वर्ष: वाय
-
महिला धोरणाचा रौप्यमहोत्सव

मा.शरद पवार मुख्यमंत्री असतांना २२जून १९९४ रोजी ‘महाराष्ट्र सरकारचे महिला विषयक धोरण ‘जाहीर झाले होते. काही सकारात्मक पाऊले टाकणाऱ्या या धोरणाचे महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकीय -सामाजिक सह सर्व क्षेत्रात महत्वपूर्ण स्थान आहे.या धोरणाला शनिवार ता.२२ जून २०१९ रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत.त्या निमित्ताने..
-
पत्रकार कनोजिया यांच्या मुक्तता आदेशाचे महत्व
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८५०८ ३०२९० ) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजयसिंह बिष्ट उर्फ योगी आदित्यनाथ यांच्यावर समाजमाध्यमातून आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने पत्रकार प्रशांत कनोजिया यांना अटक केली होती.ही अटक चुकीची असून त्यांची तातडीने मुक्तता करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या न्या.इंदिरा बॅनर्जी व न्या.अजय रस्तोगी यांनी मंगळवार ता.११ जून २०१९ रोजी दिले. हे आदेश…
-
सुधारकाग्रणी आगरकर

“इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार ” असे ब्रीद घेऊन जगणाऱ्या सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर यांचे १२५ वे स्मृतीवर्षं १७ जून २०१९ पासून सुरू होत आहे.त्या निमित्ताने महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेतील एक महत्वाचे समाजसुधारक,विचारवंत,लेखक,संपादक,शिक्षक अशा बहुपेडी व बहुगुणी व्यक्तित्वाविषयी…..
-
निवडणुका आणि खर्च
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८५०८ ३०२९० ) सेंटर फॉर मीडिया स्टडीज (सीएमएस ) या संस्थेने निवडणूक खर्चा बाबतचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे.या अहवालानुसार नुकत्याच पार पडलेल्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत साठ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.त्यातील पंचेचाळीस टक्के खर्च म्हणजे सत्तावीस हजार कोटी रुपये एकट्या भाजपाने खर्च केले आहेत.२०२४ सालच्या निवडणुकीत हा खर्च…
-
डॉ.बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने..
शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे हे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील अग्रक्रमाचे नाव.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक असलेल्या कालवश डॉ.बापूजी साळुंखे यांची रविवार ता. ९ जून २०१९ रोजी जन्मशताब्दी आहे.या निमित्ताने बापूजींचा शिक्षण विचार व आजचे शैक्षणिक वर्तमान यांचा साकल्याने विचार करणे गरजेचे आहे…. ————– प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) ————— श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि विस्तारक…
-
पं.नेहरूंची समकालीन प्रस्तुतता

सोमवार ता.२७ मे २०१९ रोजी भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा ५५ वा स्मृतिदिन आहे.संसदीय लोकशाही,धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद,सामाजिक न्यायाची प्रस्थापना करणारा समाजवाद आणि अलिप्ततावाद ही पं.नेहरूंच्या विचारधारेतून निर्माण झालेल्या मॉडेलची ठळक वैशिष्ट्ये होती व आहेत.नव्याने येणारे सरकार त्याकडे कसे पाहते हे बघावे लागेल..
-
संगीतसम्राट तानसेनचे पाचशेवे जन्मवर्षं

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८५०८ ३०२९० ) संगीतसम्राट तानसेन यांचे हे पाचशेवे जन्मवर्षं सुरू आहे.त्यांच्या जन्म व मृत्यूच्या नेमक्या तारखा उपलब्ध नाहीत.पण ते १५२० साली जन्मले व १५८५ साली कालवश झाले यावर अनेकांचे एकमत आहे. गेली साडेचारशे वर्षे भारतीय संगीत क्षेत्रात ‘तानसेन ‘नावाचं गारुड गानरसिकांना वेड लावत आहे. तानसेन यांचे नाव माहीत नाही असा…
-
हारणाऱ्यांनी न केली बंद केंव्हाही लढाई
आपल्या पाच वर्षातील अनाकलनीय निर्णयांची व आर्थिक -सामाजिक स्तरावर आलेल्या अपयशाची मतदारात चर्चा होणार नाही. तसेच राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न खरा असो वा त्याचा बागुलबुवा असो तो उभा करण्यात पंतप्रधान व त्यांचे बिनीचे शिलेदार अमित शहा यशस्वी झाले.शिवाय विरोधकांसाठी काही जाळीही लावली त्यात विरोधक अडकले.परिणामी एवढा मोठा विजय अपेक्षित नसतानाही मिळाला.विरोधक तर गारद झालेच त्यांना उभारणीसाठी…
-
पर्यावरण :नैसर्गिक व वैचारिक समतोलाचे हवे

बुधवार ता.५ जून २०१९ रोजी ‘जागतिक पर्यावरण दिन ‘ सर्वत्र साजरा होत आहे.आपण देश म्हणून आपल्या नैसर्गिक व वैचारिक पर्यावरणाकडे जरा अधिक गांभिर्याने पाहिले पाहिजे अशी आजची परिस्थिती आहे…