टॅग: india
-
सरत्या वर्षाचा भयांश आणि नववर्षाचा इच्छांश

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९० ) मा. पंतप्रधानांनी या वर्षातील शेवटच्या ‘ मन की बात ‘ या २७ डिसेंबर २०२० रोजीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आत्मनिर्भरतेचा नारा दिला. ते म्हणाले,’ कोरोनाच्या आपत्तीसह अनेक संकटे आणि आव्हाने येऊनही मावळत्या वर्षाने देशाला आणि देशवासीयांना आत्मनिर्भरता हे नवे सामर्थ्य दिले आहे.मात्र हे करत असताना दर्जाची तडजोड करता…
-
भारतीय लोकशाही समोरील आव्हाने

“भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ” या विषयावर जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या वतीने शुक्रवार ता. ११ सप्टेंबर २०२० रोजी ‘ नॅशनल वेबिनार ‘आयोजित केला या वेबिनारचे प्रमुख वक्ते प्रसाद माधव कुलकर्णी यांच्या या भाषणाचा सारांश…
-
सुभाषबाबू : महान स्वातंत्र्ययोद्धा

रविवार ता.१८ ऑगस्ट २०१९ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ७५ वे स्मृती वर्ष सुरू होत आहे.भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी फार मोठी कामगिरी केली.मृत्यूनंतर सुभाषबाबू अनेक अख्यायिकांचे धनी बनले.परिणामी त्यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी तीन आयोग नेमले गेले होते.या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाची थोडक्यात ओळख…
-
अर्थसंकल्प २०१९-२० : रुपयाची वास्तवता, आणि डॉलरच्या चर्चेचे भ्रमजाल

प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी ( ९८ ५०८ ३०२९०) पूर्ण बहुमताने सत्तेत आलेल्या केंद्र सरकारचा २०१९-२० चा अर्थसंकल्प उच्चविद्याविभूषित असलेल्या आणि देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री असलेल्या मा.निर्मला सीतारामन यांनी संसदेत शुक्रवार ता.५ जुलै रोजी सादर केला.२७ लाख ८६ हजार कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प मा.अर्थमंत्र्यांनी सव्वा दोन तास सलग भाषण करून मांडला.त्यांनी ‘गाव,गरीब आणि शेतकरी ‘ ही त्रिसूत्री…
-
पाणीबाणी आणि पाणीपेरणी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) जून महिना संपला तरी पुरेशा सरासरीने पाऊस सर्वत्र पडलेला दिसत नाही.महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात गंभीर पाणीबाणी उद्भवली आहे.नाशिक पासून हैद्राबादपर्यंतची देशभरातील अनेक शहरे आणि ओडिशापासून उत्तरप्रदेश पर्यंतच्या अनेक राज्यांमध्ये गंभीर पाणी संकट उभे आहे.एकूण देशातीलच पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.मुळात पाणी कमी कमी होत चाललंय आणि जे आहे ते पाणी…
-
निवडणुका आणि खर्च
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८५०८ ३०२९० ) सेंटर फॉर मीडिया स्टडीज (सीएमएस ) या संस्थेने निवडणूक खर्चा बाबतचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे.या अहवालानुसार नुकत्याच पार पडलेल्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत साठ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.त्यातील पंचेचाळीस टक्के खर्च म्हणजे सत्तावीस हजार कोटी रुपये एकट्या भाजपाने खर्च केले आहेत.२०२४ सालच्या निवडणुकीत हा खर्च…