-
भारतीय लोकशाही समोरील आव्हाने

“भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ” या विषयावर जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या वतीने शुक्रवार ता. ११ सप्टेंबर २०२० रोजी ‘ नॅशनल वेबिनार ‘आयोजित केला या वेबिनारचे प्रमुख वक्ते प्रसाद माधव कुलकर्णी यांच्या या भाषणाचा सारांश…
-
सरकार संख्यात्मक मजबूत पण गुणात्मक रामभरोसे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने एप्रिल ते जून या तिमाहितील अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी ३१ऑगस्टला जाहीर केली. त्यानुसार भारतीय अर्थव्यवस्था आजवरच्या सर्वात नीचांकी स्तरावर घसरलेली आहे. तब्बल २३.९ म्हणजे चोवीस टक्क्यानी अर्थव्यवस्था घसरणे हे अतिशय भयावह बाब आहे. कोरोनाचे संकट आणि त्यामुळे करावा लागलेला लॉक डाऊन ही कारणे या घसरणीमागे…
-
शिक्षक दिनाचा संदेश व नवे धोरण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) शनिवार ता. ५ सप्टेंबर रोजी भारतीय शिक्षक दिन साजरा होत आहे.अर्थात गेल्या काही वर्षात क्रांतीबा महात्मा फुले यांचा जन्मदिनही शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. फुले दाम्पत्याचे शैक्षणीक क्षेत्रातील काम अतुलनीय आहे यात शंकाच नाही.मात्र गेली अनेक वर्षे शासकीय पातळीवर आजचा दिवसच ‘ शिक्षक दिन ‘ म्हणूनच…
-
महाराष्ट्राचे बलदंड शाहीर राजाराम जगताप

महाराष्ट्राचे बलदंड शाहीर राजाराम जगताप खऱ्या अर्थाने लोकशाहीर आणि शाहीर भूषण होते.आपल्या पहाडी आवाजाने आशय घन शब्दरचनेने आणि उत्तम अभिनयाने त्यांनी पोवाड्याची कला जपली. त्याद्वारे समाजाला दिशा देण्याचे काम केले.लोकरंजनातून लोकप्रबोधनाचे काम फार चांगल्या पद्धतीने त्यांनी केले. बुधवार ता. २६ ऑगस्ट २०२० रोजी शाहीरभूषण राजाराम जगताप वयाच्या ९१ व्या वर्षी वार्धक्याने कालवश झाले यानिमित्ताने यांच्या…
-
बेरोजगारीचा कोरोनी अहवाल आणि पाच महिने

सेंटर फोर मॉनिटरिंग इंडियन इकॉनोमी( सीएमआई ) चा एक अहवाल नुकताच म्हणजे मंगळवार ता.१८ ऑगस्टला प्रसिद्ध झाला आहे.तो अहवाल वाढत्या बेरोजगारीवर मोठा प्रकाश टाकणारा व भयावहता अधोरेखित करणारा आहे. २३ ऑगस्टला लॉकडाऊनला पाच महिने पूर्ण होत आहेत. लॉक डाऊन च्या काळामध्ये जुलै अखेरपर्यंत जवळ-जवळ पावणेतीन कोटी लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. एकीकडे आत्मनिर्भरतेपासून जॉब…
-
स्वातंत्र्य आणि आपण

अत्यंत वाईट अवस्थेत असलेली अर्थव्यवस्था, पोखरून निघत असलेले उद्योग जगत, भरडुन काढत असलेली बेरोजगारी आणि उद्ध्वस्त होत असलेले समाजजीवन याची चर्चा ना माध्यमे करताहेत ना सत्ताधारी नेतेमंडळी वा कार्यकर्ते करत आहेत.उलट मंदिराच्या पायाभरणी पासून सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येपर्यंतचे विषय देशापुढील आजचे अव्वल प्रश्न म्हणून पुढे आणले जात आहेत. यात करोडो सर्वसामान्य माणसाचे प्रश्न पद्धतशीरपणे वगळले…
-
डॉ. रंगनाथन, भारतीय ग्रंथपाल दिन, महाराष्ट्रातील वास्तव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) भारताच्या प्राचीन संस्कृतीत व इतिहासात ग्रंथालयांचे महत्व मोठे आहे.आधुनिक काळात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून डॉ.शियाली रामामृतम उर्फ डॉ. एस.आर.रंगनाथन यांचे नाव मोठया आदराने घेतले जाते.त्यांचा जन्म मद्रास प्रांतातील तंजावर जिल्ह्यात शियाली या गावी ९ ऑगस्ट १८८२ रोजी झाला.मात्र दरवर्षी १२ ऑगस्ट हा दिवस त्यांच्या जन्मदिना प्रित्यर्थ…
-
“गांधी – किंग एक्सचेंज बिल” महत्वाचे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) अमेरिकन संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीकडून २९ जुलै २०२० रोजी एक विधेयक मंजूर करण्यात आले.” गांधी – किंग एक्सचेंज बिल ” असे या कायद्याचे नाव आहे. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि अमेरिकन कृष्णवर्णीयांचे गांधी मार्टिन ल्यूथर किंग( जुनियर) यांचे कार्य व विचार वारसा पुढे नेण्यासाठी हे विधेयक उपयुक्त…
-
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) शनिवार ता.१ ऑगस्ट २०२० रोजी प्रतिभावंत साहित्यिक,कार्यकर्त्यांचा पिंड असलेले अस्सल कलावंत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी आहे.तसेच नुकताच त्यांचा एक्कावन्नवा स्मृतिदिनही झाला.विलक्षण प्रतिभावंत असलेल्या अण्णा भाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी झाला.वयाची पन्नाशी पूर्ण होण्यापूर्वीच १८ जुलै १९६९ रोजी ते कालवश झाले.पण आपल्या अल्प आयुष्यात त्यांनी…
-
लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दी निमित्ताने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५० ८३ ०२ ९०) भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील थोर नेते म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जगभर ओळख आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळक कालवश झाले.त्यांची स्मृतिशताब्दी शनिवार ता.१ ऑगस्ट २०२० रोजी आहे. २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखली या गावात जन्मलेले टिळक हे एक असामान्य व्यक्तीमत्व …