कॅटेगरी: Uncategorized
-
मायादेवींचा माया मार्ग

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख वीस वर्षांपूर्वी प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या ऑक्टोबर २००५ च्या अंकामध्ये संपादकीय विभागात प्रकाशित झालेला आहे.) राजकारणात शिरल्यानंतर पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग ,राजमार्ग पुढारी मंडळींनी शोधून काढले आहेत.हे मार्ग आता परिचितही झाले आहेत.एवढा पैसा येतो कुठून ?याचे कोडे कोणाला पडत नाही .अथवा त्याची…
-
माहितीचा अधिकार हा मुलाधार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख वीस वर्षांपूर्वी प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या नोव्हेंबर २००५ च्या अंकामध्ये संपादकीय विभागात प्रकाशित झाला आहे.) माहितीच्या अधिकाराविषयीचा कायदा १५ जून २००५ रोजी संसदेत संमत झाला.आज या कायद्याला स्वतःचे अस्तित्व येऊन १२ ऑक्टोबर २००५ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे .जम्मू-काश्मीर वगळता हा…
-
बालविवाहास न्यायालयीन मान्यता ?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख वीस वर्षांपूर्वी प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाच्या नोव्हेंबर २००५ या अंकात संपादकीय सदरामध्ये प्रकाशित झाला होता.) न्यायालयांचे निकाल वादग्रस्त ठरण्याचे प्रमाण अलीकडे वाढत चालले आहे. हे चांगले लक्षण नाही. न्यायव्यवस्था आणि संसद यांच्यातील संघर्षाचे चित्रही अलीकडे दिसून आले .संसद ही लोकांचे प्रतिनिधित्व करत…
-
सानियासाठी ड्रेसकोड फतवा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ( ताजा कलम : हा लेख वीस वर्षांपूर्वी ” प्रबोधन प्रकाशन ज्योती” मासिकाच्या ऑक्टोबर २००५ च्या अंकात संपादकीय सदरात प्रकाशित झाला होता. ) सानिया मिर्झा ही भारताच्या क्रीडा क्षेत्रातील एक उगवती युवा खेळाडू आहे.टेनिस मध्ये अल्पावधीत तिने जी प्रगती केली व भारताचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले त्याला…
-

इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकी निमित्ताने …. ————————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात केवळ मद्रास , कलकत्ता,मुंबई आणि त्रिवेंद्रम या शहरातच महानगरपालिका होत्या. भारतात मद्रास महानगरपालिका ही सर्वात जुनी आहे. तिची स्थापना २९ सप्टेंबर १६८८ रोजी झाली.इंग्लंडचा राजा जेम्स ( दुसरा ) याच्या २० डिसेंबर १६८७ च्या शाही…
-

राडा विकृतीचा निषेध प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ताजा कलम : हा लेख वीस वर्षांपूर्वी’ प्रबोधन प्रकाशन ज्योती” मासिकाच्या ऑक्टोबर २००५ या अंकामध्ये संपादकीय म्हणून प्रकाशित झाला होता.) महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत व संस्कृतचे गाढे व्यासंगी डॉ. आ.ह. साळुंखे यांचे ‘ बळीवंश ‘ नावाचे पुस्तक दोन महिन्यापूर्वी प्रकाशित झाले आहे. या विषयावर बेळगाव…
-
अण्णा हजारेंच्या आंदोलनाला नव्या रणनीतीची गरज

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख वीस वर्षांपूर्वी गुरुवार ता.३० जून २००५ रोजी दैनिक महासत्तात प्रकाशित झालेला आहे.) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात येत्या क्रांतीदिनापासून राळेगणसिद्धीच्या संत यादव बाबा मंदिरात पुन्हा राज्यव्यापी आंदोलन आंदोलन सुरू करण्याचा निर्णय आणि १५ ऑगस्ट पासून उपोषण करण्याचा इशारा नुकताच दिला…
-
सुनामीने द्वारका बुडाली?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम: हा लेख वीस वर्षांपूर्वी २० मे २००५ रोजी दैनिक महासत्तात प्रकाशित झाला आहे.) आदी शंकराचार्यांच्या २५१४ व्या जयंतीनिमित्त मुंबईत नुकताच पाच दिवसांचा भव्य सोहळा पार पडला. काशी मधील श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य वैदिक शोध संस्थेतर्फे या सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात एक दिवस ज्योतिषशास्त्रावर…
-
वास्तू दोष की विचार दोष ?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co रोटी कपडा और मकान या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत .यापैकी रोटीचे आयुष्य दोन-चार दिवसाचे आणि कापडाचे आयुष्य काही वर्षाचे असू शकते. अर्थात वातावरणातील बदलांनुसार थोडे इकडे तिकडे होईलच.पण मकान ही गोष्ट तशी अनेक वर्षासाठी व एका अर्थाने कायमस्वरूपी असते. म्हणजे मकान संदर्भात काही विचार मांडला तर त्याला…
-
दारिद्र्य दूर करता येते

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co दारिद्र्याचे जागतिकीकरण होत आहे ही आता सर्वमान्य बाब आहे. अमेरिकन धार्जिण्या जागतिकीकरणाचे सतत समर्थन करणाऱ्या जागतिक बँकेने २००५ साली व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जगात ११० कोटी माणसं दारिद्र्यात राहतात. हीच माणसं दुष्काळ, युद्ध ,एड्स, विध्वंस अशा प्रश्नांनी ग्रस्त आहेत.आता ११० कोटी लोक म्हणजे अखंड भारताची लोकसंख्या. म्हणजे जगातील…