वर्ष: वाय
-
मत ‘दान’ नको – ‘मताधिकार’ बजावूया

मताधिकार म्हणजे सरकार कसे असावे या संबंधी लोकांनी आपल्या मताद्वारे प्रतिनिधींची निवड करण्यासाठी व्यक्त केलेली इच्छा, अशी इच्छा व्यक्त करणारा नागरीक म्हणजे मतदार. लोकशाही व लोकांची सार्वभौम सत्ता या आपल्या राष्ट्राच्या पायाभूत संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे एक महत्वाचे साधन म्हणून आपण मताच्या अधिकाराकडे पाहिले पाहिजे. हा मताधिकार बजावताना आपण जेवढे जागरूक, जाणकार, दूरदृष्टीचे, तात्पुरत्या मोहाला बळी…
-
आम्हाला उत्तम हवामान द्या : मुलांची रास्त मागणी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) शुक्रवार ता.२० सप्टेंबर २०१९ रोजी ‘ जगातील १३० देशांतील १ कोटींहून अधिक मुले,विद्यार्थी ” आम्हाला उत्तम हवामान द्या आणि आमचे भवितव्य सुरक्षित करा ” ही मागणी करीत संपावर जात आहेत आणि आपल्या अंधाऱ्या,धुरकट,भविष्याविषयी वेळीच जागे व्हा हा नारा देत रस्त्यावर उतरत आहेत. त्यांना वैज्ञानिक , चित्रकार ,साहित्यिक,…
-
मंदीच्या जात्यात रोजगारी भरडतेय

चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आणि अनाकलनीय मनमानी निर्णयांमुळे भारतात भयावह आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे.लाखोंच्या संख्येने लहान मोठे धंदे बंद पडणे,करोडो लोक बेरोजगार होणे,विकास दर खालावणे,रुपया घसरणे,रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीतील तब्बल पावणे दोन लाख कोटी रुपये सरकारला वापरायला घ्यावे लागणे ही सारी लक्षणे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दुर्दशेची आहेत.त्याकडे धोरणकर्त्यानी डोळेझाक करणे म्हणजे सर्वसामान्य जनतेला जगण्याच्या हक्कापासूनच वंचित…
-
विनोबांच्या १२५ व्या जन्मवर्षानिमित्ताने

भारतरत्न आचार्य विनोबा भावे म्हणजे थोर सर्वोदयी विचारवंत,गांधीजीनी निवडलेले पहिले आदर्श सत्याग्रही,सर्वोदय समाजाचे संस्थापक,भूदान चळवळीचे प्रवर्तक,भारतीय तत्वज्ञान अर्थात दर्शन परंपरेचे अभ्यासक व भाष्यकार अशी विविधांगी ओळख असलेले थोर व्यक्तिमत्व.विनोबांचे १२५ वे जन्मवर्ष ११ सप्टेंबर २०१९ पासून सुरु झाले.त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याविषयी…
-
सुदृढ अर्थव्यवस्था :सुदृढ राजकारणाची पूर्वअट

आज बेरोजगारीचा दर स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त आहे.हजारो,लाखो उद्योगधंदे बंद पडत आहेत, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या निर्माण करण्याची बात राहू दे उलट आटोमोबाईल क्षेत्रापासून पार्ले जी पर्यंत सर्वत्र लोकांना असलेल्या नोकऱ्यांवरून काढले जात आहे,कृषी,बांधकाम,वाहन आदी क्षेत्रे घसरत आहेत,रेल्वे मालवाहतुकीपासून हवाई वाहतुकीपर्यंत सर्वत्र मंदी आहे,दैनंदिन वापरातील तेलापासून बिस्किटा पर्यंतच्या मागणीत कमालीची घट होते.अशा विपत्तीत अर्थव्यवस्था सुदृढ करण्याची…
-
भारतात ‘छोटे कुटुंब: सुखी कुटुंब ‘ ही संकल्पना स्थिरावत आहे…

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९०) मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात अनेक मुद्यांसह कुटुंब नियोजनाचा विषय राष्ट्रभक्तीशी जोडून मांडला. लोकसंख्यावाढ हा देशासमोरील एक अव्वल प्रश्न होता यात शंका नाही.पण गेल्या काही वर्षात भारतात ‘कुटुंब लहान,सुख महान ‘ ही संकल्पना स्थिरावत चालली आहे.त्यामुळे हा प्रश्न आज देशापुढे…
-
सुभाषबाबू : महान स्वातंत्र्ययोद्धा

रविवार ता.१८ ऑगस्ट २०१९ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ७५ वे स्मृती वर्ष सुरू होत आहे.भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी फार मोठी कामगिरी केली.मृत्यूनंतर सुभाषबाबू अनेक अख्यायिकांचे धनी बनले.परिणामी त्यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी तीन आयोग नेमले गेले होते.या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाची थोडक्यात ओळख…
-
डॉ. रंगनाथन आणि ग्रंथालय चळवळ

भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक यांचा जन्मदिन ‘ भारतीय ग्रंथपाल दिन ‘म्हणून साजरा केला जातो.मंगळवार ता. १२ ऑगस्ट २०१९ रोजी डॉ.रंगनाथन यांचा १२७ वा जन्मदिन आहे. तसेच ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत महाराष्ट्र शासनाने ग्रंथालय कायद्यातील सुधारणांबाबत सुचना मागविल्या आहेत.त्यानिमित्ताने….
-
पाऊस, कविता आणि भय

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५० ८३ ०२ ९०) पूर्वीच्या पावसामुळे इतका हाहाकार माजत नव्हता हे खरे,पाऊस हळुवार रोमँटिकतेकडून भयग्रस्त रोमांचीकरणाकडे वाटचाल करू लागलाय,अर्थात त्याला लोकसंख्या वाढी पासून प्रदूषणापर्यंत असंख्य कारणे आहेत.माणूस म्हणून आपले निसर्ग विरोधी वर्तनही त्याला जबाबदार आहे.आज सर्वांगीण भयावहतेत काही रस्तेच नव्हे तर काही माणसंही खचत आहेत , दरडींबरोबरच घरे,झाडेही कोसळत…
-
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : एक झंझावात

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे म्हणजे एक विलक्षण प्रतिभेचा झंझावात.त्यांनी निर्माण केलेले साहित्य हे समाजातील शेवटच्या माणसाच्या शृंखला तुटाव्यात यासाठी आहे.गुरुवार ता. १ ऑगस्ट पासून अण्णा भाऊंचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे.त्या निमित्ताने…