कॅटेगरी: Essay
-
सामान्यांचा काळ ठरलेल्या मनमानी निर्णयाचा स्मृतीदिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) ८ नोव्हेंबर २०२१ रोजी नोटाबंदीच्या अर्थात पाचशे व एक हजार चलनातील नोटा बंद करण्याचा अत्यंत अविचारी,अविवेकी, मनमानी निर्णयाचा पाचवा स्मृतिदिन होता.हा निर्णय चुकीचा होता हे देशाच्या सर्वांगीण अवस्थेवरून आणि करोडो सर्वसामान्य माणसांच्या कंबरडे मोडण्यातून स्पष्टच झाले आहे. हे सत्ताधाऱ्यांनाही पटले आहेच पण ते मूग गिळून गप्प आहेत. उत्सवप्रिय व इव्हेंटबाज…
-
दिवाळी अंक ,मनोरंजन व मनपोषण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) गेल्या दोन वर्षात निर्माण झालेले कोरोनी वातावरण काही प्रमाणात आता बदलू लागले आहे.अर्थात कोरोनाचे संकट टळलेले नाहीच. पण कोरोनासह सर्वच प्रकारच्या सामाजिक,आर्थिक,राजकीय,सांस्कृतिक संकटांवर मात करायची असेल तर विचार समृद्धता ही महत्त्वाची बाब आहे. आणि विचार देण्याचे एक महत्त्वाचे मराठी सांस्कृतिक वैशिष्ट्य म्हणून दिवाळी अंकांकडे पहावे लागेल.या वर्षीही बाजारात अनेक दिवाळी…
-
बोलघेवडी आत्मनिर्भरता आणि देशाच दिवाळ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) २० ऑक्टोबर २०२१ रोजी मा. पंतप्रधानांनी तेल ,गॅस, नैसर्गिक तेल व वायू या क्षेत्रातील विशेष तज्ज्ञांशी चर्चा केली. स्वच्छ विकास तसेच स्थैर्याला प्रोत्साहन देणे हा या बैठकीचा मुख्य विषय होता असे सांगण्यात आले.त्यामध्ये मा. पंतप्रधान इंधनदरवाढी विरोधात शाश्वत उपायांवर भर देणार असल्याचे म्हणाले. तसेच भारताला तेल आणि वायू क्षेत्रात ‘…
-
शतकोटी लसोत्सव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) गुरुवार ता. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी भारताने शंभर कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा टप्पा पार केला.ही अतिशय आनंदाची बाब आहे. यामध्ये योगदान देणाऱ्या लस निर्मिती कंपन्यांबरोबरच ,आरोग्य सेवक आणि लस धोरणात पूर्णतः गोंधळलेल्या केंद्र सरकारला खडसावत लस धोरणाचे नवे सूत्र जाहीर करण्यास भाग पाडणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च योगदान आहे.…
-
आंदोलनजीवी ते आंदोलकांचा जीव घेणे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) उत्तर प्रदेशातील लखीमपूरची खेरीची घटना उत्तर प्रदेश सरकारची आणि त्याच्या पाठीरख्या केंद्र सरकारची सत्तेची मस्ती अधोरेखित करणारे आहे.त्याचा निषेध देशभरातच नव्हे तर जगभरात होतो आहे. गुन्हेगारांना अटक करण्यामध्ये होणारा विलंब आणि या घटनेबाबत व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया आणि सरकारचे दुर्लक्ष हे सारे ध्यानात घेण्याची गरज आहे.शेतकऱ्यांचे हे आंदोलन गेले…
-
जनकवी गदिमा

मराठी साहित्य,काव्य,चित्रपट आदी क्षेत्रात गदिमा उर्फ गजानन दिगंबर माडगूळकर यांचे स्थान फार मोठे आहे.गीतरामायण लिहिलेल्या गदिमांचा ‘आधुनिक वाल्मिकी ‘अथवा ‘महाराष्ट्र् वाल्मिकी ‘असा आदरपूर्वक सार्थ गौरव केला जातो.शुक्रवार ता.१ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांचा १०२ वा जन्मदिन आहे.त्यानिमित्ताने…
-
वृत्तपत्र पत्रलेखक संघाचे रौप्य महोत्सवी पदार्पण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघटना ही संस्था ता.२३ सप्टेंबर २०२१ रोजी रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे याबद्दल एक वृत्तपत्र पत्रलेखक आणि संघटनेचा स्थापनेपासूनचा सदस्य या नात्याने सर्वप्रथम भरभरून शुभेच्छा….! भारतीय संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत विचार, उच्चार, अभिव्यक्ति स्वातंत्र्य दिलेले आहे.जे आपल्याला वाटते ते मोकळेपणाने व्यक्त करता…
-
जीवनगौरवी जे.एफ.सर
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८५०८ ३०२९० ) महाराष्ट्रातील ख्यातनाम अर्थतज्ञ,शिक्षणतज्ञ आणि समाजवादी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष मा.प्रा. डॉ.जे.एफ.पाटील यांना डॉ. डी वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा ‘डॉ.डी. वाय.पाटील जीवन गौरव पुरस्कार ‘ विद्यापीठाच्या सोळाव्या वर्धापन दिनी बुधवार ता. १ सप्टेंबर २०२१ रोजी प्रदान करण्यात आला. कोल्हापुरचे जिल्हाधिकारी मा. राहुल रेखावार यांच्या हस्ते आणि विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय…
-
शांताराम बापूंच्या दहाव्या स्मृतिदिना निमित्ताने…
समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा शुक्रवार ता. ३ सप्टेंबर २०२१ रोजी दहावा स्मृतिदिन आहे.त्या निमित्ताने बापू,प्रबोधिनी व चळवळ याविषयी….
-
सार्वजनिक ग्रंथालये पुन्हा सुरू झाली, पण…

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८५०८ ३०२९० )कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे गेले दीड वर्षे सर्वच क्षेत्रात मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आपण पूर्ण संकटमुक्त झालो असे नाही.कोरोनाचा मोठा फटका समाजाची सांस्कृतिक व वैचारिक उंची मोजण्याचे महत्वाचे परिमाण असणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रालाही बसला आहे.कारण गेल्या…