कॅटेगरी: Essay
-
गझल विधा : संकुचित मठ नव्हे तर व्यापक पीठ आहे

गझल विधा कोणाचा व्यक्तिगत अधिकार सांगणारी मालमत्ता नाही.ती सर्वव्यापी व सर्व स्पर्शी मानुष्य अभिव्यक्ती आहे. गझल हा कोणाचा संकुचित मठ नाही तर ते व्यापक पीठ आहे….गझलेबाबत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गझल हा एक काव्यप्रकार आहे.आपण गझल लिहितो म्हणजे कोणीतरी वेगळे आहोत हा गंड काहींनी चुकीच्या पद्धतीने जपला व वाढवला. कवी असल्याच्या अभिमानापेक्षा गझलकार…
-
सुधारकाग्रणी आगरकर

अवघे एकोणचाळीस वर्षाचे आयुष्य मिळालेल्या आगरकरांनी महाराष्ट्राच्या पर्यायाने भारताच्या विचारविश्वाच्या समृद्धीत मोठी भर घातलीआहे.’इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार ‘हे ब्रीद घेऊन जगणाऱ्या या थोर समाजसुधारक,विचारवंत,लेखक,पत्रकार,संपादक,शिक्षक असे बहूपेडी व बहुगुणी व्यक्तिमत्वाला त्यांच्या १२६ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. ‘कर्ते सुधारक आगरकर ‘ हेमी लिहिलेले पुस्तक अक्षर प्रकाशन ( मुंबई ) च्या वतींने प्रकाशित…
-
आचार्य अत्रे : साहित्याला सहावे महाभूत मानणारा प्रतिभावंत

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेले एक थोर अष्टपैलू व्यक्तिमत्व. १३ ऑगस्ट १८९८रोजी जन्मलेले आचार्य अत्रे वयाच्या एकहत्तराव्या वर्षी १३ जून १९६९ रोजी कालवाश झाले. साहित्यापासून राजकारणापर्यंत ,रंगभूमीपासून पत्रकारितेपर्यंत विविध क्षेत्रात अतिशय दैदीप्यमान कामगिरी त्यांनी केली. एवढे अष्टपैलू व्यक्तिमत्व मराठी विश्वात विसाव्या शतकात…
-
पुलं : समग्रतेला व्यापून उरणारा कलावंत

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) पुलं उर्फ पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजे महाराष ्ट्राच्या साहित्य, संगीत, चित्रपट, दूरदर्शन ,संस्कृती,दातृत्व अशा विविध क्षेत्रातील एक अष्टपैलू कलावंत. ” महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व “ही उपाधी जनतेने त्याला दिली होती. ८ नोव्हेंबर १९१९ रोजी जन्मलेले पुलं १२ जून २००० रोजी कालवश झाले. शेवटची काही वर्षे त्यांना कंपवाताच्या आजाराने घेरले होते.…
-
लसधोरणाचा लसावी

सर्वोच्च न्यायालयाची लोककेंद्री सक्रियता व राज्यघटनेप्रती बांधिलकी फार महत्वाची आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आपला निर्णय बदलणे भाग पाडले हा लसधोरणाचा लसावी आहे. अर्थातच भारतीय संविधानाची ती ताकद आहे.संविधान जन की बात करते तर सरकार मन की बात मध्ये मनमानी पद्धतीने मश्गुल राहते.पण आता असे सारखे असे वागता येणार नाही हे सत्ताधुरिणानी ध्यानात घ्यावे.शेवटी देशाच्या…
-
बुद्धिजीवी व रसपूर्ण शायर ” शहरयार “

प्रसाद माधव कुलकर्णी ,इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) अखलाख मोहम्मद खान उर्फ शहरयार हे उर्दू व हिंदीतील अतिशय ख्यातनाम शायर होते. शहरयार म्हटलंकी ‘ इन आखों की मस्ती के मस्ताने हजारो है ‘ या ‘ उमराव जान ‘ मधील गीतापासून ‘गबन ” मधील ‘सीने मे जलन आखों मे तुफान सा क्यों है ,इस शहर में हर…
-
राज्यघटना आणि लोकशाही
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० ) व्यापारी म्हणून आलेल्या ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी दीडशे वर्षे भारतावर राज्य केले.१८५७ ते १९४७ असा नव्वद वर्षाच्या प्रदीर्घ स्वातंत्रसंग्राम या देशात झाला.त्यासाठी हजारोनी प्राणाची आहुती दिली.लाखोंनी तुरुंगवास पत्करला.इथला सर्वसामान्य माणूस जात,पात,पंथ,धर्म हे सारे भेद विसरून एक होऊन ब्रिटिशांशी लढत होता.तेंव्हा जातीयवादी व धर्मांध विचारधारा या देशाच्या स्वातंत्र्याशी गद्दारी करत होत्या.माफीनामे लिहून…
-
तोंडओळख गझलेची
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० ) साप्ताहिक जनमंगल चा ‘माय बडी राइट्स ‘ हा उपक्रम अतिशय नाविन्यपूर्ण आणि अनुकरणीय आहे.याबद्दल सर्वप्रथम मी संपादक मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. या उपक्रमामध्ये मला ज्येष्ठ साहित्यिका गझलकारा प्रा.सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा यांनी सहभागी करून घेतले याचा मला विशेष आनंद होतो आहे. याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतों.प्रा.सुनंदा पाटील व माझा…
-
पंडित नेहरू: आत्मनिर्भरतेचे प्रणेते

आज नेहरूंना नावे ठेवत त्यांनी उभारलेल्या संस्था विकण्याचा सपाटा लावला जात आहे.ही आत्मनिर्भरता नव्हे आत्मवंचना आहे. कोणतेही नेतृत्व उभारणी कशाची व कशी करते , देशाच्या सर्वांगीण विकासात भर कशी घालते यावरून त्याचे मूल्यमापन होत असते.नेहरू त्याबाबत आजही जागतिक स्तरावरील सर्वश्रेष्ठ नेते ठरतात…
-
२६ मे “काळा दिवस ‘ आणि साता वर्षाची बिनउत्तरी कहाणी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) विद्यमान केंद्र सरकारने मे अखेरीस आपल्या कारकिर्दीची सात वर्षे पूर्ण करीत आहे. या कारकिर्दीमध्ये शेतकरी ,कामगार, कष्टकरी वर्ग व सर्वसामान्य जनतेला होरपळून काढणारे आणि अदानी – अंबानी सारख्या सारकरधार्जिण्या भांडवलदारांना प्रचंड प्रमाणात फायदा करून देणारे अनेक निर्णय घेण्यात आले. तसे अनेक कायदे करण्यात आले.आपल्या बेजबाबदार कारभाराने जनतेवर…