कॅटेगरी: Essay
-
महापॅकेजची वर्षपूर्तीचा महाप्रचार का नाही ?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) कोरोनाशी लढण्यासाठी तब्बल वीस लाख कोटी रुपयांचे महा पॅकेज केंद्र सरकारने गेल्या वर्षी १२ मे रोजी जाहीर केले होते. त्याला एक वर्ष व एक आठवडा झाला. त्याचा महाप्रचार का केला गेला नाही ?त्याच्या वर्षपूर्ती तील कामाबाबत सत्ताधारी अथवा त्यांच्या समर्थकांनी एक चकार शब्द काढल्याचे दिसले नाही. त्याची…
-
कर्तव्य व जबाबदारीचे गंगार्पण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५० ८३ ०२ ९० ) उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये गेल्या महिन्याभरात मृतदेह तसेच वा अर्धवट जाळून टाकून देण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. ही वेळ संबंधितांच्या कुटुंबियांवर का आली हा मुद्दा आहेच आहे.मात्र अंतिमतः त्या राज्यांच्या कारभाऱ्यांचे हे मोठे अपयश आहे.पण हा नाकर्तेपणा लपविण्यासाठी पगारी सोशल मीडिया सेलने हे व्हिडिओ…
-
हे महासंकट अस्मानी नव्हे सुलतानीच आहे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) भारताचे विद्यमान केंद्र सरकार आणि त्याचे धुरीण बढाईखोरीत जसे प्रवीण आहेत तसेच कातडीबचाऊ भूमिका घेण्यातही निपुण आहेत. कोरोनाची भयावह वाढती लागण आणि मृत्युदर हे सर्व निर्णय घेणाऱ्या मा.पंतप्रधान व मा.गृहमंत्री या जोडगोळीचेच अपयश आहे ही खरी’ जन की बात ‘ आहे.पण ते खरे नसून हे व्यवस्थेचेच…
-
समाजवादी प्रबोधिनीचा ४४ वा वर्धापनदिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) मंगळवार ता. ११ मे २०२१ रोजी समाजवादी प्रबोधिनीचा ४४ वा वर्धापन दिन आहे. आज प्रबोधिनी पंचेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या मार्च महिन्यापासून आपण ,आपला महाराष्ट्र आणि आपला देश कोरोनाच्या संकटांशी मुकाबला करत आहोत. यात प्रचंड मनुष्यहानी ,वित्तहानीसह सर्वंकष नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाले आहे.या कालावधीत…
-
लोकराजाची स्मृतीशताब्दी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५० ८३ ०२ ९०) आज बुधवार ता. ६ मे २०२१ रोजी लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांची स्मृतीशताब्दी वर्ष सुरू होते आहे.२६ जून १८७४ रोजी शाहूमहाराजांचा जन्म झाला आणि ६ मी १९२२ रोजी ते कालवश झाले.युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर आपल्या कार्याचा आणि विचारांचा ठसा पुढील अनेक पिढ्यांवर आजतागायत जे उमटवत…
-
जागतिक कामगार दिन व भारतीय कामगार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९० ) शनिवार ता. १ मे २०२१ रोजी १३१ वा जागतिक कामगार दिन साजरा होतो आहे .अर्थात हा कामगार दिन साजरा करत असताना भारतासह जगातील अनेक देशांना कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागतो आहे.भारताला तर कोरोनाच्या विषाणू संकट आणि नेतृत्वाने नोटबंदी ते लोकडाऊन सारखे अनेक मनमानी पद्धतीने घेतलेले आर्थिक,…
-
महाराष्ट्राची एकसष्ठी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) शनिवार ता.१ मे २०२१रोजी आपला महाराष्ट्र वयाची एकसष्ठी पूर्ण करतो आहे .या वर्धापन दिनाला गतवर्षीप्रमाणेच कोरोना विषाणूच्या हाहाकाराची एक विषारी,विखारी व जीवघेणी किनार आहे. कोणतीही संकटे काही काळ वेदनादायी होत धुमाकूळ घालतात हे खरं .पण ते सारे कालांतराने ओसरते हे ही सार्वकालिक सत्य आहे.अर्थात ते आपली किंमत…
-
आत्मनिर्भरतेचा जयघोष पण कृती भिकेला लावणारी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) भारतात कोरोनाचे संकट वाढण्यासाठी सर्वस्वी केंद्रसरकार आणि त्याचे धोरणकर्ते कारणीभूत आहेत. लोकभावना व लोकक्षोभ ध्यानात घेऊन उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयाची खंडपीठे स्वतःहून याबाबत लक्ष घालत आहेत. केंद्र सरकारचे चुकीचे निर्णय सुपर स्प्रेडर ठरले आहेत यात शंका नाही. सगळं जग भारतातील कंपन्यांकडे लसीच बुकिंग करत असतांना आमच्या…
-
रियाज शेख : आकाशवाणीची मधुर वाणी

सध्याचा काळ हा जवळची माणसे वाढत्या प्रमाणात अचानक कालवश होण्याची बातमी देणारा अस्वस्थ कालखंड आहे.त्यातीलच हा आणखी एक धक्का. आकाशवाणीची मुलायम व रसपूर्ण ‘वाणी ‘ म्हणून ज्यांची महाराष्ट्राला ओळख होती ते आकाशवाणीचे अधिकारी रियाज शेख २४ एप्रिल रोजी कालवश झाले. ते निवृत्त झाले होते पण त्यांच जाण्याच वय नव्हतं.एक वर्षानुवर्षाचा ज्येष्ठ कलावंत स्नेही गमावल्याच दुःख…
-
पृथ्वी तापते आहे आणि आपण निवांत आहोत

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) कोरोनाची दुसरी लाट वेग घेत असतानाच आणखी एक चिंताजनक बाब सरताना निदर्शनास आली. ती म्हणजे यंदाचा सरून गेलेला मार्च हा गेल्या १२१ वर्षातील सर्वाधिक तिसऱ्या नंबरचा उष्ण महिना ठरला आहे. मार्च महिन्यातील सरासरी कमाल तापमान ३२.६५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १९.९५ अंश सेल्सियस इतके नोंद झाले आहे. यापूर्वी गेल्या…