वर्ष: वाय
-
संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जयंती निमित्ताने…

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co संत ज्ञानेश्वर महाराज यांचे सन २०२५ हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी अर्थात ७५० जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांचे जीवन कार्य थोडक्यात समजून घेणे आवश्यक आहे. पैठण तालुक्यातील आपेगाव हे ज्ञानेश्वरांच्या पूर्वजांचे मूलस्थान. ज्ञानेश्वरांनी आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ ,निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव अशी आपली नाथसंप्रदायी गुरुपरंपरा सांगितली आहे.ज्ञानेश्वरी ,अमृतानुभव, चांगदेव पासष्टी…
-
डॉ. विक्रम साराभाई : भारतीय विज्ञानाचे शिल्पकार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १२ ऑगस्ट हा भारतीय विज्ञानाचे शिल्पकार डॉ.विक्रम साराभाई यांचा जन्मदिन. भारतीय अंतराळ संशोधनाचे पितामह म्हणून त्यांना ओळखले जाते. डॉ. विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी अहमदाबाद येथे झाला. तर ३० डिसेंबर १९७१ रोजी केरळ मधील कोवालम येथे हृदयविकाराने झोपेतच ते कालवश झाले. त्यांचे वडील…
-
मोबाईल : आत्मविकास की आत्महत्या

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co या आठवड्यात दोन तीन बातम्या वाचण्यात आल्या. त्यातील पहिली लंडन इथून आलेली होती. वैज्ञानिक संशोधकांचा आधार देऊन या बातमीत म्हटलेलं होतं, झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर करणे हानिकारक आहे. अंथरुणात पडून सोशल मीडिया पहाणे ,स्क्रोल करणे, वेब सिरीज पाहणे ,ईमेल पाहणे, रील्स पाहणे ही अनेकांची सवय झाली आहे .काही…
-
वाचन संस्कृतीचा विकास फार महत्त्वाचा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co आपला प्राचीन इतिहास, रूढी, परंपरा यातून संस्कृती व्यक्त होत असते.ती विकसितही होत असते. वाचन संस्कृती ही अशीच व्यक्त आणि विकसित होत आलेली आहे. साने गुरुजींनी भारतीय संस्कृतीची फार सुंदर व्याख्या केली आहे. ते म्हणतात, भारतीय संस्कृती संग्राहक आहे.ती सर्वांना जवळ घेणारी आहे. संकुचितपणाचे तिला वावडे आहे. भारतीय…
-
बर्टोल्ड ब्रेख्त : प्रयोगशील नाटककार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १४ ऑगस्ट हा प्रयोगशील नाटककार बर्टोल्ड ब्रेख्त यांचा स्मृतिदिन. विसाव्या शतकामध्ये जागतिक रंगभूमीवर त्यांनी आपला ठसा उमटवला.बर्टोल्ड ब्रेख्त हे प्रयोगशील जन्म नाटककार आणि कवी होते. नाट्यलेखन, त्यातील प्रायोगिकता आणि रंगभूमी विषयक स्वतंत्र तत्त्व विचार या आधारे त्यांनी मानवी अस्तित्वाबद्दलचे मूलभूत प्रश्न उभे केले १० फेब्रुवारी १८९८ रोजी…
-
ज्येष्ठ कथाकार, समीक्षक विजया राजाध्यक्ष

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ता.क.(ज्येष्ठ लेखिका आणि साक्षेपी समीक्षक विजया राजाध्यक्ष यांना महाराष्ट्र सरकारच्या पहिला विंदा जीवनगौरव पुरस्कार २०१० च्या डिसेंबर मध्ये जाहीर झाला होता. त्यावेळी २८.१२.२०१०च्या दैनिक महासत्तात लिहिलेला हा लेख आहे.तो मंगळवार ता.५ ऑगस्ट २०२५ रोजीच्या विजयाताईंच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन ब्लॉगवर घेत आहे. ) ज्येष्ठ लेखिका…
-
जनसुरक्षा कायदा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ” महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ ” ११ जुलै २०२५ रोजी मंजूर झाले.ते मंजूर होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोकशाही संघटना असल्याचा नावातून बनाव असला तरी, कडवी डावी विचारसरणीने प्रेरित होऊन अनेक लोक बंदूका हातात घेऊन व्यवस्थेच्या विरोधात होते. साम्यवादी विचारांचे राज्य उभारण्याचा त्यांचा उद्देश होता. राज्यात…
-
सरदार जाफरी : विचारवंत शायर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १ ऑगस्ट २०२५ रोजी सरदार जाफरी या वास्तववादी विचारवंत शायराचा २५ वा स्मृतिदिन आहे. उत्तर प्रदेशातील गोडा जिल्ह्यातील बलरामपुर या गावी २९ नोव्हेंबर १९१३ रोजी त्यांचा जन्म झाला. आणि १ ऑगस्ट २००० रोजी मुंबईमध्ये ते कालवश झाले. तुम्हारे एजाजे हुस्न की मेरे दिल पे लाखो इनायते है …
-
महान साहित्यिक प्रेमचंद

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co जीवनस्पर्शी साहित्याची निर्मिती करणाऱ्या थोर साहित्यिकांच्या मांदियाळीत मुंशी प्रेमचंद यांचा अग्रक्रमाने समावेश केला जातो.हिंदी व उर्दू साहित्याला त्यांनी वेगळे वळण दिले. आपल्या लेखनातून मध्यमवर्ग आणि शेतकऱ्यांचे वास्तव जीवन पुढे आणले.उपदेशापेक्षा उदात्त मूल्ये रुजवण्यावर त्यांनी भर दिला. महात्मा गांधींच्या भाषणाने प्रभावित होऊन सरकारी नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला आणि…
-
ॲडम स्मिथ : स्वतंत्र अर्थशास्त्राचा जनक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १७ जुलै हा स्वतंत्र अर्थशास्त्राचा जनक असलेल्या ब्रिटिश अर्थतज्ञ ॲडम स्मिथचा स्मृतिदिन. १७२३ रोजी स्कॉटलंड मध्ये जन्मलेला ॲडम स्मिथ १७ जुलै १७९० रोजी कालवश झाला. आज अडीच तीनशे वर्षानंतरही त्याच्या अर्थशास्त्रीय संकल्पनांचा अभ्यास करावाच लागतो. कारण तो एका अर्थाने अर्थशास्त्राचा आद्यपुरुष आहे. अकराव्या शतकात इंग्लंडमध्ये उद्योग प्रधान…