वर्ष: वाय
-
साने गुरुजी स्मृती

————— प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९०) Prasad.kulkarni65@gmail.com ११ जून हा साने गुरुजी यांचा स्मृतीदिन.२४ डिसेंबर २०२३ रोजी पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींचे १२५ वे जन्म वर्ष सुरू झालेआहे .महाराष्ट्राच्या जनमानसावर साने गुरुजींचा मोठा प्रभाव होता आणि आजही आहे.त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला आणि ११ जून १९५० रोजी गुरुजींनी आपली…
-
साक्षेपी लेखक : दि. के. बेडेकर

प्रसाद माधव कुलकर्णीसमाजवादी प्रबोधिनी,५३६/१८इंडस्ट्रिअल इस्टेट,इचलकरंजी(४१६११५)ता.हातकणंगले जि.कोल्हापूर( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com “माझ्या लेखनात सामाजिक संदर्भ कधी सुटत नाही.कालिदास असो नाहीतर हेगेल असो ,ललित कृती असो नाहीतर तात्विक प्रमेय असो, रसव्यवस्थेचे विवेचन असो नाहीतर औदुंबर सारख्या कवितेची समीक्षा असो, मी या सर्वातून कालच्या व आजच्या माणसांची मने समजावून घेण्याचा प्रयत्न करीन. या शोधासाठी माझे लेखन असते.…
-
एनडीएकडे बहुमत मात्र इंडियाकडेही जनमत

प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९०) Prasad.kulkarni65@gmail.com अठराव्या लोकसभा निवडणुकांचे निकाल काल लागले. आज दिल्लीमध्ये एनडीए आणि इंडिया आघाडीच्या बैठका सुरु आहेत. राजकारण कोणत्या वळणाने जाईल हे पहावे लागेल.पण हा अंक छापायला जात असताना लोकसभा निवडणुकांचे जे निकाल आले आहेत त्याचे वर्णन एनडीए आघाडीला बहुमत मात्र इंडिया आघाडीकडेही जनमत असेच करावे लागेल.भाजपला स्वबळावर…
-
नैसर्गिक व वैचारिक पर्यावरणाचा समतोल हवा

—————————– प्रसाद माधव कुलकर्णी समाजवादी प्रबोधिनी,५३६/१८ इंडस्ट्रिअल इस्टेट,इचलकरंजी(४१६११५) ता.हातकणंगले जि.कोल्हापूर ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन. अठराव्या लोकसभेसाठी दिलेल्या जनादेशाच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला हा पहिलाच विशेष दिन. म्हणूनच नैसर्गिक आणि वैचारिक पर्यावरणाचा समतोल साधने हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.प्रदूषणाचे वाढते प्रमाण आणि पर्यावरणाचा वाढता ह्रास हा प्रश्न…
-
दृष्टी पेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा मानणाऱ्या ‘हेलन केलर ‘

—————————————- दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो हे आपल्या कृतीतून जगाला पटवून देणाऱ्या जगप्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाच्या हेलन केलर यांचा १ जून हा जन्मदिन. २७ जून १८८० रोजी जन्मलेल्या हेलन केलर १ जून १९६८ रोजी कालवश झाल्या. ८८वर्षाचे दीर्घायुष्य त्यांना मिळाले. त्यांचे जीवन म्हणजे कृतर्थातेचा आणि प्रेरणेचा एक महास्रोत आहे.’आनंद’ चित्रपटात राजेश खन्नाच्या तोंडी एक डायलॉग आहे तो म्हणतो,’…
-
निवडणूक आयोगाने आब राखावा

प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीतील अखेरचा टप्पा पार पडल्यावर ४ जूनला या निवडणुकीच्या कौल स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए युती आणि विरोधक इंडिया आघाडी यांच्याप्रमाणे यावेळी निवडणूक आयोगही मोठ्या प्रमाणात लोकचर्चेत राहिला.शंभर कोटीवर मतदार संख्या असलेला आणि त्यापैकी पासष्ट-सत्तर कोटी लोक आपला मताधिकार बजावणारा भारत हा जगातील एक मोठा संसदीय लोकशाही असलेला…
-
पद्मभूषण काझी नजरूल इस्लाम यांचा १२५ जन्मदिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com थोर स्वातंत्र्य सेनानी ,क्रांतिकारक बंगाली कवी, काझी नजरुल इस्लाम यांचा शनिवार ता. २५ मे २०२४ रोजी १२५ वा जन्मदिन आहे.बंगाली मुस्लिम कुटुंबात २५ मे १८९९ रोजी जन्मलेले काझी नजरूल इस्लाम ढाका येथे २९ ऑगस्ट १९७६ रोजी कालवश झाले. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील बर्दवान जिल्ह्यातील…
-
बुद्ध जयंती निमित्ताने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com गुरुवार ता. २३ मे २०२४ रोजी बुद्ध पौर्णिमा अर्थात गौतम बुद्धांचा जन्मदिन आहे. तीन हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी मांडलेले तत्वज्ञान जगातील प्राचीन तत्वज्ञानांपैकी एक महत्त्वाचे तत्त्वज्ञान आहे. बुद्धानी माणसाची दुःखापासून मुक्ती व्हावी यासाठी जे चिंतन, मनन, संवाद केला ते म्हणजेच बुद्धाचे तत्वज्ञान. राजपुत्र गौतमाने…
-
बर्टोल्ड रसेल यांचा सामाजिक नवनिर्माणाचा विचार

१८ मे हा विसाव्या शतकातील थोर तत्त्वज्ञ बर्टोल्ड रसेल यांचा जन्मदिन. या निमित्ताने त्यांच्या सामाजिक नवनिर्माणाच्या विचारांबाबत…. प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com विसाव्या शतकातील नव -वास्तववादाची आग्रही भूमिका मांडणारे एक प्रगल्भ तत्त्वज्ञ म्हणून बर्टोल्ड रसेल यांचे नाव घेतले जाते. १८ मे १८७२ रोजी त्यांचा जन्म झाला आणि हा दीर्घायुषी…
-
डॉ. दाभोळकर हत्या निकालाच्या निमित्ताने….

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यामध्ये हत्या झाली होती.त्या खटल्याचा निकाल अकरा वर्षानंतर शुक्रवार ता.१० मे २०२४ रोजी विशेष न्यायालयाने जाहीर केला. त्यानुसार सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोन आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख…