कॅटेगरी: Essay
-
साऱ्यांनाच आपले वाटणारे सा.रे.पाटील
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये ज्या नेतेमंडळींनी सहकारातून समाजवाद आणण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांना रुजविण्याचा प्रयत्न केला किंबहूना त्यासाठी आयुष्य वेचले त्यामध्ये डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ११ डिसेंबर १९२१ रोजी जन्मलेले सा.रे.पाटील वयाच्या चौऱ्यांणव्या वर्षी १ एप्रिल २०१५ रोजी…
-
” विटेवर ” गझलेचे मा.रामहरी पंडित यांनी केलेले रसग्रहण
◼️◻️◼️*गझलगंध…* *सुवर्णमहोत्सवी.भाग…5️⃣0️⃣*🎉🎉🎊🏮दि.,१० नोव्हेंबर २०२१.. बुधवार________________अतिथी गझलकार…*मा. प्रसाद कुलकर्णी* (इचलकरंजी, कोल्हापूर,)______________ रसग्रहण *रामहरी पंडित* ( *चंद्राशु*) कारंजा जि.वाशिम *९७६५०११२५१*_________________*काव्यप्रेमी शिक्षक मंच® आणि, काव्यप्रेमी गझल मंच*——–आयोजित————-गझलगंध उपक्रमातील.. *पन्नासाव्या* भागात…केंद्रिय मंच व गझल समितीतील मान्यवर पदाधिकारी, गझल मंचातील मान्यवर रसिक मित्रांनो… *सस्नेह नमस्कार*🙏_________________💫 *गझलगंध उद्देशिका*१)मान्यवर गझलकारांचा परिचय, त्यांच्या रचनांचा साहित्यिक दृष्टीने आस्वाद घेणे.२) रसग्रहण,अतिथी रचना व गझल प्रकारावर,…
-
क्रांतिअग्रणी जी.डी.बापूंच्या जन्मशताब्दीनिमित्ताने
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) ऐन तारुण्यामध्ये म्हणजे वयाच्या पंचविशीत ज्यांना भारत स्वतंत्र होताना पाहता आला ,त्या स्वातंत्र्य आंदोलनात सर्वस्व झोकून देऊन सहभाग घेता आला ती पिढी स्वातंत्र समराच्या धगधगत्या इतिहासाची अखेरची साक्षीदार पिढी आहे. त्यातील एक तेजपुंज तारा म्हणजे ‘क्रांतीअग्रणी जी. डी.बापू लाड’. स्वातंत्र्यसैनिकांच्या पिढीचे शिलेदार असलेले बापू आजच्या सांगली…
-
डॉ.आंबेडकरांचा समता विचार
सोमवार ता.६ डिसेंबर २०२१ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पासष्ठावा महापरिनिर्वाणदिन आहे. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर प्रज्ञावंत ,तत्त्वचिंतक ,अर्थतज्ञ ,समाजशास्त्रज्ञ, चिकित्सक लेखक,ख्यातनाम संपादक ,बुजुर्ग नेते अशा विविध पैलूंनी युक्त असे ते महामानव होते. कोलंबिया विद्यापीठातून त्यानी अर्थशास्त्र विषयात एम.ए.पीएच.डी. केली होती.यावर्षी…
-
समाज प्रबोधक ज्ञानेश्वर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) गुरुवार ता. ०२ डिसेंबर २०२१ रोजी संत ज्ञानेश्वरांचा ७२५ वा समाधी सोहळा दिन आहे. १२७५ साली जन्मलेल्या ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीत इंद्रायणीच्या काठी १२९६ साली ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली होती.”संतकृपा झाली | इमारत फळा आली !!’ज्ञानदेवे रचिला पाया! उभारले देवालया !! नामा त्याचा किंकर !…
-
संविधान ,लोकशक्ती व लोकशाही
शुक्रवार ता.२६ नोव्हेंबर रोजी भारताचा ७१ वा संविधान दिन आहे. भारतीय संविधान हा जगातील एक महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज आहे. हे संविधान लोक, लोकशक्ती ,लोकशाही यांचे महत्त्व अधोरेखित होते. भारतीय राज्यघटना स्वातंत्र्य ,सार्वभौमत्व, संघराज्यीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाही या महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञानावर उभी आहे.त्यापैकी लोकशाही मूल्याचा आपण संक्षिप्त आढावा घेणार आहोत.कृषी कायदे मागे घ्यावे लागणे हा…
-
मर्कटांचे हाती मद्यप्यांचे स्क्रिप्ट

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) यावर्षी १५ ऑगस्ट २०२१ रोजी आपण स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले.त्याचा महोत्सव देशभर सुरू आहे.जुलमी व शोषण करणाऱ्या साम्राज्यवादी ब्रिटिशांच्या कचाट्यातून आपण स्वतंत्र झालो. राज्यघटनेने सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार- अभिव्यक्ती- विश्वास -श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दिले. दर्जाची व संधीची समानता दिली.आज पाऊण शतकाच्या वाटचालीनंतर लोकांच्या जीवन-मरणाचे प्रश्न…
-
कंगनाचा बेतालपणा आणि पाठीराख्यांची कृतघ्नता

नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केली गेलेली अभिनेत्री कंगना राणावत हिने टाइम्स नाऊ चॅनेलच्या कार्यक्रमात भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले आहे आणि खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळालेले आहे असे मेंदू गहाण टाकणारे वक्तव्य केले.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात असे विषारी वक्तव्य करून तिने भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या व सहभाग घेतलेल्या लाखो स्वातंत्र्यविरांचा अपमान केला आहे.तसेच पंडित नेहरू…
-
विटेवर गझलेचे रसग्रहण
नमस्कार,काव्यप्रेमी शिक्षक मंच आणि काव्यप्रेमी गझल यांच्या ‘गझलगंध ‘ उपक्रमात मा.रामहरी पंडित ( कारंजा जि.वाशीम ) यांनी बुधवार ता. १० नोव्हेम्बर २१ रोजी सादर केलेले माझ्या गझलेचे केलेले रसग्रहण.गझलगंध उपक्रमास भरभरून शुभेच्छा आणि मा.रामहरी पंडित यांना मनःपूर्वक धन्यवाद..! आपण रसग्रहण जरूर वाचावे ही विनंती. विटेवर ———नाही कधीच झाले माझे इथे कलेवरमृत्यू निवांत झोपे माझ्या जरी…
-
पंडित नेहरू: आत्मनिर्भरतेचे प्रणेते

रविवार ता.१४ नोव्हेंम्बर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आहे.अलीकडे आत्मनिर्भर शब्द फार चर्चेत आहे.त्याचे प्रणेते आणि कृतीशील धोरणकर्ते नेहरुच होते.त्यांची आत्मनिर्भरता उभारणीवर आधारित होती.विकून खाणारी वाटोळी परनिर्भरता नव्हती.कारखाने,उद्योग हीच खरी राष्ट्रीय मंदिरे ‘ ही त्यांची भूमिका ही आत्मनिर्भरतेची सर्वोत्तम व्याख्या होती व आहे. ते आत्मनिर्भरतेचे प्रणेते होते. भारताच्या इतिहासाचा शोध घेऊन भविष्याची दिशा देण्याचे…