कॅटेगरी: Opinion
-
लॉकडाऊनचे चार महिने आणि घटनादत्त जबाबदारी

२३ जुलै रोजी कोव्हिडं-१९ मुळे केल्या गेलेल्या लॉक डाऊनला तब्बल चार महिने झाले आहेत. हा चार महिन्याचा कालखंड भारतासह जगाच्या इतिहासात एक अभूतपूर्व वेगळेपणा घेऊन आला. अशा काळातून आपल्याला जावे लागेल याची किंचितही कल्पना आजच्याच नव्हे तर मागच्या ही काही पिढ्यांनी केली नव्हती. आज जगामध्ये कोरोना विषाणूने बाधित झालेल्यांची संख्या दीड कोटींवर पोहोचली आहे. भारतामध्ये…
-
ग्रंथालय, ग्रंथालय सेवक आणि कोरोना

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) कोव्हिडं – १९ च्या कोरोना विषाणूचे थैमान जगभर सुरू आहे.त्यामुळे अनेक क्षेत्रांची वाताहत सुरू आहे.आर्थिक क्षेत्रांची वाताहत तर आहेच आहे.त्याच बरोबर सांस्कृतिक क्षेत्रांचीही वाताहत सुरू आहे.त्यातीलच एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालये.ही ग्रंथालये मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यापासून लॉक डाऊनमुळे गेले चार महिने बंदच आहेत. महाराष्ट्रातील…
-
इंधन भाववाढ : पिचलेल्या समान्यांची लूट

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) गेल्या तीन आठवड्यात ज्या पद्धतीने इंधन दरवाढ होत आहे आणि सर्वसामान्य जनतेतून जो रोष व्यक्त केला जात आहे ते केंद्र सरकारच्या अत्यंत बेजबाबदार आणि लबाड कारभाराचे द्योतक आहे. सर्व विरोधी राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य जनता इंधन दरवाढीविरोधात आक्रोश करते आहे पण सरकार त्याविरोधात ब्रही काढत नाही. काँग्रेसने…
-
जात्यंध मानसिकता आम्ही कधी सोडणार?
आपला देश स्वतंत्र होऊन सात दशके उलटून गेल्यानंतरही आज समाजाची वाटचाल जातीअंता ऐवजी जातीच्या सक्षमीकरणाकडे होताना दिसते आहे. आपली राजकीय दुकानदारी चालू ठेवण्यासाठी विविध पक्ष ,संघटना जात जाणिवा बळकट करण्याची कारस्थाने करत असतात.यासाठी समाजाला वेठीला धरतात. हे हानिकारक आहे. या पार्श्वभूमीवर जातीअंताचा विचार फार महत्त्वाचा ठरतो…
-
विकासदर शून्याखाली, गरिबांना कोण वाली ?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) शुक्रवार ता. २२ मे रोजी रिझर्व बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी रेपो आणि रिव्हर्स दरामध्ये कपातीची घोषणा करतानाच भारताचा आर्थिक विकासदर प्रथमच शून्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली. त्यांनी हेही स्पष्ट केले की, कोरोना संकटाच्या आधीपासूनच भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसू लागला होता.…
-
फसलेले आर्थिक धोरण आणि महाफसवे पॅकेज

आज संपूर्ण समाजव्यवस्थेचे नियंत्रण अर्थव्यवस्थेकडे गेले आहे.त्यामुळे राजकारणाचे अराजकीयीकरण ,संस्कृतीचे बाजारीकरण, शिक्षणाचे व्यापारीकरण ,माणसाचे वस्तूकरण, सामाजिकतेचे असामाजीकरण, कुटुंबव्यवस्थेचे दुभंगीकरण, व्यवस्थेचे कंगालीकरण ,सुदृढतेचे विकलांगिकरण आणि मोकळ्या श्वासाचे कोरोनीकरण अत्यंत वेगाने सुरू आहे.सरकारी अर्थनीती फसलेली आहे यात शंका नाही..
-
देशाच्या कुटुंबप्रमुखांकडून अपेक्षा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९० ) मा.पंतप्रधानांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२ मे २०२० रोजी वीस लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले .कोरोनाच्या या वैश्विक संकटाचे संधीत मध्ये रूपांतर करत ‘स्वावलंबी भारत ‘साकारण्यासाठी हे पॅकेज असल्याचे ते म्हणाले .स्वावलंबी भारत मधून शेतीक्षेत्र बळकट करणे, कर व्यवस्थेमध्ये बदल करणे ,मनुष्यबळाचा योग्य वापर करणे, वित्तीय व्यवस्था…
-
राजकारणातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

गेल्या पंधरा वर्षात संसदेतील कलंकित आणि गंभीर गुन्हे असलेले खासदार यांचे प्रमाण कमालीच्या वेगाने वाढत आहे.२००४ मध्ये हे कलंकित २४ टक्के तर गंभीर गुन्हे असलेले १२ टक्के खासदार होते.२००९ मध्ये हे प्रमाण ३० व १४ टक्के होते,२०१४ मध्ये ३४ व २१ टक्के होते आणि २०१९ मध्ये ४३ व २९ टक्के झाले आहे.पंधरा वर्षात हे प्रमाण…
-
काँग्रेस पक्षापुढील आवाहने व आव्हाने

शनिवार ता.२८ डिसेंबर २०१९ रोजी काँग्रेस पक्षाचा १३४ वा वर्धापन दिन आहे.तर काँग्रेसचे पाहिले अध्यक्ष बॅ.उमेशचंद्र बॅनर्जी यांचा २९ डिसेंबर २०१९ रोजी १७५ वा जन्मदिन आहे. भारतातील विविध जाती – धर्म – पंथातील सर्व सर्वसामान्य माणसाचा विकास साधणारी व त्याचे स्वत्व जपणारी व त्यातून एकता मजबूत करणारी धोरणात्मक भूमिका मध्यममार्गी राजकीय पक्ष यानात्याने काँग्रेसला पुन्हा…
