कॅटेगरी: analysis
-
कंगनाचा बेतालपणा आणि पाठीराख्यांची कृतघ्नता

नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केली गेलेली अभिनेत्री कंगना राणावत हिने टाइम्स नाऊ चॅनेलच्या कार्यक्रमात भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले आहे आणि खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळालेले आहे असे मेंदू गहाण टाकणारे वक्तव्य केले.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात असे विषारी वक्तव्य करून तिने भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या व सहभाग घेतलेल्या लाखो स्वातंत्र्यविरांचा अपमान केला आहे.तसेच पंडित नेहरू…
-
विटेवर गझलेचे रसग्रहण
नमस्कार,काव्यप्रेमी शिक्षक मंच आणि काव्यप्रेमी गझल यांच्या ‘गझलगंध ‘ उपक्रमात मा.रामहरी पंडित ( कारंजा जि.वाशीम ) यांनी बुधवार ता. १० नोव्हेम्बर २१ रोजी सादर केलेले माझ्या गझलेचे केलेले रसग्रहण.गझलगंध उपक्रमास भरभरून शुभेच्छा आणि मा.रामहरी पंडित यांना मनःपूर्वक धन्यवाद..! आपण रसग्रहण जरूर वाचावे ही विनंती. विटेवर ———नाही कधीच झाले माझे इथे कलेवरमृत्यू निवांत झोपे माझ्या जरी…
-
बोलघेवडी आत्मनिर्भरता आणि देशाच दिवाळ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) २० ऑक्टोबर २०२१ रोजी मा. पंतप्रधानांनी तेल ,गॅस, नैसर्गिक तेल व वायू या क्षेत्रातील विशेष तज्ज्ञांशी चर्चा केली. स्वच्छ विकास तसेच स्थैर्याला प्रोत्साहन देणे हा या बैठकीचा मुख्य विषय होता असे सांगण्यात आले.त्यामध्ये मा. पंतप्रधान इंधनदरवाढी विरोधात शाश्वत उपायांवर भर देणार असल्याचे म्हणाले. तसेच भारताला तेल आणि वायू क्षेत्रात ‘…
-
शतकोटी लसोत्सव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) गुरुवार ता. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी भारताने शंभर कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा टप्पा पार केला.ही अतिशय आनंदाची बाब आहे. यामध्ये योगदान देणाऱ्या लस निर्मिती कंपन्यांबरोबरच ,आरोग्य सेवक आणि लस धोरणात पूर्णतः गोंधळलेल्या केंद्र सरकारला खडसावत लस धोरणाचे नवे सूत्र जाहीर करण्यास भाग पाडणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च योगदान आहे.…
-
लोकशाहीचा दुरुपयोग

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९० ) भारतीय स्वातंत्र्य यावर्षी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.भारताने बादशाही, पातशाही, राजेशाही यांच्या नंतर ब्रिटिश साम्राज्यशाहीशी मुकाबला करून लोकशाही राष्ट्र प्रस्थापित केले.भारतीय राज्यघटनेतील एक महत्त्वाचे मूल्य म्हणून लोकशाहीकडे आपण सारेजण पाहतो. जगातील सर्वाधिक मोठ्या लोकसंख्येची लोकशाही म्हणून भारताचा लौकिक राहिलेला आहे. मात्र गेल्या काही वर्षात भारतीय…
-
ट्रम्प यांचे विषारी राजकारण आणि लोकशाहीचे सरंक्षण

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या बगलबच्या समर्थकांना लोकशाही मूल्याचा विसर पडला आहे.किंबहुना त्यांनी त्याला पद्धतशीरपणे बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता जनतेची म्हणजे लोकांची असते. राजाची सत्ता असणारी राजेशाही असते तसेच लोकांची लोकांची सत्ता असणारी लोकशाही अभिप्रेत असते.डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इतिहासातील अतिशय निर्लज्ज कृती केली आहे.याचे कारण त्यांच्या आक्रस्ताळ्या विचारधारेत व संकुचित व्यक्तित्वात…
-
सरत्या वर्षाचा भयांश आणि नववर्षाचा इच्छांश

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९० ) मा. पंतप्रधानांनी या वर्षातील शेवटच्या ‘ मन की बात ‘ या २७ डिसेंबर २०२० रोजीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आत्मनिर्भरतेचा नारा दिला. ते म्हणाले,’ कोरोनाच्या आपत्तीसह अनेक संकटे आणि आव्हाने येऊनही मावळत्या वर्षाने देशाला आणि देशवासीयांना आत्मनिर्भरता हे नवे सामर्थ्य दिले आहे.मात्र हे करत असताना दर्जाची तडजोड करता…
-
सर्वव्यापी शेतकरी आंदोलन

कोणत्याही देशाची आर्थिक ,सामाजिक धोरणे आखताना सर्वसामान्य नागरिकांचे राहणीमान उंचावणे अपेक्षित असते. त्याच पद्धतीने पूर्ण रोजगार असणे ,विषमता कमीत कमी असणे ,जगणे सुसह्य असणे ,सामाजिक सुरक्षितता मिळणे, किंमती स्थिर ठेवणे, देशाच्या मूळ व्यवसायाला चालना देणे गरजेचे असते.पण आज ते होताना दिसत नाही.उलट सर्वांगीण समतेची मूल्यव्यवस्था बदलून विकृत विषमता वाढवली जात आहे.माणसाला वजा करून माणसाच्या विकासाची…
-
धर्मनिरपेक्षता आणि राज्यपाल

आज राजधर्माचे पालन करण्याची जबाबदारी असलेले राज्यपाल धर्मनिरपेक्ष संकल्पनेची थट्टा करून आडमार्गाने धर्मराष्टाची भाषा करत आहेत. त्यांच्या या भाषेबाबत खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनाही ती भाषा चुकीची होती हे मान्य करावे लागले.खरतर त्यांनी राज्यपालांचा राजिनामा घ्यायला हवा होता. तर शरद पवार यांनी राज्यपालांना नैतिकतेची चाड असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा असे म्हटले आहे. राज्यपालांची…
-
गुन्हेगारी, उमेदवारी आणि निवडणूक अधिकारी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० / ८४ २११ ३० २९०) १७ सप्टेंबर २०२० रोजी मुख्य निवडणुक अधिकारी ,महाराष्ट्र राज्य यांनी ‘ निवडणूक लढविणार्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी आणि अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत सूचना ‘ या मथळ्याखाली एक प्रसिद्धीपत्र वृत्तपत्रांद्वारे प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांबाबत राजकीय पक्षांनी घ्यावयाच्या दक्षते बाबत आणि…