-
गझल परंपरा आणि सद्यस्थिती
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com गझल ‘या काव्यप्रकाराला पाचशेवर वर्षांची परंपरा आहे.ती फारसी मधून उर्दूत आणि तिथून अन्य भाषांमध्ये गेली. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगणारा कविता प्रकार म्हणून गझलेने मोठे योगदान दिले आहे.त्याच पद्धतीने रसिकांचे मनोरंजन करतच बौद्धिक भूक भागवणारा सर्वोत्तम काव्यप्रकार…
-
मराठी गझल इंग्रजाळलेली नको…!
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com ‘गझल ‘या काव्यप्रकाराला पाचशेवर वर्षांची परंपरा आहे.ती फारसी मधून उर्दूत आणि तिथून अन्य भाषांमध्ये गेली.कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगणारा कविता प्रकार म्हणून गझलेने मोठे योगदान दिले आहे.त्याच पद्धतीने रसिकांचे मनोरंजन करतच बौद्धिक भूक भागवणारा सर्वोत्तम काव्यप्रकार म्हणूनही…
-
दुष्काळ दृश्यतेकडे…
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com ऑगस्ट महिना संपल्यानंतर महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेखाली आल्याचे अस्वस्थ चित्र आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात संपूर्ण भारतात १९०१ पासूनचा सर्वात कमी पाऊस झालाआहे असे म्हटले जाते.प्रशांत महासागरातील एल निनो या उबदार पाण्याच्या प्रवाहाची तीव्रता वाढल्याने ऑगस्टमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असे भारतीय हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्याचबरोबर…
-
जयंत महापात्रा:घट्ट भारतीयत्व व वैश्विक भान असलेला थोरकवी
प्रसाद माधव कुलकर्णी ,इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०)prasad.kulkarni65@gmail.com मानवी जीवनाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाच्या भारतीय कवींमध्ये जयंत महापात्रा यांची गणना आवर्जून करावी लागते. ओडिशात राहणारे आणि इंग्रजीतून लिहिणारे जयंत महापात्रा वयाच्या ९५ व्या वर्षी २७ ऑगस्ट २०२३ रोजी कालवश झाले. २२ ऑक्टोबर १९२८ रोजी त्यांचा जन्म झाला होता.कटक येथेच त्यांचा जन्म व मृत्यू…
-
गरज राज्यघटनेच्य बदलाची नव्हे काटेकोर अंमलबजावणीची आहे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लिहिलेल्या ‘भारताची राज्यघटना बदलली पाहिजे ‘असे विधान केले आहे. हे विधान करत असताना त्यांनी ही राज्यघटना १९३५ च्या ब्रिटिश काळातील कायद्यावर आधारलेली आहे. त्यामुळे ती वसाहतवादाचा वारसा आहे. लिखित राज्यघटनांचे आयुष्य…
-
पत्रकारांवरील वाढते हल्ले चिंताजनक
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com न्यायपालिका ,कार्यपालिका, विधिमंडळ या तीन स्तंभाबरोबर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसार माध्यमांकडे पाहिले जाते .या चारही स्तंभाचे स्वतःचे असे अधिकार क्षेत्र आहे .त्यांनी एकमेकात ढवळाढवळ करू नये असा लोकशाहीचा संकेतही आहे. पण आज सर्व संकेतांप्रमाणे हा संकेतही झुगारून दिला जात आहे. मध्यप्रवाही माध्यमे सत्तेला प्रश्न विचारत…
-
रसग्रहण एका गझलेचे
*गझल – – – प्रसाद माधव कुलकर्णी**रसग्रहण — गझलनंदा* स्व. सुरेश भट यांच्या गझलेचं घराणं सांगणारे सध्या जे गझलकार आहेत , त्यात अग्रक्रमाने नाव घ्यायलाच हवं असे *इचलकरंजी येथील जेष्ठ गझलकार प्रसाद माधव कुलकर्णी .* प्रसादचा परिचय जर वाचायचा झाला तर दिवसातले काही तास बाजूला काढून ठेवावे लागतील . एवढा दीर्घ परिचय आहे आणि रोज…
-
प्रेम आणि निसर्ग यांची अफलातून गुंफण करणारे :कवी ना.घ.देशपांडे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com २१ ऑगस्ट हा मराठीतील ख्यातनाम कवी नागोराव घनश्याम देशपांडे उर्फ ना.घ. देशपांडे यांचा जन्मदीन. रानावनात गेली बाई शिळ, मन पिसाट माझे अडले रे थांब जरासा, अंतरीच्या गुढगर्भी एकदा जे वाटले ग, डाव मांडून भांडून मोडू नको,नदीकिनारी नदीकिनारी नदीकिनारी ग, तुला न कळले -मला न कळले तरी…
-
डॉ. रंगनाथन आणि ग्रंथालय चळवळ प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) भारताच्या प्राचीन संस्कृतीत व इतिहासात ग्रंथालयांचे महत्व मोठे आहे.आधुनिक काळात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून डॉ.शियाली रामामृतम उर्फ डॉ. एस.आर.रंगनाथन यांचे नाव मोठया आदराने घेतले जाते.त्यांचा जन्म मद्रास प्रांतातील तंजावर जिल्ह्यात शियाली या गावी ९ ऑगस्ट १८८२ रोजी झाला.मात्र दरवर्षी १२ ऑगस्ट हा…
-
स्वातंत्र्याचा अर्थ
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) मंगळवार ता. १५ ऑगस्ट २०२३रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. बुधवार ता.९ ऑगस्ट २०२३ रोजी आपला ८१ वा क्रांतिदिन साजरा झाला. सर्व भारतीयांना यानिमित्त भरभरून शुभेच्छा..क्रांतिदिन आणि स्वातंत्र्य दिन चिरायू होवो…! भारतीय स्वातंत्र्य दिन व क्रंतिदिन साजरा करत असताना ‘हर घर तिरंगा’ पंचप्राण शपथ, स्वराज्य महोत्सव ‘ यासारखे…