वर्ष: वाय
-
धर्मनिरपेक्षता आणि राज्यपाल

आज राजधर्माचे पालन करण्याची जबाबदारी असलेले राज्यपाल धर्मनिरपेक्ष संकल्पनेची थट्टा करून आडमार्गाने धर्मराष्टाची भाषा करत आहेत. त्यांच्या या भाषेबाबत खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनाही ती भाषा चुकीची होती हे मान्य करावे लागले.खरतर त्यांनी राज्यपालांचा राजिनामा घ्यायला हवा होता. तर शरद पवार यांनी राज्यपालांना नैतिकतेची चाड असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा असे म्हटले आहे. राज्यपालांची…
-
श्रीमंत गोविंदराव घोरपडे यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्ताने

शुक्रवार ता.१६ ऑक्टोबर २०२० रोजी इचलकरंजी संस्थानचे जहागीरदार श्रीमंत आबासाहेब उर्फ गोविंदराव घोरपडे यांचा दुसरा स्मृतिदिन आहे. इचलकरंजीच्या या अधीपतींनी लोकसेवेचे प्रसिद्धीपासून दूर राहून वर्षानुवर्षे जे काम केले ते अतुलनीय स्वरूपाचे आहे.आज लोकसेवेचाे तोच वसा वारसा श्रीमंत आबासाहेब यांचे चिरंजीव श्रीमंत यशवंतराव घोरपडे अधिक ताकदीने पुढे नेत आहेत ही फार महत्वाची बाब आहे.श्रीमंत आबासाहेब उर्फ…
-
हाथरसची अमानुषता : स्त्री व जात्यंधी विकृत दृष्टीकोन

कुर्सी है ,तुम्हारा जनाजा तो नही है कुछ कर नही सकते तो उत्तर क्यू नही जाते ?” असा एक शेर आहे. पण ‘ सत्तातुरणाम न भयं न लज्जा ‘ हे इथं सिद्ध होत आहे. म्हणूनच समाजातील दबलेल्या व यांच्या धोरणाचे बळी जाणाऱ्यांनी सत्तेचा माज उतरवण्याची गरज आहे. बलात्कारी व खुन्यांचे संरक्षण करण्यासाठी सत्तेचा वापर होत…
-
गुन्हेगारी, उमेदवारी आणि निवडणूक अधिकारी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० / ८४ २११ ३० २९०) १७ सप्टेंबर २०२० रोजी मुख्य निवडणुक अधिकारी ,महाराष्ट्र राज्य यांनी ‘ निवडणूक लढविणार्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी आणि अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत सूचना ‘ या मथळ्याखाली एक प्रसिद्धीपत्र वृत्तपत्रांद्वारे प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांबाबत राजकीय पक्षांनी घ्यावयाच्या दक्षते बाबत आणि…
-
लोकजागृतीचे एक माध्यम : वाचकांचा पत्रव्यवहार

आपल्याला भावलेले आणि समाजाला उपयुक्त ठरणारे , दिशा देणारे विचार समाजात पेरणे, त्यांचा प्रसार करणे,विचाराने माणूस जोडणे ही प्रक्रिया परिवर्तनाच्या व प्रबोधनाच्या दीर्घ मुदतीच्या लढ्यासाठी आवश्यक असते. ‘वाचकांचा पत्रव्यवहार ‘ या प्रक्रियेत महत्त्वाची कामगिरी करत असतो. गेल्या काही वर्षात अनेक वृत्तपत्रांनीही यातील चांगल्या पत्राला पुरस्कार देऊन गौरवलेले आहे.या सदरामुळे वृत्तपत्रांच्या आशयात आणि विषयात विविधता व …
-
भारतीय लोकशाही समोरील आव्हाने

“भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ” या विषयावर जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या वतीने शुक्रवार ता. ११ सप्टेंबर २०२० रोजी ‘ नॅशनल वेबिनार ‘आयोजित केला या वेबिनारचे प्रमुख वक्ते प्रसाद माधव कुलकर्णी यांच्या या भाषणाचा सारांश…
-
सरकार संख्यात्मक मजबूत पण गुणात्मक रामभरोसे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने एप्रिल ते जून या तिमाहितील अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी ३१ऑगस्टला जाहीर केली. त्यानुसार भारतीय अर्थव्यवस्था आजवरच्या सर्वात नीचांकी स्तरावर घसरलेली आहे. तब्बल २३.९ म्हणजे चोवीस टक्क्यानी अर्थव्यवस्था घसरणे हे अतिशय भयावह बाब आहे. कोरोनाचे संकट आणि त्यामुळे करावा लागलेला लॉक डाऊन ही कारणे या घसरणीमागे…
-
शिक्षक दिनाचा संदेश व नवे धोरण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) शनिवार ता. ५ सप्टेंबर रोजी भारतीय शिक्षक दिन साजरा होत आहे.अर्थात गेल्या काही वर्षात क्रांतीबा महात्मा फुले यांचा जन्मदिनही शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. फुले दाम्पत्याचे शैक्षणीक क्षेत्रातील काम अतुलनीय आहे यात शंकाच नाही.मात्र गेली अनेक वर्षे शासकीय पातळीवर आजचा दिवसच ‘ शिक्षक दिन ‘ म्हणूनच…
-
महाराष्ट्राचे बलदंड शाहीर राजाराम जगताप

महाराष्ट्राचे बलदंड शाहीर राजाराम जगताप खऱ्या अर्थाने लोकशाहीर आणि शाहीर भूषण होते.आपल्या पहाडी आवाजाने आशय घन शब्दरचनेने आणि उत्तम अभिनयाने त्यांनी पोवाड्याची कला जपली. त्याद्वारे समाजाला दिशा देण्याचे काम केले.लोकरंजनातून लोकप्रबोधनाचे काम फार चांगल्या पद्धतीने त्यांनी केले. बुधवार ता. २६ ऑगस्ट २०२० रोजी शाहीरभूषण राजाराम जगताप वयाच्या ९१ व्या वर्षी वार्धक्याने कालवश झाले यानिमित्ताने यांच्या…
-
बेरोजगारीचा कोरोनी अहवाल आणि पाच महिने

सेंटर फोर मॉनिटरिंग इंडियन इकॉनोमी( सीएमआई ) चा एक अहवाल नुकताच म्हणजे मंगळवार ता.१८ ऑगस्टला प्रसिद्ध झाला आहे.तो अहवाल वाढत्या बेरोजगारीवर मोठा प्रकाश टाकणारा व भयावहता अधोरेखित करणारा आहे. २३ ऑगस्टला लॉकडाऊनला पाच महिने पूर्ण होत आहेत. लॉक डाऊन च्या काळामध्ये जुलै अखेरपर्यंत जवळ-जवळ पावणेतीन कोटी लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. एकीकडे आत्मनिर्भरतेपासून जॉब…