-
काळजाचा नितळ तळ : व्यवस्था परिवर्तनाचा आग्रही आविष्कार
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com ‘ काळजाचा नितळ तळ ‘ हा कवी भीमराव धुळूबुळू यांचा कवितासंग्रह वाचल्यावर वाचकाला काळीज ढवळून काढणारा हा संग्रह आहे याची प्रचिती येते. भीमराव धुळूबुळू हे मराठी साहित्य,समाज आणि संस्कृती या क्षेत्रात गेली तीन-साडेतीन दशके सुपरिचित असे नाव आहे. आजच्या समाज माध्यमांच्या सुळसुटीकरणाच्या काळात, व्यक्त होण्याच्या भाऊगर्दीच्या…
-
छत्रपती शिवरायांची पानसरे यांनी केलेली वास्तववादी मांडणी
१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि २० फेब्रुवारी शहीद गोविंद पानसरे यांचा स्मृतीदिन असतो. कॉ.पानसरे यांनी ” शिवाजी कोण होता ? “या पुस्तकाद्वारे शिवरायांबाबतचे अभ्यासपूर्ण लोकप्रबोधन केले आहे. यानिमित्ताने त्या पुस्तकाच्या आधारे लेख रूपाने शिवाजी महाराज समजून घेणे हे औचित्यपूर्ण ठरेल…
-
समाज प्रबोधक ज्ञानेश्वर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) गुरुवार ता. ०२ डिसेंबर २०२१ रोजी संत ज्ञानेश्वरांचा ७२५ वा समाधी सोहळा दिन आहे. १२७५ साली जन्मलेल्या ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीत इंद्रायणीच्या काठी १२९६ साली ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली होती.”संतकृपा झाली | इमारत फळा आली !!’ज्ञानदेवे रचिला पाया! उभारले देवालया !! नामा त्याचा किंकर !…
-
शेतकऱ्याचा आसूड आणि शेतकरी चळवळ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co आजच्या या तिसऱ्या नांगरट साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शेतकरी नेते माजी खासदार मा.राजू शेट्टीसाहेब ,संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मा.आसारामजी लोमटे, संमेलनाचे उद्घाटक व जीवनगौरव पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ लेखक,पत्रकार पी. साईनाथ तसेच त्यांच्याबरोबरच ज्यांना आज स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे ते ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. मोहन पाटील आणि ज्येष्ठ…
-
धर्मानंद कोसंबी

जागतिक कीर्तीचे बौद्ध अभ्यासक धर्मानंद कोसंबी यांचा ४ जून हा स्मृतिदिन.धर्मानंद कोसंबी ९ ऑक्टोबर १८७६ रोजी गोवा येथे जन्मले आणि ४ जून १९४७ रोजी वर्धा कालवश झाले. प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co धर्मानंद कोसंबी हे जागतिक कीर्तीचे बौद्ध अभ्यासक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण गोव्यात झाले. त्याकाळच्या रुढीप्रमाणे वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांचा विवाह…
-
थोर विचारवंत तुकारामतात्या पडवळ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ३ जून हा दिवस ‘ जातिभेदविवेकसार ‘ हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ लिहिणारे आणि ‘ एक हिंदू ‘या टोपण नावाने लेखन करणारे तुकारामतात्या पडवळ यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म १८३६ साली रत्नागिरी जिल्ह्यातील वडावरे या गावी झाला.तर ३ जून, १८९८ रोजी ते कालवश झाले. सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते असलेल्या तुकारामतात्या…
-
मूल्यनिष्ठ – मूल्याग्रही नेते : यशवंतराव मोहिते

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co भाऊ म्हणून सर्व परिचित असलेल्या यशवंतराव जिजोबा मोहिते यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९२० रोजी झाला आणि २२ ऑगस्ट २००९ रोजी ते कालवश झाले. त्यांच्या १०६ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने ” ध्यासपर्व ” या ग्रंथाद्वारे एका परिवर्तनाच्या ध्यास घेतलेल्या पर्वाचा अर्थात भाऊंच्या कार्याचा आढावा घेतला जात आहे ही अतिशय महत्त्वाची बाब…
-
निती आयोगाचा अहवाल आणि नवे शैक्षणिक धोरण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या शालेय शिक्षणावरील अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. गेल्या दहा वर्षातील म्हणजे २०१४-१५ ते २०२४-२५ या काळातील देशातील शाळांची संख्या, विद्यार्थी प्रवेश, किती विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक याचे प्रमाण, विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण, शाळेत दिल्या जाणाऱ्या सुविधा, अध्ययनपद्धती अशा विविध बाबींचा अभ्यास करण्यात करून हा अहवाल…
-
संगीतकार अनिल विश्वास

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co ३१ मे हा भारतीय चित्रपट संगीताचे भीष्म पितामह थोर संगीतकार अनिल विश्वास अर्थात अनिलदा यांच्या स्मृतिदिन.७ जुलै १९१४ रोजी जन्मलेले अनिलदा ३१ मे २००३ रोजी कालवश झाले. १९३१ पासून बोलपटांचा जमाना सुरू झाला. तेव्हापासून चित्रपट संगीतात शास्त्रीय संगीत व लोकसंगीत यांचा अप्रतिम वापर करून चित्रपट संगीताला एका वेगळ्या उंचीवर…
-
महान शायर पद्मश्री डॉ.बशीर बद्र

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co उजाले अपने यादों के हमारे साथ रहने दो न जाने किस गली मे जिंदगी की शाम हो जाये…. हा शेर वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी लिहिणारे महान शायर बशीर बद्र आज गुरुवार दि.२८ मे २०२६ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान भोपाळ येथे कालवश झाले. आज बकरी ईद आहे.…
-
गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जाची मागणी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा दिला जावा आणि गायीची खरेदी-विक्री किंवा मांस विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद असावी अशी मागणी जमीयत उलेमा ए हिंद ( अर्शद मदनी गट )अध्यक्ष मौलाना अर्शद मदमी यांनी नुकतीच केली आहे. त्याला अनेक मुस्लिम संघटनांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. बकरीईदच्या पार्श्वभूमीवर देशाच्या काही…
-
मजरूह सुलतानपूरी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २४ मे हा ख्यातनाम गझलकार आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अतिशय गाजलेले गीतकार मजरुह सुलतानपूरी यांचा स्मृतिदिन. आधुनिक उर्दू गझलेचा क्रांतीवादी शायर म्हणून मजरुह सुलतानपूरी यांचा उल्लेख केला जातो. ते मार्क्सवादी विचारांचे होते. मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया…
