वर्ष: वाय
-
अंतरीम अर्थसंकल्प

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२४रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. आता काही दिवसातच लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प असल्याने त्यातील घोषणा या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आहेत यात शंका नाही.’ राष्ट्र प्रथम या दृढविश्वासावर सरकार यशस्वी झाले आहे.…
-
मूकनायकचा वर्धापन दिन

——————- प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी ‘ मूकनायक ‘हे वृत्तपत्र सुरू केले.त्याचा आज १०४ था वर्धापन दिन आहे. डॉ.आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत (१९२७) , जनता (१९३०), प्रबुद्ध भारत ( १९५६ )अशी चार वृत्तपत्र सुरू केली. जनताचे नाव पुढे प्रबुद्ध भारत असे…
-
प्रा. डॉ. एन. डी. पाटील: समस्त प्रबोधन चळवळींचे अग्रणी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य आणि विद्यमान अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत , शिक्षणतज्ज्ञ,महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी – प्रबोधन – विज्ञानवादी – साम्यवादी – विवेकवादी -चळवळीचे नेते, शेतकऱ्यांचे- वंचितांचे- कष्टकऱ्यांचे – सर्वहारा वर्गाचे तारणहार आणि आपल्या अफाट कार्यकर्तृत्वातून महाराष्ट्राच्या स्थापनेपासून महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनमोल योगदान देणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात…
-
सर्वोच्च न्यायालयाचा अमृत महोत्सव आणि प्रलंबित खटल्यांचा प्रश्न
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक कार्यक्रम रविवार ता.२८ जानेवारी २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने नवी दिल्लीत आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमात बोलतांना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्यायव्यवस्थे संदर्भातील अनेक बाबींवर भाष्य केले. न्यायपालिकेने एक संस्था म्हणून…
-
राष्ट्रीय मतदार दिवस

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com २५ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन ‘ म्हणून २०११ सालापासून साजरा केला जातो. त्यावेळी निवडणूक आयोगाने या निमित्ताने देशभर म्हणून मतदार जागृती मोहीम हाती घ्यायची ठरविले होते. या मतदार दिवसाकडे मतदारांनी गांभीर्याने पाळण्याची गरज आहे. मताधिकार बजावणे हे लोकशाहीच्या अनमोल ठेव्याच्या जोपासनेसाठी आणि…
-
गांधीजी मारूनही मरत नाहीत

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com मंगळवार ता.३० जानेवारी २०२४ रोजी महात्मा गांधी यांचा ७६ वा स्मृतिदिन अर्थात हुतात्मा दिन आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर अवघ्या साडेपाच महिन्यांनी म्हणजे ३० जानेवारी १९४८रोजी संध्याकाळी पाच वाजता गांधीजींचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला.नथुराम विनायक गोडसे याने दिल्लीतील बिर्लाभवनच्या परिसरातील सार्वजनिक प्रार्थना स्थळाजवळ बंदुकीतून…
-
साहित्य आणि समाज प्रबोधन

साहित्य आणि समाज प्रबोधन ———————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) prasad.Kulkarni65@gmail.com २७ ते २९ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मुंबईमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन होत आहे.’ मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती ‘ या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. त्यापाठोपाठ या आठवडयात अमळनेरला ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे.…
-
लोकसत्ताकाचे अमृतमहोत्सवी पदार्पण

लोकसत्ताकाचे अमृतमहोत्सवी पदार्पण लोकसत्ताकाचे अमृतमहोत्सवी पदार्पण प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.com शुक्रवार ता. २६ जानेवारी २०२४ रोजी आपला ‘लोकसत्ताक दिन ‘आहे. संविधान अंमलबजावणीच्या अमृत महोत्सवी वर्षाला सुरुवात होत आहे. तसेच दोन महिन्यांपूर्वी संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भारताच्या सर्वोच्च न्यायालयात स्थापीत झाला आहे.…
-
भारत जोडो न्याय्य यात्रेच्या निमित्ताने…

भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com २२ जानेवारीलाआयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. देशातील सर्वच नागरिकांची प्रभू श्रीरामाच्या या जयघोषाबरोबरच सर्वांगीण समतावादी राज्य यावे ही अपेक्षा आहे ती पूर्ण सुभाष जावो,आणि प्रत्येक मानवप्राण्याला प्रतिष्ठा मिळो ही शुभेच्छा…!ज्यांच्या मनात राम आहे अथवा आपापले श्रद्धास्थान आहे…
-
सुभाषबाबूंच्या स्वप्नातील स्वतंत्र भारत
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) सोमवार ता. २३ जानेवारी २०२४ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १२७ वा जन्मदिन आहे. आज सुभाष बाबूंच्या योगदानाबद्दल, त्यागाबद्दल, शौर्याबद्दल गल्ली ते दिल्ली पर्यंत बरेच काही बोलले जाईल ते निश्चितच महत्वाचे आहे. पण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केल्यानंतर सुभाषबाबूंच्या स्वप्नातील भारत आपण उभा करू शकलो का ? त्या…