-
मरणे महाग नाही ,जगणे महाग आहे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) गेल्या नऊ वर्षातील महागाईने उच्चांक गाठला हे डोळे उघडे ठेवून बघितले की दिसतेच.पण गतवर्षी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने १२ मे २२ रोजी अधिकृत आकडेवारी जाहीर केली त्यावरूनही हे स्पष्ट झाले होते.पेट्रोल, गॅस, खाद्यपदार्थ, दूध,भाजीपाला,औषधे यासह साऱ्याच वस्तू कमालीच्या महाग होत आहेत. सरकारी नितीने आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपया…
-
सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती अनेक अर्थानी महत्वाची
मोदी आडनावाच्या बदनामी प्रकरणी भाजपचे नेते व गुजरातचे माजी मंत्री पुर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात २०१९ मध्ये खटला दाखल केला होता. याप्रकरणी त्यांना दोषी ठरवून गुजरात न्यायालयाने त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले होते. त्यावर तातडीने कारवाई करून २४ तासात राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्य रद्द केले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांना खासदार…
-
मातीतून सोनकविता निर्माण करणारा कवी
प्रसाद माधव कुलकर्णी इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) गुंतलेले प्राण या रानात माझे फाटकी ही झोपडी काळीज माझेमी असा आनंदुन बेहोष होताशब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे…. असे शेतीत आणि रानात स्वतःचे प्राण शोधणारे आणि तेथील सुखदुःखाच्या जीवनलयीतच शब्दगंधेला मला बाहूत घे म्हणणारे ना. धों.महानोर हे गेली पाच सहा शतके दशके मराठी कवितेला मराठी संस्कृतीचा रानरूपात व्यक्त करणारे अव्वल…
-
वाढते कर्जबाजारीपण चिंताजनक आहे
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात देशाच्या डोक्यावरील कर्जाचे प्रमाण २.६५ पटीने वाढलेले आहे. २०१४ साली देशावर ५८.६ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते.ते आज १५५.६० कोटी रुपये इतके झालेले आहे. आणि गंमत म्हणजे पुण्यात बोलताना मा.पंतप्रधान म्हणाले चुकीचे सरकार निवडल्याने कर्नाटक व राजस्थान कर्जबाजारी झाले आहे. वास्तविक गेल्या नऊ वर्षांमध्ये देशाचे एकूण…
-
‘जॉब लेस ‘ नव्हे ‘जॉब लॉस ‘ अर्थात भकास मार्गावरचा विकास

प्रसाद माधव कुलकर्णी,५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट,समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी – ४१६ ११५जि.कोल्हापूर( ९८ ५० ८३ ०२ ९० ) भारतीय अर्थव्यवस्थेचे आकारमान कसे वाढत आहे याची चर्चा सातत्याने केली जात आहे. मात्र त्याचवेळी बेरोजगारीचा आकडा किती वाढत आहे याकडे डोळे झाक केली जाते. वास्तविक लोकसंख्येबाबत जगात अव्वल स्थानी असलेला आपला देश रोजगार निर्मितीबाबत ही अव्वल स्थानी असला तरच ‘ सबका…
-
राजू शेट्टी यांचे आत्मक्लेशी आंदोलन सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी गेले तीन महिने मणिपूर मध्ये उसळलेल्या दंगली,हिंसाचार, अमानुष अत्याचार याची उदाहरणे पाहिली तर हे सारे प्रत्येक भारतीयाला विचार करायला लावणारे आहे. डबल इंजिन सरकारमधील नेते मंडळींची या प्रकरणातील वक्तव्ये आणि मूळ प्रश्नाकडे केले जाणारे दुर्लक्ष अतिशय संतापजनक व चिंताजनक आहे .मूळ मुद्द्याची चर्चा न करणे,त्याचे मूळ गांभीर्य कमी करणे हे या सरकारचे…
-
गझलेत श्रावणा प्रमाणे श्रमणाचेही महत्त्व असले पाहिजे
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com गझलकौमुदी साहित्य मंडळाच्या वतीने ‘गझलकौमुदी’ श्रावण विशेषांक(ऑनलाईन) प्रकाशित होत आहे ही मराठी गझलविधेच्या दृष्टीने महत्त्वाची घटना आहे. मराठीत आजवर बरेच गझल विशेषांक निघालेले आहेत. मराठी साहित्याला शंभराहून अधिक वर्षाची दिवाळी अंकांची परंपरा आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात काही दिवाळी…
-
मणिपूर जळते आहे ? जबाबदार कोण?

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com गेले अडीच – तीन महिने मणिपूर शब्दशः पेटत आहे. हे सगळे केवळ भारतीय म्हणून नव्हे तर माणूस म्हणूनही लाजिरवाणे आहे. संकुचित पक्षीय फायद्यापेक्षा ज्यांच्या मनात माणुसकीची ओल जिवंत आहे असे सत्ताधारी पक्षाचे काही, खासदार,नेते,कार्यकर्तेहीआता या गोष्टींचा निषेध करत…
-
शोषणमुक्तीचे लेखक बाबुराव बागुल
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com ख्यातनाम मराठी साहित्यिक कालवश बाबुराव रामजी बागुल यांचा १७ जुलै हा जन्मदिन.१७ जुलै १९३१ रोजी जन्मलेले बाबुराव बागुल२६ मार्च २००८ रोजी कालवश झाले. बाबुराव चा जन्म नाशिक जिल्ह्यातील विहित गाव येथे झाला त्यांचे प्राथमिक शिक्षक मुंबई त झाले…
-
व्यापक आशय मांडणारे जी. ए. कुलकर्णी
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता. १० जुलै २०२३ रोजी मराठी साहित्यातील एक श्रेष्ठ कथाकार कालवश जी.ए .कुलकर्णी उर्फ गुरुनाथ आबाजी कुलकर्णी यांची जन्मशताब्दी आहे. १० जुलै १९२३ रोजी जन्मलेले जी. ए. कुलकर्णी ११ डिसेंबर १९८७ रोजी कालवश झाले. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी…