वर्ष: वाय
-
तीर्थ विठ्ठल… शेर विठ्ठल

नमस्कार ,आषाढीच्या मनःपूर्वक शुभेच्छा…. या निमित्ताने गेल्या चाळीस वर्षाच्या गझल लेखन प्रवासातील अनेक शेरांपैकी सत्तरपेक्षा अधिक शेर…तीर्थ विठ्ठल – शेर विठ्ठल…. प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co वारा पेक्षा वारीने समतेचा जागर होतो मी प्रबोधनाची दिंडी त्यासाठी काढत होतो.. ———- जरी माणसे चालली पंढरीला विठू माणसांच्याच वारीत आहे.. ———- ज्यांची असते डोळस भक्ती…
-
प्रस्तावना

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co सहकार महर्षी लोकनेते आदरणीय कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या ५ जुलै २०२५ रोजी होणाऱ्या ९४ व्या वाढदिवसानिमित्त शाहीर संजय जाधव यांचे तीन पोवाडे आणि शाहीर हिंदुराव लोंढे यांचा लेख अशी ही पुस्तिका प्रकाशित होत आहे. ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे हे राजकीय…
-
इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार परीक्षण….

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co आपटे वाचन मंदिर आणि इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट च्या उत्कृष्ट साहित्य कृती पुरस्काराचे वितरण सोमवार ता.२८ जून २०२५ रोजी संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य ज्येष्ठ समीक्षक प्रा.डॉ.अविनाश सप्रे प्रमुख पाहुणे होते तर अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रकाश आवाडे होते. मंचावर अशोक सौंदत्तीकर…
-
भाषिक लादलेपण नाकारले पाहिजे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याचा निर्णय मुलांच्या क्षमतेच्या दृष्टीने अतिशय अव्यवहार्यच आहे. तसेच हिंदी भाषेची सक्ती नाही असे म्हणत मागील दाराने ती लादण्याचा प्रयत्न करणे ही विद्यार्थ्यांची गळचेपीही आहे. आपल्या संकुचित राजकीय भूमिका पुढे रेटण्यासाठी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न अतिशय चूकच. शिवाय अशी सक्ती इतर…
-

नामवेद सांगणारे संत नामदेव प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co संत नामदेवांचे हे ६७५ स्मृती वर्ष आहे. २६ ऑक्टोबर १२७० रोजी जन्मलेले नामदेव ३ जुलै १३५० रोजी पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात संत चोखोबांच्या शेजारी समाधी घेतली. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा पदस्पर्श आपल्याला व्हावा या भूमिकेतून ” आम्ही पायरीचे चिरे ” या भावनेने ही जागा संत…
-
व्यासंगी विचारवंत प्रा.राम बापट

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.c २ जुलै हा प्रा. राम बापट यांचा स्मृतिदिन. विद्येच्या क्षेत्रातील बाप माणूस अशी ओळख असलेल्या रामचंद्र महादेव बापट तथा राम बापट यांचा जन्म १८ नोव्हेंबर१९३१ रोजी झाला. तर २ जुलै २०१२ रोजी ते कालवश झाले. पुरोगामी चळवळीचा एक सैद्धांतिक मार्गदर्शक ही त्यांची ओळख होती.प्रा.राम बापट केवळ गुरु…
-
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co अरण्यऋषी मारुती चितमपल्ली हे बुधवार ता.१८ जून २०२५रोजी कालवश झाले. त्यांचा जन्म सोलापूर येथे ५ नोव्हेंबर १९३२ रोजी झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते.सोलापूरच्या टी. एम. स्कूलमध्ये प्राथमिक तर नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूलमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. ” माझी अम्मा, मामा (वडील),माळकरी आत्या, लिंबामामा , हणमंतमामा यांच्याबरोबर मी…
-
डॉ.वि.भि.कोलते : ‘ महा ‘अनुभावी संशोधक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २२ जून हा महानुभाव साहित्याचे ख्यातनाम अभ्यासक ,संशोधक, संपादक डॉ. विष्णू भिकाजी कोलते यांचा जन्मदिन. त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील नाखले या गावी २२ जून १९०८ रोजी झाला. आणि ते ८ एप्रिल १९९८ रोजी कालवश झाले. महानुभाव पंथीयांनी तेराव्या ते सोळाव्या शतकामध्ये जे गद्य , पद्य लिहिले ते…
-
सदानंद रेगे : प्रयोगशील लेखणीचा प्रतिभावंत

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २१ जून हा मराठीतील नामवंत कवी, कथाकार ,अनुवादक सदानंद शांताराम रेगे यांचा जन्मदिन. कवीला कवितेचा / पिंड द्यावा/ म्हणजे तो आपली / धिंड काढीत नाही / अन/ डोहात पडलेल्या /चंद्राची/ खिंडही आडवीत नाही/ कवितेचा पिंड ठेवला की/ कवीचा पटकन/ कावळा होतो….असं लिहिणाऱ्या सदानंद रेगे यांचा जन्म रत्नागिरी…
-
पितामह दादाभाई नौरोजी यांचे द्विशताब्दी जन्मवर्ष

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co पितामह दादाभाई नौरोजी यांचे हे द्विशताब्दी जन्म वर्ष आहे. ४ सप्टेंबर १८२५ रोजी जन्मलेले दादाभाई ३० जून १९१७ रोजी कालवश झाले. व्यापारी म्हणून आलेले इंग्रज राज्यकर्ते बनले.. या ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी सत्तेने भारताचे कसे आर्थिक शोषण चालवले आहे याची सर्वप्रथम शास्त्रशुद्ध मांडणी करणारे एक अर्थतज्ञ, भारतीय राजकारणातील एक…