कॅटेगरी: Uncategorized
-
पंचकन्या स्मरे नित्यम कशासाठी ?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co “भारतीय स्त्रियांनी आदर्श पंचकन्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून वाटचाल करावी “असे एकाविदुषीचे मत अलीकडेच वाचनात आले. ते वाचल्यावर या आदर्श पंचकन्यांच्या पूर्वी आणि नंतर तसेच आजचा स्त्री विषयक सामाजिक दृष्टिकोन काय आहे ? हे मांडण्याची गरज वाटू लागली. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, पांडवांची पत्नी द्रोपदी ,रामाची पत्नी सीता,,…
-
जवानांचे नीतीधैर्य वाढवणारे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co जम्मू काश्मीर मधील समुद्रसपाटीपासून बारा हजार फूट उंचीवर असलेल्या सियाचीन भागाला पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी नुकतीच भेट दिली.या ठिकाणी भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान. सियाचीन ग्लेशियर या जगातील सर्वात उंचावरील रणभूमीचे शांतता पर्वतात रूपांतर करण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली.तसेच याबाबत पाकिस्तानशी बोलणी सुरू असल्याचे सुतोवाच त्यांनी…
-
तेरावी राष्ट्रीय एकात्मता परिषद २००५

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (ताजा कलम : हा लेख वीस वर्षांपूर्वी १० सप्टेंबर २००५ रोजी दैनिक महासत्ता मध्ये प्रकाशित झाला होता .) नवी दिल्ली येथे नुकतीच तेरावी राष्ट्रीय एकात्मता परिषद पार पडली. सर्व पक्षांचे आघाडीचे नेते ,आजी-माजी पंतप्रधान ,वरिष्ठ प्रशासक व इतर अनेक मान्यवर या परिषदेला उपस्थित होते .गेल्या दशक भरामध्ये…
-
संत वेणाबाई

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co वेणाबाई ही रामदास कालीन कवयित्री .तिचा जन्म अंदाजे १६२७- २८ साली झाला.कोल्हापुराच्या गोपाजीपंत गोसावी यांची ती कन्या. बालपणी मिरजेच्या देशपांडे कुटुंबात तिचे लग्न झाले. बाराव्या वर्षी तिला वैधव्य प्राप्त झाले. वेणाबाईला वेणास्वामी रामदासी असेही म्हणतात.वैधव्याचे दुःख विसरण्यासाठी वेणाबाई रामाभक्तीकडे वळली .समर्थ रामदास भिक्षा मागत हिंडत असताना तिच्या…
-
संसद नव्हे संविधान श्रेष्ठ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co गुरुवार ता.८ मे २०२५ रोजी ‘संसद नव्हे तर संविधान श्रेष्ठ आहे वअसे ठाम प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने केले त्याला मोठे महत्त्व आहे. वक्फ सुधारणा कायदा २०२५ च्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला होता. त्यानंतर भाजपचे खासदार…
-

संत कान्होपात्रा प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co संत कान्होपात्राचा काळ निश्चित कळत नाही अंदाजे ती १३९० ते १४५० च्या दरम्यान होऊन गेली असावी. मुळची मंगळवेढ्याची असणारी कान्होपात्रा शामा नावाच्या गणिकेची मुलगी. कान्होपात्राचे लावण्य अतिशय अप्रतिम होते . बहामनी सम्राटाची तिने राणी व्हावे असा लोकांनी चालवलेला प्रयत्न तिने धुडकावून लावला. कान्होपात्रेला इतर संत…
-
शेतीचे कंपनीकरण आणि किबुटझ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co भारताचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. नव्या अर्थनीतीने शेती व्यवसायाचे कंपनीकरण होत आहे. महाबलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्या आता शेतीच्या क्षेत्रात घुसलेल्या आहेत. कालचा थोड्याफार जमिनीचा मालक ती जमीन कंपनीला विकून कालांतराने त्याच शेतात शेतमजूर म्हणून येणार आणि शेतीचे आधुनिकीकरण झाले की तो बेरोजगार होणार. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत…
-
गांधी विचाराना कात्री

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ” मी महात्मा म्हटलो म्हटला गेलो म्हणून माझे वचन प्रमाण आहे असे समजून कोणी चालू नये. महात्मा कोण हे आपल्याला माहित नाही. म्हणून चांगले हे आहे की महात्म्याचे वचन सुद्धा बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्यावे आणि ते कसास न उतरलास त्याचा त्याग करावा .”असे दस्तूर खुद्द महात्मा गांधींनी…
-
नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ( हा लेख मांढरदेवी यात्रेच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वीस वर्षांपूर्वी दैनिक महासत्ता मध्ये ४ फेब्रुवारी आणि ७ फेब्रुवारी २००५ रोजी प्रकाशित झाला होता. ‘नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे ‘ ‘ म्हणू नका अज्ञ शांतीसाठी यज्ञ ‘ या दोन शीर्षकांनी हे लेख लिहिलेले होते. दोन्ही लेख मांढरदेवी दुर्घटनेशी शी संबंधितच…
-
संत सोयराबाई, निर्मलाबाई आणि कर्ममेळा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co चोखामेळ्याची पत्नी सोयराबाई आणि बहीण निर्मला यांचीही गणना कवयित्रीत केली जाते. चोखामेळाच्या सहवासाने या दोघींना संतपदाची प्राप्ती झाली होती. त्यांनी काही रचनाही केल्या. चोख्याची महारी असे स्वतःला ती म्हणवून घेत असे. सोयराबाईंच्या अभंगातून त्यांची कल्पनाशक्ती, कवित्व, भावनाशीलता, समर्पण भाव दिसून येतो. ‘सोयराबाई आणि चोखामेळ्याला पुष्कळ छळ सहन…