टॅग: failed economic policy
-
विकासदर शून्याखाली, गरिबांना कोण वाली ?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) शुक्रवार ता. २२ मे रोजी रिझर्व बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी रेपो आणि रिव्हर्स दरामध्ये कपातीची घोषणा करतानाच भारताचा आर्थिक विकासदर प्रथमच शून्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली. त्यांनी हेही स्पष्ट केले की, कोरोना संकटाच्या आधीपासूनच भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसू लागला होता.…
-
फसलेले आर्थिक धोरण आणि महाफसवे पॅकेज

आज संपूर्ण समाजव्यवस्थेचे नियंत्रण अर्थव्यवस्थेकडे गेले आहे.त्यामुळे राजकारणाचे अराजकीयीकरण ,संस्कृतीचे बाजारीकरण, शिक्षणाचे व्यापारीकरण ,माणसाचे वस्तूकरण, सामाजिकतेचे असामाजीकरण, कुटुंबव्यवस्थेचे दुभंगीकरण, व्यवस्थेचे कंगालीकरण ,सुदृढतेचे विकलांगिकरण आणि मोकळ्या श्वासाचे कोरोनीकरण अत्यंत वेगाने सुरू आहे.सरकारी अर्थनीती फसलेली आहे यात शंका नाही..