-
देशाच्या कुटुंबप्रमुखांकडून अपेक्षा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९० ) मा.पंतप्रधानांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२ मे २०२० रोजी वीस लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले .कोरोनाच्या या वैश्विक संकटाचे संधीत मध्ये रूपांतर करत ‘स्वावलंबी भारत ‘साकारण्यासाठी हे पॅकेज असल्याचे ते म्हणाले .स्वावलंबी भारत मधून शेतीक्षेत्र बळकट करणे, कर व्यवस्थेमध्ये बदल करणे ,मनुष्यबळाचा योग्य वापर करणे, वित्तीय व्यवस्था…
-
समाजवादी प्रबोधिनीची त्रेचाळीस वर्षे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) ‘समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी’ ही लोकप्रबोधनाचा अविरत ध्यास घेऊन गेली त्रेचाळीस वर्षे सातत्यपूर्ण आणि महत्वपूर्ण काम करणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे.’वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद घेऊन या संस्थेची स्थापना ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ,थोर विचारवंत कालवश आचार्य शांताराम गरुड यांच्या पुढाकाराने ११ मे १९७७ रोजी स्थापन झाली.…
-
कार्ल मार्क्स यांचा २०२ वा जन्मदिन

जगप्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्स हा कविमनाचा,सहृदयी, तत्वज्ञ आहे. अर्थात् कविमनाचा असल्यानेच त्याचे काळीज सर्वहारा वर्गाबद्दल कळवळले असेल. मार्क्सआणि त्याचे तत्वज्ञान कालातीत आहे .मानवी इतिहासावर, वर्तमानावर आणि भविष्यावर आपल्या विचारांची मुद्रा ठळकपणे तो उमटवून गेला.मंगळवार ता.५ मे २०२० रोजी त्याचा २०२ वा जन्मदिन आहे. त्यानिमित्त त्याच्या समकालीन संदर्भाविषयी थोडक्यात…
-
महाराष्ट्राची साठी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) शुक्रवार ता.१ मे २०२० रोजी आपला महाराष्ट्र वयाची साठी पूर्ण करतो आहे .अर्थात महाराष्ट्राचा साठावा वर्धापनदिन आहे .या वर्धापन दिनाला कोरोना विषाणूच्या साथीची एक विषारी,विखारी व जीवघेणी किनार आहे .कोणतीही संकटे काही काळ वेदनादायी होत धुमाकूळ घालतात हे खरं .पण ते सारे कालांतराने ओसरते हे ही सार्वकालिक…
-
‘पाणकळा ‘ कार र .वा .दिघे : १२५ वे जन्मवर्षं

ज्येष्ठ कादंबरीकार र.वा.दिघे यांचे हे १२५ वे जन्मवर्षं आहे. ग्रामीण जीवनातील प्रश्न मांडताना दिघ्यांनी त्याला तेथील निसर्गाचीही जोड दिली. त्यांच्या कादंबऱ्याना कृषी जीवनाचा अस्सल स्पर्श आहे. तसेच वारकरी संप्रदायाची शिकवण त्यांच्या नायकांच्या रूपाने पुढे जाताना दिसते .संतांच्या शिकवणुकीतून प्राप्त परिस्थितीवर मात करता येऊ शकते हा संदेश ही पात्रे देतात. शेती ,वनराई ,डोंगर-दऱ्या ,पहाड यांच्यात रममाण…
-
दिलासादायक पाऊस आणि पाणी नियोजनाचे महत्व

यावर्षी पावसाचे शुभवर्तमान ध्यानात घेत असतानाच धरणातील पाण्याच्या विसर्गाचे शास्त्रीय सूत्र योग्य पद्धतीने अमलात आणले पाहिजे. संकट महापुराचे असो की कोरोनाचे असो ते दैवी, नैसर्गिक नसते .तर ते फक्त आणि फक्त मानवनिर्मित असते .हे पक्के ध्यानात घ्यावेच लागेल. आपल्या चुकांची खापरे दुसऱ्यावर फोडण्यात आपण माहीर आहोत .पण आता ते बदलावे लागेल .कारण ही संकटे माणूस…
-
सर्वसामान्य माणसांचा : कवी सुरेश भट

मानवी मनोव्यापारांबरोबरच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात ज्यांची लेखणी अर्धशतकाहून अधिक काळ चौफेर सिद्धहस्त राहिली. अनेक अजरामर कविता ,गझला ,गाणी यांनी मायमराठी समृद्ध केली. ज्यांचा उल्लेख शास्त्रशुध्द मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती म्हणून करावा लागेल त्या द्रष्ट्या कवीचा अर्थात सुरेश भट उर्फ दादा यांचा बुधवार ता. १५ एप्रिल २०२० रोजी ८८ वा जन्मदिन आहे…
-
माणगाव परिषदेची शताब्दी

‘माणगाव ‘परिषदेची शताब्दी २१ मार्च २०२० रोजी साजरी होते आहे.डॉ.आंबेडकरांनी या परिषदेनंतर डीएससी ,बॅरिस्टर या पदव्या प्राप्त केल्या.’बहिष्कृत हितकारणी ‘संस्था काढली .महाडचा सत्याग्रह केला, मनुस्मृती जाळली, काळाराम मंदिर सत्याग्रह केला. व्हाइसरॉयच्या मंत्रिमंडळात ते ‘मजूर मंत्री ‘झाले .स्वतंत्र भारताचे ते पहिले ‘कायदेमंत्री’ झाले .भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला .पण या साऱ्याचा प्रारंभबिंदू म्हणून…
-
महिला दिन आणि सावित्रीबाई स्मृतीदिन

८ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो .तर १० मार्च हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन असतो. जागतिक महिला दिनाचा आशय आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन संदेश जाणून घेऊन, त्याचा आजच्या संदर्भात अन्वयार्थ लावून आपला वर्तन व्यवहार करणे ही सावित्रीच्या लेकींची आणि लेकरांची जबाबदारी आहे…
