कॅटेगरी: analysis
-
राजकारणातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

गेल्या पंधरा वर्षात संसदेतील कलंकित आणि गंभीर गुन्हे असलेले खासदार यांचे प्रमाण कमालीच्या वेगाने वाढत आहे.२००४ मध्ये हे कलंकित २४ टक्के तर गंभीर गुन्हे असलेले १२ टक्के खासदार होते.२००९ मध्ये हे प्रमाण ३० व १४ टक्के होते,२०१४ मध्ये ३४ व २१ टक्के होते आणि २०१९ मध्ये ४३ व २९ टक्के झाले आहे.पंधरा वर्षात हे प्रमाण…
-
उद्धवा ! सजग असो सरकार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर २०१९ रोजी जाहीर झाले होते.पस्तीस दिवसांच्या महामंथनासम गदारोळानंतर शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि काही अन्य छोटे पक्ष व कांहीं अपक्ष यांचे अर्थात ‘महाराष्ट्र विकास आघाडीचे ‘ सरकार स्थापन झाले आहे.शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राचे एकोणतीसावे मुख्यमंत्री…
-
न्या.शरद बोबडे आणि अभिव्यक्ती

भारताचे ४७ वे नियोजित सरन्यायाधीश न्या.शरद बोबडे यांनी माध्यमांना बुधवार ता.३० ऑक्टोबर २०१९ रोजी दिलेल्या मुलाखतीत आज सर्वाधिक महत्वाचा ठरलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न अधोरेखित केला हे अनेक अर्थानी महत्वाचे आहे.कारण कलम १९ अंतर्गत येणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यच आज संकुचित होताना दिसते आहे…
-
विधानसभा निवडणूक निकालांचा अन्वयार्थ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५० ८३ ०२ ९०) महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे आणि दोन लोकसभा व सतरा राज्यांतील एकावन्न विधानसभा पोटनिवडणूकांचे निकाल धनत्रयोदशीच्या पूर्वदिनी स्पष्ट झाले.दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होत असते.हा दिवस आरोग्याचा देव आणि आद्य वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो.निवडणुकीच्या निकालात मतदारांनी वैद्याची भूमिका घेत महाराष्ट्राचे राजकीय रोगनिदान केले.आपण…