वर्ष: वाय
-
सीएए : मतांच्या ध्रुवीकरणाचा आणखी एक प्रयत्न

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com संसदेने मंजुरी दिल्यानंतर तब्बल सव्वा चार वर्षांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा केंद्र सरकारने सोमवार ता.११ मार्च २०२४ रोजी अधिसूचना काढून लागू केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांच्या ध्रुवीकरणासाठी हा आणखी एक प्रयत्न केंद्र सरकारने केलेला आहे. भले त्यासाठी देशाच्या काही भागांमध्ये विरोध झाला, दंगली उसळल्या तरी…
-
शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तीन महान क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी २३ मार्च १९३१ रोजी फाशी दिली. त्या घटनेला ९३ वर्षे पूर्ण होत आहेत .गेली नऊ-साडेनऊ दशके या क्रांतिकारकांचे शौर्य सर्वांनाच प्रेरणादायी वाटत आले आहे.शहीद भगतसिंग हे स्वतंत्र प्रज्ञेचे तरुण विचारवंत देशभक्त होते.देशप्रेमाची जाज्वल्य प्रेरणा…
-
मत ‘ दान’नाही,तो आपला अधिकार आहे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होईल असे दिसते. राजकीय पक्षांची युती, आघाडी ,जागावाटप , उमेदवारी यादी, प्रचार यंत्रणा हे सारे सुरू आहे. लोकशाहीचा कणा असलेल्या मतदाराला वेगवेगळ्या मार्गाने त्याच्या उज्वल भवितव्याच्या विचाराचा भडीमार केला जात आहे. दिलेली आश्वासनेही न पाळता येणारे विविध राजकीय पक्ष…
-
स्वातंत्र्य सैनिक आणि गांधीवादी नेते दौलतराव निकम

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com थोर स्वातंत्र्य सैनिक आणि गांधीवादी नेते दौलतराव निकम जन्मशताब्दी समितीच्या वतीने शुक्रवार ता.८ मार्च २०२४ रोजी ‘स्वातंत्र्य सेनानी दौलतरावजी निकम जीवन गौरव पुरस्कार ‘ समारंभपूर्वक मला सपत्नीक प्रदान करण्यात आला याबद्दल मी कृतज्ञ आहे…. ————————- थोर स्वातंत्र्य सैनिक आणि गांधीवादी नेते दौलतराव निकम…
-
जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई स्मृतीदिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com ८ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो .तर १० मार्च हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन असतो. जागतिक महिला दिनाचा आशय आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन संदेश जाणून घेऊन, त्याचा आजच्या संदर्भात अन्वयार्थ लावून आपला वर्तन व्यवहार करणे…
-
एक देश एक निवडणूक ‘ : घटनादुरुस्तीची चर्चा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com निवृत्त न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या नेतृत्वाखालील विधी आयोगाने बुधवार ता. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी एकत्रित निवडणुका लगेच शक्य नसल्या तरी २०२९ सालाच्या मध्यापर्यंत देशात लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित घेण्यात याव्यात अशी शिफारस विधी आयोगाकडून केली जाऊ शकते. यासाठी घटनादुरुस्ती करावी…
-
स्वस्थतेच्या काल्पनिक दुकानात अस्वस्थतेचे वर्तमान विकले जाते

————————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com आता अठराव्या लोकसभेची अधिसूचना कर कोणत्याही क्षणी जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर सतराव्या लोकसभेचे कामकाज तपासले तर या पाच वर्षात एकूण पंधरा अधिवेशने झाली. २७४ बैठका झाल्या आणि दरवर्षी सरासरी ५५ दिवस कामकाज चालले. पूर्ण पाच वर्षे कामकाज करण्याची संधी मिळालेल्या लोकसभेतील कामकाजाचा हा नीचांक…
-
प्रा.डॉ.अशोक चौसाळकर : प्रबोधन चळवळीशी नाळ असलेले विचारवंत राज्य शास्त्रज्ञ

———————————————- प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत,नामवंत राज्यशास्त्रज्ञ, राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय राजकारणाचे – समाजकारणाचे विश्लेषक, समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि गेल्या चाळीस वर्षापासूनचे माझे जेष्ठ स्नेही, मार्गदर्शक प्रा.डॉ.अशोक चौसाळकर १५ मार्च २०२४ रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत.या निमीत्ताने ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार संपादक…
-
महाराष्ट्र कवी पद्मविभूषण यशवंत :१२५ वा जन्मदिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com ‘आई!’ म्हणोनी कोणी। आईस हाक मारी ती हाक येई कानी। मज होय शोककारी नोहेच हाक माते। मारी कुणी कुठारी आई कुणा म्हणू मी?। आई घरी न दारी! ही न्यूनता सुखाची। चित्ता सदा विदारी स्वामी तिन्ही जगाचा। आईविना भिकारी… चारा मुखी पिलांच्या। चिमणी हळूच देई…
-
काळाराम मंदिर सत्याग्रह व आजचे वास्तव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com शनिवार ता.२ मार्च २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाची चळवळ सुरू केली त्याला ९४ वर्ष पूर्ण झाली. अस्पृश्यांना काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळावा यासाठी हा सत्याग्रह होता. त्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड व इतर शेकडो सत्याग्रही सहभागी झाले होते. तत्पूर्वी ऑक्टोबर १९२९…