कॅटेगरी: Uncategorized
-
अलेक्झांडर पुष्कीन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ६ जून हा आधुनिक रशियन साहित्याचा जनक म्हणून ज्याला ओळखले जाते त्या जगप्रसिद्ध साहित्यिक म्हणजे अलेक्झांडर पुष्कीन याचा जन्मदिन. कविता, कथा ,नाटक अशा विविध प्रकारात त्याने भरभरून लिहिले. त्याच्या लेखनात उत्कट देशभक्ती होती .रशियातील सर्वसामान्य समाज जीवनातील पोकळपणाची त्याने बुरखाफाड केली. पुष्किनला अवघे ३८ वर्षाच आयुष्य मिळालं.…
-
इतिहासकार वासुदेवशास्त्री खरे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.com ११ जून हा इतिहासकार वासुदेवशास्त्री खरे यांचा १०१ वा स्मृतिदिन. ५ ऑगस्ट १८५८ रोजी गुहागर येथे जन्मलेले वासुदेव शास्त्री ११ जून १९२४ रोजी मिरज येथे कालवश झाले. १९१३ साली इचलकरंजी संस्थानचा इतिहास ही पुस्तिका त्यांनी लिहिली होती. तसेच ते नाटककारही होते. गुहागर येथे प्राथमिक शिक्षण घेऊन ते…
-
गुरुदेव रानडे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ६ जून हा गुरुदेव रानडे यांचा स्मृतिदिन. गुरुदेव रानडे म्हणजे रामचंद्र दत्तात्रय रानडे. आधुनिक विद्या विभूषित तत्त्वज्ञ व संत पुरुष म्हणून त्यांची ख्याती होती. ३ जुलै १८८६ रोजी कर्नाटकातील जमखंडी येथे त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.तेथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले.१९०२ मध्ये जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती मिळवून…
-
पद्मश्री माधव गडकरी : सव्यसाची लेखक व पत्रकार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ३१ मे हदिवस नामवंत पत्रकार आणि लेखक पद्मश्री माधव गडकरी यांचा स्मृतिदिन. माधव यशवंत गडकरी हे महाराष्ट्रातील दिग्गज पत्रकार व संपादकांपैकी एक होते. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२८ रोजी झाला आणि ते ३१ मे २००६ रोजी कालवश झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाण्यात तर माध्यमिक शिक्षण दादरच्या किंग…
-
व्होल्टेअर : क्रांतीचे विचार पेरणारा थोर प्रबोधक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ३० मे हा ख्यातनाम फ्रेंच साहित्यिक व विचारवंत व्होल्टेअर याचा स्मृतिदिन. त्याचे खरे नाव फ्रान्सोइस-मॅरी अरोएट असे होते.तो पॅरिसमध्ये २१ नोव्हेंबर १६९४ रोजी जन्मला आणि ३० मे १७७८ रोजी कालवश झाला. फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रेरणास्त्रोत, थोर साहित्यिक,इतिहासतज्ञ म्हणून त्यांने फार मोठी कामगिरी केलेली आहे. म्हणूनच त्याच्या निधनाला अडीचशे…
-
भारताची अर्थव्यवस्था आकाराने चौथे स्थान

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २५ मे २०२५ रोजी निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही. आर.सुब्रमण्यम यांनी भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये चौथ्या स्थानी असल्याचे जाहीर केले. अर्थव्यवस्थेच्या व्याप्तीमध्ये अमेरिका ३० ५१, चीन १९.२३,जर्मनी ४.७४, भारत ४.१९ आणि जपान ४.१९ ट्रिलियन डॉलर. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने गेल्या महिन्यात जारी केलेल्या अहवालात भारत लवकरच चौथी…
-
निर्गुंतवणूक : मृत्युंजय नव्हे मृत्युमंत्र

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख नऊ वर्षापूर्वी प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या मे २०१६ च्या अंकात संपादकीय सदरात प्रकाशित झाला होता.) केंद्रीय अर्थसंकल्प २०१६/१७ सादर करताना अडीच महिन्यांपूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पीय प्रस्तावाचे नऊ मुलाधार स्पष्ट केले होते .तसेच शेरोशायरीचा आधार घेत पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना चिमटेही काढले…
-
केंद्रीय दारुगोळा भंडारात प्रचंड भडका

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख नऊ वर्षांपूर्वी ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाच्या जून २०१६ च्या अंकामध्ये संपादकीय सदरात प्रकाशित झाला होता.) सोमवार ता. ३० मे २०१६ च्या मध्यरात्रीनंतर भारताच्या आणि भारताच्या संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने एक अतिशय वाईट घटना घडली. भारतीय संरक्षण खात्याच्या देशातील सर्वात मोठे असलेल्या केंद्रीय दारुगोळा…
-
लोककवी मनमोहन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ताजा कलम : हा लेख चौतीस वर्षांपूर्वी दैनिक मँचेस्टर मध्ये १३ जून १९९१ रोजी प्रकाशित झाला होता.) मराठी कवितेच्या १९३० नंतरच्या वाटचालीत ज्यांनी प्रस्थापित कवी आणि कविता यांच्याविरोधी बंडखोरी करून आपली वेगळी वाट चोखाळण्याचा प्रयत्न केला आणि लोककवी म्हणून नावलौकिक मिळवला ते कालवश गोपाळ नरहर नातू उर्फ…
-
तत्त्वज्ञ कवी : राल्फ वाल्डो इमर्सन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २५ मे हा दिवस अमेरिकेत वैचारिक क्रांती घडवून आणणारा ख्यातनाम कवी राल्फ वाल्डो इमर्सन याचा जन्मदिन. २५ मे १८०३ रोजी तो बोस्टन येथे जन्मला आणिआजरामर कामगिरी करून २७ एप्रिल १८८२ रोजी कॉन्कोड येथे कालवश झाला. तो एक तत्त्वचिंतक बुद्धीवादी कवी होता. पुढील शतकामध्ये मानवी समाजासमोर जे प्रश्न…