वर्ष: वाय
-
मराठीला अभिजात दर्जा कधी मिळणार ?

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी एक समिती बुधवार ता.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर केली आहे. या समितीचे अध्यक्ष भारतीय विदेश सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी आणि नामवंत लेखक मा.ज्ञानेश्वर…
-
निवडणुक रोखे घटनाबाह्य-सर्वोच्य निर्णय

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com ‘निवडणूक रोखे योजना ही घटनाबाह्य आहे ‘असा निर्वाळा अखेर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार ता.१५ फेब्रुवारी २०२४ रोजी दिला आहे. निवडणुकांचे राजकारण आणि त्यासाठीचा पैसा यापेक्षा लोकशाही व्यवस्था फार महत्त्वाची आहे असा स्पष्ट शब्दात संदेश दिला आहे. तसेच राजकीय पक्षांना मिळालेल्या रोख्यांचा तपशील सहा मार्चपर्यंत निवडणूक…
-
मराठीला अभिजात भाषा दर्जा कधी?

अभिजात मराठी भाषेचा प्रश्न सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा ———————————— प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी एक समिती बुधवार ता.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर केली आहे. या समितीचे अध्यक्ष भारतीय विदेश…
-
स्वामी दयानंद सरस्वती

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com स्वामी दयानंद सरस्वती यांचे दोनशेवे जन्मवर्ष नुकतेच साजरे झाले. गुजरात मधील मोरबी जिल्ह्यातील टंकारा या गावी या दोनशेव्या जयंतीच्या सोहळा झाला. त्याला मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे संबोधित केले होते. त्यात स्वामी दयानंद सरस्वती केवळ वैदिक कृषी नव्हते तर राष्ट्रचेतनेचे ऋषी होतेअसे…
-
छत्रपती शिवरायांची पानसरे यांनी केलेली वास्तववादी मांडणी

१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि २० फेब्रुवारी शहीद गोविंद पानसरे यांचा स्मृतीदिन असतो. कॉ.पानसरे यांनी ” शिवाजी कोण होता ? “या पुस्तकाद्वारे शिवरायांबाबतचे अभ्यासपूर्ण लोकप्रबोधन केले आहे. यानिमित्ताने त्या पुस्तकाच्या आधारे लेख रूपाने शिवाजी महाराज समजून घेणे हे औचित्यपूर्ण ठरेल……. ———————————————- प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com शिवाजी…
-
शांताराम बापूंच्या ९७ व्या जन्मदिना निमित्ताने…

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com गुरुवार ता.१५ फेब्रुवारी २०२४ रोजी समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा ९७ वा जन्मदिन आह.१५ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले शांताराम बापू वृद्धापकाळाने शनिवार ता.३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात,विचारविश्वात ते तब्बल सात दशके कार्यरत…
-
भारतीय संस्कृती

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com अलीकडे राजकारणाच्या भाषणबाजीमध्ये संस्कृतीचा अभिमान, दुराअभिमान, गर्व ,लाज वगैरे शब्द घाऊक प्रमाणात येत आहेत.मात्र खरी भारतीय संस्कृती काय आहे ?हे समजून न घेता ही विधाने केली जातात. संस्कृती या शब्दाचा अर्थ चांगले करणे असा आहे .जीवनाच्या अंतर्बाह्य उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो.…
-
पद्मविभूषण मोहन धारिया

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com भारतीय राजकारणातील व समाजकारणातील एक लोभस , सालस आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व पद्मविभूषण डॉ. मोहन माणिकचंद धारिया यांची जन्मशताब्दी सुरू होत आहे. १४ फेब्रुवारी १९२५ रोजी रायगड जिल्ह्यातील नाते या गावी जन्मलेले मोहन धारिया १४ ऑक्टोबर २०१३ रोजी पुण्यात कालवश झाले. हे कुटुंब मूळचे गुजरातचे…
-
कविवर्य पु. शि. रेगे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com १७ फेब्रुवारी हा कविवर्य पु.शि.रेगे रेगे यांचा जन्मदिन. २ ऑगस्ट १९१० रोजी जन्मलेले रेगे १७ फेब्रुवारी १९७८ मुंबई येथे रोजी कालवश झाले. कविता, कथा, कादंबरी ,समीक्षा आदी वांग्मय प्रकारात विपुल आणि सकस अशी साहित्य निर्मिती त्यांनी केली. अनेक ग्रंथांचे संपादनही केले. स्वातंत्र्यानंतर मराठी कवितेला…
-
ज्ञानतपस्विनी दुर्गा भागवत

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com ” प्रतीत होत असलेलं सत्य आणि सौंदर्य बेडरपणे व्यक्त करणे आणि तसं करताना कायदेकानू वगैरे आडवे येत असतील तर ते मोडणं हीच लेखकाची कमिटमेंट. आणि हे सारं करताना त्यांन स्वतःच्या लाभाचा विचार करता कामा नये. स्वार्थ नसला की शान येते.” असे लेखकाच्या बांधिलकीबद्दल ठाम…