कॅटेगरी: Essay
-
पंडित नेहरू: आत्मनिर्भरतेचे प्रणेते

देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आजही ‘नेहरू मॉडेल ‘ विचारात घ्यावेच लागेल.आज ज्या आत्मनिर्भरतेची चर्चा सुरू आहे त्याचा पाया नेहरूंनी घातला आहे.’ कारखाने,उद्योग हीच खरी राष्ट्रीय मंदिरे ‘ ही त्यांची भूमिका ही आत्मनिर्भरतेची सर्वोत्तम व्याख्या होती व आहे.१४ नोव्हेम्बर २०२० रोजी त्यांचा १३१ वा जन्मदिन आहे.त्यानिमित्ताने…
-
पुलं : समग्रतेला व्यापून उरणारा कलावंत

पुलं उर्फ पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्य, संगीत, चित्रपट, दूरदर्शन ,संस्कृती,दातृत्व अशा विविध क्षेत्रातील एक अष्टपैलू कलावंत. ” महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व “ही उपाधी जनतेने त्याला दिली होती. रविवार तारीख ८ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांचा १०१ वा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने…
-
धर्मनिरपेक्षता आणि राज्यपाल

आज राजधर्माचे पालन करण्याची जबाबदारी असलेले राज्यपाल धर्मनिरपेक्ष संकल्पनेची थट्टा करून आडमार्गाने धर्मराष्टाची भाषा करत आहेत. त्यांच्या या भाषेबाबत खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनाही ती भाषा चुकीची होती हे मान्य करावे लागले.खरतर त्यांनी राज्यपालांचा राजिनामा घ्यायला हवा होता. तर शरद पवार यांनी राज्यपालांना नैतिकतेची चाड असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा असे म्हटले आहे. राज्यपालांची…
-
श्रीमंत गोविंदराव घोरपडे यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्ताने

शुक्रवार ता.१६ ऑक्टोबर २०२० रोजी इचलकरंजी संस्थानचे जहागीरदार श्रीमंत आबासाहेब उर्फ गोविंदराव घोरपडे यांचा दुसरा स्मृतिदिन आहे. इचलकरंजीच्या या अधीपतींनी लोकसेवेचे प्रसिद्धीपासून दूर राहून वर्षानुवर्षे जे काम केले ते अतुलनीय स्वरूपाचे आहे.आज लोकसेवेचाे तोच वसा वारसा श्रीमंत आबासाहेब यांचे चिरंजीव श्रीमंत यशवंतराव घोरपडे अधिक ताकदीने पुढे नेत आहेत ही फार महत्वाची बाब आहे.श्रीमंत आबासाहेब उर्फ…
-
हाथरसची अमानुषता : स्त्री व जात्यंधी विकृत दृष्टीकोन

कुर्सी है ,तुम्हारा जनाजा तो नही है कुछ कर नही सकते तो उत्तर क्यू नही जाते ?” असा एक शेर आहे. पण ‘ सत्तातुरणाम न भयं न लज्जा ‘ हे इथं सिद्ध होत आहे. म्हणूनच समाजातील दबलेल्या व यांच्या धोरणाचे बळी जाणाऱ्यांनी सत्तेचा माज उतरवण्याची गरज आहे. बलात्कारी व खुन्यांचे संरक्षण करण्यासाठी सत्तेचा वापर होत…
-
गुन्हेगारी, उमेदवारी आणि निवडणूक अधिकारी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० / ८४ २११ ३० २९०) १७ सप्टेंबर २०२० रोजी मुख्य निवडणुक अधिकारी ,महाराष्ट्र राज्य यांनी ‘ निवडणूक लढविणार्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी आणि अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत सूचना ‘ या मथळ्याखाली एक प्रसिद्धीपत्र वृत्तपत्रांद्वारे प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांबाबत राजकीय पक्षांनी घ्यावयाच्या दक्षते बाबत आणि…
-
लोकजागृतीचे एक माध्यम : वाचकांचा पत्रव्यवहार

आपल्याला भावलेले आणि समाजाला उपयुक्त ठरणारे , दिशा देणारे विचार समाजात पेरणे, त्यांचा प्रसार करणे,विचाराने माणूस जोडणे ही प्रक्रिया परिवर्तनाच्या व प्रबोधनाच्या दीर्घ मुदतीच्या लढ्यासाठी आवश्यक असते. ‘वाचकांचा पत्रव्यवहार ‘ या प्रक्रियेत महत्त्वाची कामगिरी करत असतो. गेल्या काही वर्षात अनेक वृत्तपत्रांनीही यातील चांगल्या पत्राला पुरस्कार देऊन गौरवलेले आहे.या सदरामुळे वृत्तपत्रांच्या आशयात आणि विषयात विविधता व …
-
भारतीय लोकशाही समोरील आव्हाने

“भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ” या विषयावर जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या वतीने शुक्रवार ता. ११ सप्टेंबर २०२० रोजी ‘ नॅशनल वेबिनार ‘आयोजित केला या वेबिनारचे प्रमुख वक्ते प्रसाद माधव कुलकर्णी यांच्या या भाषणाचा सारांश…
-
सरकार संख्यात्मक मजबूत पण गुणात्मक रामभरोसे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने एप्रिल ते जून या तिमाहितील अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी ३१ऑगस्टला जाहीर केली. त्यानुसार भारतीय अर्थव्यवस्था आजवरच्या सर्वात नीचांकी स्तरावर घसरलेली आहे. तब्बल २३.९ म्हणजे चोवीस टक्क्यानी अर्थव्यवस्था घसरणे हे अतिशय भयावह बाब आहे. कोरोनाचे संकट आणि त्यामुळे करावा लागलेला लॉक डाऊन ही कारणे या घसरणीमागे…
