाराष्ट्रातील वास्तव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) भारताच्या प्राचीन संस्कृतीत व इतिहासात ग्रंथालयांचे महत्व मोठे आहे.आधुनिक काळात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून डॉ.शियाली रामामृतम उर्फ डॉ. एस.आर.रंगनाथन यांचे नाव मोठया आदराने घेतले जाते.त्यांचा जन्म मद्रास प्रांतातील तंजावर जिल्ह्यात शियाली या गावी ९ ऑगस्ट १८८२ रोजी झाला.मात्र दरवर्षी १२ ऑगस्ट हा दिवस त्यांच्या जन्मदिना प्रित्यर्थ…
-
“गांधी – किंग एक्सचेंज बिल” महत्वाचे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) अमेरिकन संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीकडून २९ जुलै २०२० रोजी एक विधेयक मंजूर करण्यात आले.” गांधी – किंग एक्सचेंज बिल ” असे या कायद्याचे नाव आहे. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि अमेरिकन कृष्णवर्णीयांचे गांधी मार्टिन ल्यूथर किंग( जुनियर) यांचे कार्य व विचार वारसा पुढे नेण्यासाठी हे विधेयक उपयुक्त…
-
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) शनिवार ता.१ ऑगस्ट २०२० रोजी प्रतिभावंत साहित्यिक,कार्यकर्त्यांचा पिंड असलेले अस्सल कलावंत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी आहे.तसेच नुकताच त्यांचा एक्कावन्नवा स्मृतिदिनही झाला.विलक्षण प्रतिभावंत असलेल्या अण्णा भाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी झाला.वयाची पन्नाशी पूर्ण होण्यापूर्वीच १८ जुलै १९६९ रोजी ते कालवश झाले.पण आपल्या अल्प आयुष्यात त्यांनी…
-
लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दी निमित्ताने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५० ८३ ०२ ९०) भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील थोर नेते म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जगभर ओळख आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळक कालवश झाले.त्यांची स्मृतिशताब्दी शनिवार ता.१ ऑगस्ट २०२० रोजी आहे. २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखली या गावात जन्मलेले टिळक हे एक असामान्य व्यक्तीमत्व …
-
लॉकडाऊनचे चार महिने आणि घटनादत्त जबाबदारी

२३ जुलै रोजी कोव्हिडं-१९ मुळे केल्या गेलेल्या लॉक डाऊनला तब्बल चार महिने झाले आहेत. हा चार महिन्याचा कालखंड भारतासह जगाच्या इतिहासात एक अभूतपूर्व वेगळेपणा घेऊन आला. अशा काळातून आपल्याला जावे लागेल याची किंचितही कल्पना आजच्याच नव्हे तर मागच्या ही काही पिढ्यांनी केली नव्हती. आज जगामध्ये कोरोना विषाणूने बाधित झालेल्यांची संख्या दीड कोटींवर पोहोचली आहे. भारतामध्ये…
-
ग्रंथालय, ग्रंथालय सेवक आणि कोरोना

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) कोव्हिडं – १९ च्या कोरोना विषाणूचे थैमान जगभर सुरू आहे.त्यामुळे अनेक क्षेत्रांची वाताहत सुरू आहे.आर्थिक क्षेत्रांची वाताहत तर आहेच आहे.त्याच बरोबर सांस्कृतिक क्षेत्रांचीही वाताहत सुरू आहे.त्यातीलच एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालये.ही ग्रंथालये मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यापासून लॉक डाऊनमुळे गेले चार महिने बंदच आहेत. महाराष्ट्रातील…
-
प्रा.डॉ.एन.डी.पाटील: उपेक्षितांचा पहाडी आधारवड

महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत नेते आणि समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व विद्यमान अध्यक्ष प्रा.एन.डी. पाटील बुधवार ता. १५ जुलै २०२० रोजी ब्यांणव्या वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्ताने त्यांनी लिहिलेली ” शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? “आणि “शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ? “या दोन पुस्तकांच्या नव्या आवृत्ती प्रकाशित होत आहेत. ब्यांणाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने एन.डी.सरांना भरभरून…
-
इंधन भाववाढ : पिचलेल्या समान्यांची लूट

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) गेल्या तीन आठवड्यात ज्या पद्धतीने इंधन दरवाढ होत आहे आणि सर्वसामान्य जनतेतून जो रोष व्यक्त केला जात आहे ते केंद्र सरकारच्या अत्यंत बेजबाबदार आणि लबाड कारभाराचे द्योतक आहे. सर्व विरोधी राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य जनता इंधन दरवाढीविरोधात आक्रोश करते आहे पण सरकार त्याविरोधात ब्रही काढत नाही. काँग्रेसने…
-
राजर्षी शाहू महाराज : सामाजिक न्यायाचे कृतिशील पुरस्कर्ते

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५० ८३ ०२ ९०) शुक्रवार ता.२६ जून २०२० हा लोकराजे छत्रपती शाहूमहाराजांचा १४६ वा जन्मदिन.युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर आपल्या कार्याचा आणि विचारांचा ठसा पुढील अनेक पिढ्यांवर आजतागायत जे उमटवत राहिले आहेत त्यात लोकराजे शाहू महाराज यांचे नाव घ्यावे लागेल.सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेला अग्रक्रम देणारे ते जाणते राजे होते.’एक वेळ गादी…