वर्ष: वाय
-
वॉल्टर लिपमन : तत्त्वचिंतक पत्रकार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २३ सप्टेंबर हा तत्वचिंचक पत्रकार वॉल्टर लीपमन यांचा जन्मदिन. २३ सप्टेंबर १८८९ रोजी न्यूयॉर्कमध्ये त्यांचा जन्म झाला आणि तेथेच १४ डिसेंबर १९७४ रोजी ते कालवश झाले. माध्यमांच्या वार्ताहरानी ,पत्रकारांनी ,संपादकांनी स्तंभलेखकांनी आणि इतर सर्वच लेखकानी ज्यांच्याकडून आदर्श घ्यावेत अशी एक मोठी परंपरा मराठी , भारतीय आणि आंतरराष्ट्रीय…
-
प्रा.अशोक दास यांचा चंद्रनागरीचा शब्द

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co आदरणीय प्रा.अशोक दास यांनी आठवणीने आशीर्वादपूर्वक सप्रेम भेट दिलेला ” चंद्रनागरीचा शब्द ” हा आपला दुसरा काव्यसंग्रह वाचला. संग्रहाच्या नावाबद्दल कुतूहल होते ते सरांच्या अर्पण पत्रिकेतून आणि मनोगतातून स्पष्ट झाले. ” वारीस जाऊ चला ” या पहिल्या कवितेपासून “आई ” या अखेरच्या कवितेपर्यंत हा कवितासंग्रह वाचनीय झाला…
-
उर्दू शायरीचा देवता: मीर तकी मीर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २० सप्टेंबर हा मीर तकी मीर यांचा स्मृतिदिन.ते एक श्रेष्ठ उर्दू कवी आणि ख्यातनाम उर्दू गझलकार होते. फारसीपासून मुक्त अशी पक्की उर्दू स्वतंत्र गझल मीर यांनी लिहिली.१७२३ साली जन्मलेले मीरसाहेब २० सप्टेंबर १८१० रोजी कालवश झाले. उर्दू गझलेचे मानबिंदू मिर्झा गालिब यांनी स्वतः एका शेरात लिहिलेले आहे …
-
कॉम्रेड ए.बी.बर्धन : समर्पित लोकयोद्धा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २५ सप्टेंबर हा भारतातील डाव्या चळवळीचे भीष्माचार्य म्हणून ओळखल्या गेलेल्या कॉ.अर्धेंदूभूषण उर्फ ए.बी.बर्धन यांचा जन्मदिन. २५सप्टेंबर १९२४ रोजी आज बांगलादेशात असणाऱ्या सिल्हट येथे त्यांचा जन्म झाला. तर २ जानेवारी २०१६ रोजी ते कालवश झाले. हेमेंद्रकुमार आणि सरलादेवी या दांपत्याच्या पोटी ते जन्मले. वडिल हेमेंद्रकुमार नागपूरच्या अकाऊंट जनरल…
-

उर्दू शायरीचा देवता मीर तकी मीर प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २० सप्टेंबर हा मीर तकी मीर यांचा स्मृतिदिन.ते एक श्रेष्ठ उर्दू कवी आणि ख्यातनाम उर्दू गझलकार होते. फारसीपासून मुक्त अशी पक्की उर्दू स्वतंत्र गझल मीर यांनी लिहिली.१७२३ साली जन्मलेले मीरसाहेब २० सप्टेंबर १८१० रोजी कालवश झाले. उर्दू गझलेचे मानबिंदू मिर्झा गालिब…
-
पानिपतकार विश्वास पाटील

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co सातारा येथे १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वाचकप्रिय आणि लोकप्रिय ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची रविवार ता. १४ सप्टेंबर २०२५ रोजी निवड झाली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा….! विश्वास महीपती पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील…
-
संतसाहित्य आणि आजचा संदर्भ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co मराठी संत साहित्याचा आजचा संदर्भ फार जवळचा आहे. तसा तो सर्वकालिक महत्वाचा आहे.संतानी मानवी जीवन सुखी करण्यासाठी सदासर्वकाळ ज्या बाबी आवश्यक आहेत त्यांचा सतत जागर केला. संत साहित्य हे लोकाभिमुख साहित्य आहे. म्हणून तर गेल्या सातशे वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्रात अशिक्षित वारकऱ्यापासून ते उच्च पदवी प्राप्त करणाऱ्या…
-
१३० वी घटनादुरुस्ती विधेयक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co केंद्र सरकारने १३० वी घटनादुरुस्ती असलेले विधेयक लोकसभेत सादर केले आहे. या विधेयकानुसार पंतप्रधान ,मुख्यमंत्री तसेच अन्य मंत्री यांना गंभीर गुन्ह्यांसाठी अटक झाल्यास आणि तीस दिवसांचा तुरुंगवास झाल्यास त्यांना तात्काळ पदावरून हटवण्याची तरतूद या विधेयकात आहे. पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने लिली थॉमस या खटल्यातील निकालामध्ये असे म्हटले होते…
-
अमेरिकेचे पन्नास टक्के आयात शुल्क

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co अमेरिकेने पन्नास टक्के आयात शुल्क लागू केल्यामुळे भारतीय निर्यातदारांपुढील आर्थिक अडचणी निश्चितपणे वाढलेल्या आहेत. कारण या निर्णयामुळे जवळजवळ पन्नास अब्ज डॉलरच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे.त्याला तोंड देण्यासाठी कर्जफेडीला मुदतवाढ द्यावी, व्याजामध्ये सवलत द्यावी, सरकारने हमी घेऊन उद्योगांना कर्ज द्यावे, उद्योगांना खेळते भांडवल मिळत राहिले पाहिजे, कामगारांच्या प्रॉव्हिडंट…
-
मराठा आरक्षण आंदोलन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपल्या आठ मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात हजारो कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडून उपोषण सुरू केले होते. त्यापैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या तर दोन मागण्या तूर्तास बाजूस ठेवण्यात आल्या आहेत. हैदराबाद गॅजेटची तातडीने अंमलबजावणी केली जाईल.सातारा व औंध संस्थानांच्या गॅझेटीयरची अंमलबजावणी करण्याबाबत…