टॅग: corona
-
बेरोजगारीचा कोरोनी अहवाल आणि पाच महिने

सेंटर फोर मॉनिटरिंग इंडियन इकॉनोमी( सीएमआई ) चा एक अहवाल नुकताच म्हणजे मंगळवार ता.१८ ऑगस्टला प्रसिद्ध झाला आहे.तो अहवाल वाढत्या बेरोजगारीवर मोठा प्रकाश टाकणारा व भयावहता अधोरेखित करणारा आहे. २३ ऑगस्टला लॉकडाऊनला पाच महिने पूर्ण होत आहेत. लॉक डाऊन च्या काळामध्ये जुलै अखेरपर्यंत जवळ-जवळ पावणेतीन कोटी लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. एकीकडे आत्मनिर्भरतेपासून जॉब…
-
लॉकडाऊनचे चार महिने आणि घटनादत्त जबाबदारी

२३ जुलै रोजी कोव्हिडं-१९ मुळे केल्या गेलेल्या लॉक डाऊनला तब्बल चार महिने झाले आहेत. हा चार महिन्याचा कालखंड भारतासह जगाच्या इतिहासात एक अभूतपूर्व वेगळेपणा घेऊन आला. अशा काळातून आपल्याला जावे लागेल याची किंचितही कल्पना आजच्याच नव्हे तर मागच्या ही काही पिढ्यांनी केली नव्हती. आज जगामध्ये कोरोना विषाणूने बाधित झालेल्यांची संख्या दीड कोटींवर पोहोचली आहे. भारतामध्ये…
-
ग्रंथालय, ग्रंथालय सेवक आणि कोरोना

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) कोव्हिडं – १९ च्या कोरोना विषाणूचे थैमान जगभर सुरू आहे.त्यामुळे अनेक क्षेत्रांची वाताहत सुरू आहे.आर्थिक क्षेत्रांची वाताहत तर आहेच आहे.त्याच बरोबर सांस्कृतिक क्षेत्रांचीही वाताहत सुरू आहे.त्यातीलच एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालये.ही ग्रंथालये मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यापासून लॉक डाऊनमुळे गेले चार महिने बंदच आहेत. महाराष्ट्रातील…
-
इंधन भाववाढ : पिचलेल्या समान्यांची लूट

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) गेल्या तीन आठवड्यात ज्या पद्धतीने इंधन दरवाढ होत आहे आणि सर्वसामान्य जनतेतून जो रोष व्यक्त केला जात आहे ते केंद्र सरकारच्या अत्यंत बेजबाबदार आणि लबाड कारभाराचे द्योतक आहे. सर्व विरोधी राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य जनता इंधन दरवाढीविरोधात आक्रोश करते आहे पण सरकार त्याविरोधात ब्रही काढत नाही. काँग्रेसने…
-
फसलेले आर्थिक धोरण आणि महाफसवे पॅकेज

आज संपूर्ण समाजव्यवस्थेचे नियंत्रण अर्थव्यवस्थेकडे गेले आहे.त्यामुळे राजकारणाचे अराजकीयीकरण ,संस्कृतीचे बाजारीकरण, शिक्षणाचे व्यापारीकरण ,माणसाचे वस्तूकरण, सामाजिकतेचे असामाजीकरण, कुटुंबव्यवस्थेचे दुभंगीकरण, व्यवस्थेचे कंगालीकरण ,सुदृढतेचे विकलांगिकरण आणि मोकळ्या श्वासाचे कोरोनीकरण अत्यंत वेगाने सुरू आहे.सरकारी अर्थनीती फसलेली आहे यात शंका नाही..
-
देशाच्या कुटुंबप्रमुखांकडून अपेक्षा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९० ) मा.पंतप्रधानांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२ मे २०२० रोजी वीस लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले .कोरोनाच्या या वैश्विक संकटाचे संधीत मध्ये रूपांतर करत ‘स्वावलंबी भारत ‘साकारण्यासाठी हे पॅकेज असल्याचे ते म्हणाले .स्वावलंबी भारत मधून शेतीक्षेत्र बळकट करणे, कर व्यवस्थेमध्ये बदल करणे ,मनुष्यबळाचा योग्य वापर करणे, वित्तीय व्यवस्था…

