-
सर्वव्यापी शेतकरी आंदोलन

कोणत्याही देशाची आर्थिक ,सामाजिक धोरणे आखताना सर्वसामान्य नागरिकांचे राहणीमान उंचावणे अपेक्षित असते. त्याच पद्धतीने पूर्ण रोजगार असणे ,विषमता कमीत कमी असणे ,जगणे सुसह्य असणे ,सामाजिक सुरक्षितता मिळणे, किंमती स्थिर ठेवणे, देशाच्या मूळ व्यवसायाला चालना देणे गरजेचे असते.पण आज ते होताना दिसत नाही.उलट सर्वांगीण समतेची मूल्यव्यवस्था बदलून विकृत विषमता वाढवली जात आहे.माणसाला वजा करून माणसाच्या विकासाची…
-
विठ्ठलाचे ओवीरुपी स्वगत : कार्तिकी निमित्ताने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) गुरुवार ता.२६ नोव्हेंबर २०२० रोजी ‘कार्तिकी एकादशी’ आहे.आषाढी व कार्तिकी वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैशिष्ट्य व संचित आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी आषाढी यात्रा होऊ शकलेली नव्हती.तब्बल आठ महिने सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे बंदच होती.ती नुकतीच दिवळीपासून काही अटींचे पालन करावे या विश्वासावर सुरू केली आहेत. यावर्षी कार्तिकी यात्रेसाठी राज्यातील कोणत्याही भागातून पंढरपूरला…
-
पंडित नेहरू: आत्मनिर्भरतेचे प्रणेते

देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आजही ‘नेहरू मॉडेल ‘ विचारात घ्यावेच लागेल.आज ज्या आत्मनिर्भरतेची चर्चा सुरू आहे त्याचा पाया नेहरूंनी घातला आहे.’ कारखाने,उद्योग हीच खरी राष्ट्रीय मंदिरे ‘ ही त्यांची भूमिका ही आत्मनिर्भरतेची सर्वोत्तम व्याख्या होती व आहे.१४ नोव्हेम्बर २०२० रोजी त्यांचा १३१ वा जन्मदिन आहे.त्यानिमित्ताने…
-
पुलं : समग्रतेला व्यापून उरणारा कलावंत

पुलं उर्फ पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्य, संगीत, चित्रपट, दूरदर्शन ,संस्कृती,दातृत्व अशा विविध क्षेत्रातील एक अष्टपैलू कलावंत. ” महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व “ही उपाधी जनतेने त्याला दिली होती. रविवार तारीख ८ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांचा १०१ वा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने…
-
धर्मनिरपेक्षता आणि राज्यपाल

आज राजधर्माचे पालन करण्याची जबाबदारी असलेले राज्यपाल धर्मनिरपेक्ष संकल्पनेची थट्टा करून आडमार्गाने धर्मराष्टाची भाषा करत आहेत. त्यांच्या या भाषेबाबत खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनाही ती भाषा चुकीची होती हे मान्य करावे लागले.खरतर त्यांनी राज्यपालांचा राजिनामा घ्यायला हवा होता. तर शरद पवार यांनी राज्यपालांना नैतिकतेची चाड असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा असे म्हटले आहे. राज्यपालांची…
-
श्रीमंत गोविंदराव घोरपडे यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्ताने

शुक्रवार ता.१६ ऑक्टोबर २०२० रोजी इचलकरंजी संस्थानचे जहागीरदार श्रीमंत आबासाहेब उर्फ गोविंदराव घोरपडे यांचा दुसरा स्मृतिदिन आहे. इचलकरंजीच्या या अधीपतींनी लोकसेवेचे प्रसिद्धीपासून दूर राहून वर्षानुवर्षे जे काम केले ते अतुलनीय स्वरूपाचे आहे.आज लोकसेवेचाे तोच वसा वारसा श्रीमंत आबासाहेब यांचे चिरंजीव श्रीमंत यशवंतराव घोरपडे अधिक ताकदीने पुढे नेत आहेत ही फार महत्वाची बाब आहे.श्रीमंत आबासाहेब उर्फ…
-
हाथरसची अमानुषता : स्त्री व जात्यंधी विकृत दृष्टीकोन

कुर्सी है ,तुम्हारा जनाजा तो नही है कुछ कर नही सकते तो उत्तर क्यू नही जाते ?” असा एक शेर आहे. पण ‘ सत्तातुरणाम न भयं न लज्जा ‘ हे इथं सिद्ध होत आहे. म्हणूनच समाजातील दबलेल्या व यांच्या धोरणाचे बळी जाणाऱ्यांनी सत्तेचा माज उतरवण्याची गरज आहे. बलात्कारी व खुन्यांचे संरक्षण करण्यासाठी सत्तेचा वापर होत…
-
गुन्हेगारी, उमेदवारी आणि निवडणूक अधिकारी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० / ८४ २११ ३० २९०) १७ सप्टेंबर २०२० रोजी मुख्य निवडणुक अधिकारी ,महाराष्ट्र राज्य यांनी ‘ निवडणूक लढविणार्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी आणि अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत सूचना ‘ या मथळ्याखाली एक प्रसिद्धीपत्र वृत्तपत्रांद्वारे प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांबाबत राजकीय पक्षांनी घ्यावयाच्या दक्षते बाबत आणि…
-
लोकजागृतीचे एक माध्यम : वाचकांचा पत्रव्यवहार

आपल्याला भावलेले आणि समाजाला उपयुक्त ठरणारे , दिशा देणारे विचार समाजात पेरणे, त्यांचा प्रसार करणे,विचाराने माणूस जोडणे ही प्रक्रिया परिवर्तनाच्या व प्रबोधनाच्या दीर्घ मुदतीच्या लढ्यासाठी आवश्यक असते. ‘वाचकांचा पत्रव्यवहार ‘ या प्रक्रियेत महत्त्वाची कामगिरी करत असतो. गेल्या काही वर्षात अनेक वृत्तपत्रांनीही यातील चांगल्या पत्राला पुरस्कार देऊन गौरवलेले आहे.या सदरामुळे वृत्तपत्रांच्या आशयात आणि विषयात विविधता व …
