टॅग: bjp
-
मंदीच्या जात्यात रोजगारी भरडतेय

चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आणि अनाकलनीय मनमानी निर्णयांमुळे भारतात भयावह आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे.लाखोंच्या संख्येने लहान मोठे धंदे बंद पडणे,करोडो लोक बेरोजगार होणे,विकास दर खालावणे,रुपया घसरणे,रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीतील तब्बल पावणे दोन लाख कोटी रुपये सरकारला वापरायला घ्यावे लागणे ही सारी लक्षणे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दुर्दशेची आहेत.त्याकडे धोरणकर्त्यानी डोळेझाक करणे म्हणजे सर्वसामान्य जनतेला जगण्याच्या हक्कापासूनच वंचित…