कॅटेगरी: Essay
-
स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी पदार्पण
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) रवीवार ता. १५ ऑगस्ट २०२१ रोजी आपण स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहोत.सोमवार ता.९ ऑगस्ट २०२० रोजी आपण आपला ७९ वा क्रांतिदिन साजरा केला.क्रांतिदिन आणि स्वातंत्र्य दिन चिरायू होवो…! एका स्फूर्तिदायी महान इतिहासाचे आपण वारसदार आहोत. भारतीय स्वातंत्र्याच्या अखेरच्या पर्वाला क्रांतीदिनाने सुरुवात झाली. होती त्यानंतर पाच वर्षातच आपण…
-
डॉ. रंगनाथन, भारतीय ग्रंथपाल दिन आणि भयाण वास्तव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) भारताच्या प्राचीन संस्कृतीत व इतिहासात ग्रंथालयांचे महत्व मोठे आहे.आधुनिक काळात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून डॉ.शियाली रामामृतम उर्फ डॉ. एस.आर.रंगनाथन यांचे नाव मोठया आदराने घेतले जाते.त्यांचा जन्म मद्रास प्रांतातील तंजावर जिल्ह्यात शियाली या गावी ९ ऑगस्ट १८८२ रोजी झाला.मात्र दरवर्षी १२ ऑगस्ट हा दिवस त्यांच्या जन्मदिना प्रित्यर्थ ‘भारतीय…
-
विठ्ठलाचे स्वगत : आषाढी निमित्ताने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) मंगळवार ता.२० जुलै २०२१ रोजी ‘ आषाढी एकादशी’ आहे.आषाढी व कार्तिकी वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैशिष्ट्य व संचित आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी आषाढी ,कार्तिकी यात्रा होऊ शकलेली नव्हती. आज ही कोरोनाची दुसरी लाट अजून संपली नाही तोवर तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत आहे.पंढरपूर संचार बंदीत आहे.एकूणच काळ मोठा कठीण आला…
-
प्रा.डॉ.एन.डी.पाटील:पहाडी आधारवड

समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व विद्यमान अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील १५ जुलै रोजी वयाच्या त्र्याणव्या वर्षात पदार्पण करत आहेत. या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांना समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने शाल व बुके देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘ प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाच्या जुलै २०२१ च्या अंकाचे प्रकाशनही प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी…
-
समान नागरी कायदा हवाच
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) “आधुनिक भारतीय समाजात हळूहळू परस्पर साहचर्यामुळे मिळून मिसळून राहू लागला आहे.त्यातील जात ,धर्म आणि समुदायाच्या पारंपरिक मर्यादा देखील गळून पडू लागल्या आहेत. त्यामुळे समान नागरी कायदा केवळ आशाच राहता कामा नये. तरुणाईला विवाह करताना अथवा घटस्फोट घेताना वेगवेगळ्या वैयक्तिक कायद्यामुळे निर्माण होणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची गरज भासू…
-

नावाप्रमाणे नावाजलेला माणूस : बशर नवाज प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) तेज हो धूप तो और भी निखर आयेंगेहम कोई फुल नही जो मुरझा जायेंगे.. संघर्षासाठी सिद्ध असल्याचा पुकारासुद्धा अशा तरल शेराने करणार्या ज्येष्ठ शायर बशर नवाज यांचा आज सहावा स्मृतिदिन. १८ ऑगस्ट १९३५ रोजी औरंगाबाद मध्ये जन्मलेले बशर नवाज ९ जुलै…
-
सरन्यायाधीशांचे ‘लोकसार्वभौमी’ महत्वमतानिमित्ताने
शेवटी जनता ही सार्वभौम आहे. लोकशाही हे मानवी सभ्यता व स्वायत्ततेची लक्षण आहे. लोकशाही जर योग्य प्रकारे चालायची असेल तर मानवी सभ्यता आणि स्वायत्ततेत जनता सार्वभौम आहे हे तत्त्व पाळले गेले पाहिजे. हे भारताच्या सरन्यायाधीशांचे मत अतिशय महत्वाचे आहे…
-
शंभरीपार इंधन आणि आरपार महागाई

डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या खनिज तेलाचे दर प्रति बॅरेल ११० डॉलर होते. तेव्हा भारतात पेट्रोलचे दर ८० तर डिझेल ५८ रुपये होते.आज कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरेल ७२ डॉलर्स असूनही पेट्रोल व डिझेलचे भाव शंभरी पार गेला आहे.या सरकारने गेल्या सात वर्षात सरासरी दर सहा महिन्यांनी म्हणजे तेरा वेळा अबकारी…
-
कबिरांचे क्रांतिकारकत्व

कबीर हे वैचरिक क्रांती घडवू पाहणारे परिवर्तनवादी संतकवी होते .संपूर्ण बाह्यचारांचा आणि जंजाळांचा विध्वंस करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांची ही परिवर्तनवादी भूमिका त्यांच्या रचनांमधून आणि जीवनसरणी तून ठायी ठायी प्रगट होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कबीर यांना गुरू मानले ते या क्रांतिकारकत्वामुळेच…
-
तुफानी शतकवीर कॅप्टन रामभाऊ श्रीपती लाड
ज्यांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक व्हावे आणि आणि ज्यांच्या धगधगत्या मशालीतून समकालीन परिवर्तनाच्या चळवळीसाठी काही प्रेरक ठिणग्या घ्याव्यात अशी माणसे फार कमी आहेत. म्हणूनच कॅप्टन रामभाऊंचे प्रेरणादायी शतकीय अस्तित्व अतिशय महत्त्वाचे आहे.आपल्या लेखनाचे आणि वाणीचे कौतुक करणाऱ्या व्यक्तीने वयाची शंभरी पार करणे ही अतिशय आनंददायी बाब आहे. एक लेखक,संपादक,वक्ता,कार्यकर्ता म्हणून मला आनंद देणारे कॅप्टन रामभाऊ हे असे…