वर्ष: वाय
-
महर्षी शिंदे यांच्या १५१ व्या जन्मदिना निमित्त

——————————- प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com एकीकडे अठराव्या लोकसभा निवडणुकांचा गदारोळ सुरू आहे. तर दुसरीकडे आर्थिक, राजकीय, सामाजिक ,सांस्कृतिक असे सर्व क्षेत्रीय प्रदूषण वाढत आहे. राजकारण हे फक्त आणि फक्त सत्ताकारण बनत चाललेले आहे. सर्वसामान्यांच्या उद्धाराची ,त्यांचे जीवनमान सुधारण्याची राजकीय, आर्थिक धोरणे राबवण्यासाठी लोकचळवळ उभी राहण्यासाठी लोक जागृती करणे…
-
भारतीय लोकशाही आव्हाने आणि भविष्य

आज शनिवार ता. २० एप्रिल रोजी कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद आणि विचारशलाका त्रैमासिक यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.अशोक चौसाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गौरव अंक म्हणून ‘भारतीय लोकशाही आव्हाने व भविष्य ” या विशेषांकाचे प्रकाशन होते आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . टी.जी.शिर्के या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. प्रा.डॉ. जयसिंगराव पवार हे…
-
राज्यकर्त्यांची जनतेप्रती बांधिलकी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com लोकसभा निवडणुकांचा गदारोळ सुरू आहे .आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. राज्यघटनेचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. गेल्या ७५ वर्षांमध्ये या देशाची वाटचाल हे निश्चित पणाने उभारणीच्या दिशेने जाणारी राहिली आहे. याचे मुख्य कारण या देशांमध्ये पहिली सादर सहा दशके वेगवेगळ्या विचारधारांची, आघाडीची सरकारे आली.…
-
मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती: कविवर्य सुरेश भट

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) “उष :काल होता होता काळ रात्र झालीअरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली “…अशी क्रांतीज्योत मनात पेटवणाऱ्या सुरेश भट यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे झाला .आणि १४ मार्च २००३ रोजी ते कालवश झाले.सुरेश भट त्यांच्या मित्रपरिवारात, शिष्य परिवारात आणि साहित्यवर्तुळात” दादा ” या नावाने ओळखले जात…
-
फुले -आंबेडकरांचा जाती-अंत विचार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) महात्मा ज्योतिबा फुले यांचा ११ एप्रिल तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जन्मदिन. महात्मा फुले यांना डॉ.आंबेडकर आपले गुरु मानत होते. महात्मा फुले १८२७ साली जन्मले तर डॉ.आंबेडकर १८९१ साली. त्यांच्यात तब्बल ६४ वर्षांचे अंतर होते. महात्मा फुले कालवश झाल्यानंतर ( २८.११.१८९० )पाच महिन्यांनी…
-
एक एप्रिल आणि मूर्खाची लक्षणे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com एक एप्रिल हा दिवस एप्रिल फूल बनवण्याचा आणि बनवण्याचाही दिवस मानला जातो. अर्थात राजकारणी मंडळी तशी जनतेला रोजच एप्रिल फूल करत असतात हे आपण पाहतोच. तसेच एक एप्रिल हा दिवस नवे आर्थिक वर्ष सुरू होण्याचाही असतो.एप्रिल फुल बनवण्यात आणि बनण्यातही एक आनंद ,मजा लपलेली…
-
भ्रमाची अंधभक्ती नको

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com भारतात लोकसभा निवडणूकांच गदारोळ सुरू आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतर आपण सत्य, अहिंसा आदीपासून दूर जात आहोत की काय अशी शंका येण्यासारखी सार्वत्रिक परिस्थिती आहे.अलिकडे भारतीय राजकारण ,समाजकारण,अर्थकारण वास्तवापासून पासून भ्रामकतेकडे वेगाने वाटचाल करत आहे.चोविस तास व्यापून राहिलेल्या माध्यमांची त्याला सक्रिय साथ आहे. बातम्या,चर्चा,…
-
मीनाकुमारीच्या स्मृतीदिनानिमित्त

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com हिंदी चित्रपट सृष्टीतील अतिशय सात्विक व शालीन सोंदर्य असलेली व अभिनयाची असामान्य प्रतिभा असलेली अभिनेत्री म्हणून मीनाकुमारी यांनी आपला ठसा उमटवला आहे.१ ऑगस्ट१९३३ रोजी मुंबईत जन्मलेल्या मीनाकुमारी यांना अवघ्या एकोणचाळीस वर्षाचं आयुष्य लाभलं.अर्थात काहींनी त्यांच जन्मसाल असही लिहिलंय.३१ मार्च १९७२ रोजी त्या मुंबईतच कालवश…
-
कणिक निती : महाभारतातील व वर्तमानातील

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com पांडवांचा विनाश कसा होईल याबाबत सल्ला विचारण्यासाठी गौरवांच्या अंधपित्याने म्हणजे धृतराष्ट्राने राजनीतीत निपुण असलेल्या कणिक ऋषिला बोलावले.कणिक ऋषीने धृतराष्ट्राला आपली सत्ता टिकवण्यासाठी सर्व कुटील कारवायांचे मार्गदर्शन केले . कणिक ऋषीने आपल्या राजकीय विचारांची चर्चा कशी केली आहे याचे एक प्रकरणच महाभारत या ग्रंथात आहे…
-
प्रा.डॉ.अशोक चौसाळकर : प्रबोधन चळवळीशी नाळ असलेले विचारवंत राज्य शास्त्रज्ञ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत,नामवंत राज्यशास्त्रज्ञ, राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय राजकारणाचे – समाजकारणाचे विश्लेषक, समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि गेल्या चाळीस वर्षापासूनचे माझे जेष्ठ स्नेही, मार्गदर्शक प्रा.डॉ.अशोक चौसाळकर १५ मार्च २०२४ रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांना समाजवादी प्रबोधिनी परिवाराच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! १५ मार्च १९५०…