टॅग: rain
-
दिलासादायक पाऊस आणि पाणी नियोजनाचे महत्व

यावर्षी पावसाचे शुभवर्तमान ध्यानात घेत असतानाच धरणातील पाण्याच्या विसर्गाचे शास्त्रीय सूत्र योग्य पद्धतीने अमलात आणले पाहिजे. संकट महापुराचे असो की कोरोनाचे असो ते दैवी, नैसर्गिक नसते .तर ते फक्त आणि फक्त मानवनिर्मित असते .हे पक्के ध्यानात घ्यावेच लागेल. आपल्या चुकांची खापरे दुसऱ्यावर फोडण्यात आपण माहीर आहोत .पण आता ते बदलावे लागेल .कारण ही संकटे माणूस…