टॅग: water management
-
दिलासादायक पाऊस आणि पाणी नियोजनाचे महत्व

यावर्षी पावसाचे शुभवर्तमान ध्यानात घेत असतानाच धरणातील पाण्याच्या विसर्गाचे शास्त्रीय सूत्र योग्य पद्धतीने अमलात आणले पाहिजे. संकट महापुराचे असो की कोरोनाचे असो ते दैवी, नैसर्गिक नसते .तर ते फक्त आणि फक्त मानवनिर्मित असते .हे पक्के ध्यानात घ्यावेच लागेल. आपल्या चुकांची खापरे दुसऱ्यावर फोडण्यात आपण माहीर आहोत .पण आता ते बदलावे लागेल .कारण ही संकटे माणूस…
-
पाणीबाणी आणि पाणीपेरणी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) जून महिना संपला तरी पुरेशा सरासरीने पाऊस सर्वत्र पडलेला दिसत नाही.महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात गंभीर पाणीबाणी उद्भवली आहे.नाशिक पासून हैद्राबादपर्यंतची देशभरातील अनेक शहरे आणि ओडिशापासून उत्तरप्रदेश पर्यंतच्या अनेक राज्यांमध्ये गंभीर पाणी संकट उभे आहे.एकूण देशातीलच पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.मुळात पाणी कमी कमी होत चाललंय आणि जे आहे ते पाणी…