-
राष्ट्रीय विज्ञान दिनाचा संदेश

आज वैज्ञानिक दृष्टिकोना अभावी लाखो- करोडो माणसे संकटमुक्त होणाऱ्या उपायांच्या शोधात भटकत भटकत अधिकाधिक संकटग्रस्त होत आहेत.विज्ञान ही चर्चेची, इतरांना सांगण्याची, शिकवण्याची गोष्ट आहे पण ती आचरणात आणण्यासाठी नाही असे मानणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला प्रतिष्ठाही मिळत आहे ,हा एक अव्वल दर्जाचा राष्ट्रीय प्रश्न आहे…
-
राजकारणातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

गेल्या पंधरा वर्षात संसदेतील कलंकित आणि गंभीर गुन्हे असलेले खासदार यांचे प्रमाण कमालीच्या वेगाने वाढत आहे.२००४ मध्ये हे कलंकित २४ टक्के तर गंभीर गुन्हे असलेले १२ टक्के खासदार होते.२००९ मध्ये हे प्रमाण ३० व १४ टक्के होते,२०१४ मध्ये ३४ व २१ टक्के होते आणि २०१९ मध्ये ४३ व २९ टक्के झाले आहे.पंधरा वर्षात हे प्रमाण…
-
पत्रकार दिनाच्या निमित्ताने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९० ) सोमवार ता.६ जानेवारी २०२० रोजीच्या ‘पत्रकार दिना’ निमित्त आणि सुरू झालेल्या नववर्षानिमित्त सर्व पत्रकार बंधू – भगिनींना,माध्यमकर्मीना मनःपूर्वक शुभेच्छा.आणि मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातील अखेरचे वर्ष आता सुरू झाले आहे. भारतीय वृत्तपत्र परंपरेला १७८० सालापासून…
-
काँग्रेस पक्षापुढील आवाहने व आव्हाने

शनिवार ता.२८ डिसेंबर २०१९ रोजी काँग्रेस पक्षाचा १३४ वा वर्धापन दिन आहे.तर काँग्रेसचे पाहिले अध्यक्ष बॅ.उमेशचंद्र बॅनर्जी यांचा २९ डिसेंबर २०१९ रोजी १७५ वा जन्मदिन आहे. भारतातील विविध जाती – धर्म – पंथातील सर्व सर्वसामान्य माणसाचा विकास साधणारी व त्याचे स्वत्व जपणारी व त्यातून एकता मजबूत करणारी धोरणात्मक भूमिका मध्यममार्गी राजकीय पक्ष यानात्याने काँग्रेसला पुन्हा…
-
उद्धवा ! सजग असो सरकार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर २०१९ रोजी जाहीर झाले होते.पस्तीस दिवसांच्या महामंथनासम गदारोळानंतर शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि काही अन्य छोटे पक्ष व कांहीं अपक्ष यांचे अर्थात ‘महाराष्ट्र विकास आघाडीचे ‘ सरकार स्थापन झाले आहे.शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राचे एकोणतीसावे मुख्यमंत्री…
-
प्रा.डॉ.एन.डी.पाटील : पहाडी आधारवड

यातनाम विचारवंत नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांना सोमवार ता.२५ नोव्हेम्बर २०१९ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने ‘यशवंतराव चव्हाण पुरस्कार ‘ देऊन गौरविले जाणार आहे.प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते मा.शरद पवार यांच्या हस्ते कराडच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात सकाळी ११ वाजता हा सोहळा होतो आहे.त्या निमित्ताने प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्याविषयी…
-
समाज प्रबोधक ज्ञानेश्वर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) रविवार ता.२४ नोव्हेंबर २०१९ रोजी संत ज्ञानेश्वरांचा ७२३ वा समाधी सोहळा दिन आहे. १२७५ साली जन्मलेल्या ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीत इंद्रायणीच्या काठी १२९६ साली ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली होती.”संतकृपा झाली | इमारत फळा आली !!’ज्ञानदेवे रचिला पाया! उभारले देवालया !! नामा त्याचा किंकर ! तेणे…
-
नेहरू मॉडेलची अपरिहार्यता

भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांचा गुरुवार ता.१४ नोव्हेम्बर २०१९ रोजी १३० वा जन्मदिन आहे.त्यानिमित्त त्यांच्या विचारधारे विषयी…
-
न्या.शरद बोबडे आणि अभिव्यक्ती

भारताचे ४७ वे नियोजित सरन्यायाधीश न्या.शरद बोबडे यांनी माध्यमांना बुधवार ता.३० ऑक्टोबर २०१९ रोजी दिलेल्या मुलाखतीत आज सर्वाधिक महत्वाचा ठरलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न अधोरेखित केला हे अनेक अर्थानी महत्वाचे आहे.कारण कलम १९ अंतर्गत येणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यच आज संकुचित होताना दिसते आहे…
-
विधानसभा निवडणूक निकालांचा अन्वयार्थ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५० ८३ ०२ ९०) महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे आणि दोन लोकसभा व सतरा राज्यांतील एकावन्न विधानसभा पोटनिवडणूकांचे निकाल धनत्रयोदशीच्या पूर्वदिनी स्पष्ट झाले.दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होत असते.हा दिवस आरोग्याचा देव आणि आद्य वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो.निवडणुकीच्या निकालात मतदारांनी वैद्याची भूमिका घेत महाराष्ट्राचे राजकीय रोगनिदान केले.आपण…