टॅग: paus
-
पाऊस, कविता आणि भय

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५० ८३ ०२ ९०) पूर्वीच्या पावसामुळे इतका हाहाकार माजत नव्हता हे खरे,पाऊस हळुवार रोमँटिकतेकडून भयग्रस्त रोमांचीकरणाकडे वाटचाल करू लागलाय,अर्थात त्याला लोकसंख्या वाढी पासून प्रदूषणापर्यंत असंख्य कारणे आहेत.माणूस म्हणून आपले निसर्ग विरोधी वर्तनही त्याला जबाबदार आहे.आज सर्वांगीण भयावहतेत काही रस्तेच नव्हे तर काही माणसंही खचत आहेत , दरडींबरोबरच घरे,झाडेही कोसळत…