टॅग: shatabdi
-
माणगाव परिषदेची शताब्दी

‘माणगाव ‘परिषदेची शताब्दी २१ मार्च २०२० रोजी साजरी होते आहे.डॉ.आंबेडकरांनी या परिषदेनंतर डीएससी ,बॅरिस्टर या पदव्या प्राप्त केल्या.’बहिष्कृत हितकारणी ‘संस्था काढली .महाडचा सत्याग्रह केला, मनुस्मृती जाळली, काळाराम मंदिर सत्याग्रह केला. व्हाइसरॉयच्या मंत्रिमंडळात ते ‘मजूर मंत्री ‘झाले .स्वतंत्र भारताचे ते पहिले ‘कायदेमंत्री’ झाले .भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला .पण या साऱ्याचा प्रारंभबिंदू म्हणून…