-
राईट टू रिकॉल आणि निवडणूक सुधारणा
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या जे काही सुरू आहे ते संसदीय लोकशाही व्यवस्थेसाठी अतिशय घातक असे आहे. लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता लोकांची, लोकांचे सार्वभौमत्व ही भूमिका गृहीत धरलेली आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये लोक वेगळे आणि शाही वेगळी अशी पद्धतशीर फाळणी केली…
-
गुरुवाणी हवी, गुरुबाजी नको
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता. ३ जुलै २०२३ रोजी गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा आहे.मानवी संस्कृती गुरुचे महत्व नेहमीच अन्यासाधरण राहिलेले आहे. जीवनात मार्गक्रमण करत असताना समस्यांना भिडण्यासह जीवन जगण्याची कला गुरु शिकवत असतात. भारतीय दर्शन परंपरेत आणि संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च मानलेले…
-
तीर्थ विठ्ठल – शेर विठ्ठल
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com आषाढीच्या मनःपूर्वक शुभेच्छा…. या निमित्ताने गेल्या अडतीस वर्षाच्या गझल लेखन प्रवासातील अनेक शेरांपैकी सत्तरपेक्षा अधिक शेर…तीर्थ विठ्ठल – शेर विठ्ठल जरी माणसे चालली पंढरीलाविठू माणसांच्याच वारीत आहे.. ———- वारा पेक्षा वारीने समतेचा जागर होतोमी प्रबोधनाची दिंडी त्यासाठी काढत…
-
समान नागरी कायदा हवाच

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे बोलताना मंगळवार ता.२७ जून २०२३ रोजी एका सभेत बोलताना समान नागरी कायद्याचे सुतवाच केले आहे. अर्थात इतर सर्व महत्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करून समान नागरी कायद्याचा मुद्दा देशाच्या मुख्य अजेंड्यावर आणण्याची नीती ही भाजपच्या राजकारणाची परंपरागत शैली आहे.तसेच केंद्रीय कायदा व न्याय मंत्रालयाने…
-
शाहूराजे आणि सामाजिक न्याय
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता. २६ जून २०२३ रोजी लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांचा १४९ वा जन्म दिनआहे.त्यांच्या दिडशेव्या जन्म वर्षाला सुरुवात होत आहे.२६ जून १८७४ रोजी शाहूमहाराजांचा जन्म झाला आणि ६ मे १९२२ रोजी ते कालवश झाले.युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज…
-
सुधरकाग्रणी आगरकर
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०) ५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतातील एक अग्रगण्य समाजसुधारक म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांच्याकडे पहावे लागेल.ते अनेक अर्थानी सुधारकाग्रणी होते.१४ जुलै १८५६ रोजी जन्मलेले आगरकर १७ जून १८९५ रोजी कालवश झाले.अवघे एकोणचाळीस वर्षाचे आयुष्य मिळालेल्या आगरकरांनी महाराष्ट्राच्या पर्यायाने भारताच्या विचारविश्वाच्या…
-
महाकवी कालिदास
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता.१९ जून २०२३ रोजी महाकवी कालिदास दिन आहे. आषाढ महिन्याचा पहिला दिवस कवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कवीकुलगुरू म्हणून गौरवला गेलेला कालिदास हा संस्कृत मधील श्रेष्ठ महाकवी होता. त्याच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही तसेच त्याच्या कालखंडाबाबतही…
-
जागतिक बालकामगार विरोधी दिनाच्या निमित्ताने..

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com बाल कामगारांची वाढती संख्या हा जगापुढील फार मोठा प्रश्न आहे. जागतिक कामगार संघटनेच्या वतीने (आय एल ओ ) च्या वतीने २००२ पासून म्हणजे गेली एकवीस वर्षे दरवर्षी जगभर १२ जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला…
-
पुलं : समग्रतेला व्यापून उरणारा कलावंत

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) सोमवार ता.१२जून म्हणजे पुलंचा स्मृतिदिन.पुलं उर्फ पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्य, संगीत, चित्रपट, दूरदर्शन ,संस्कृती,दातृत्व अशा विविध क्षेत्रातील एक अष्टपैलू कलावंत. ” महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व “ही उपाधी जनतेने त्यांना दिली होती. ८ नोव्हेंबर १९१९ रोजी जन्मलेले पुलं १२ जून २००० रोजी कालवश झाले. शेवटची काही वर्षे त्यांना कंपवाताच्या आजाराने…
-
वॉक फ्री अहवाल आणि आधुनिक गुलामगिरी
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com ऑस्ट्रेलियातील वॉक फ्री फाउंडेशनचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यामध्ये १६० देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे .या सर्वेक्षणातून मानवी गुलामगिरीबाबत काही धक्कादायक बाबी पुढे आलेल्या आहेत. हा अहवाल म्हणतो, जगातील वीस पेक्षाही अधिक श्रीमंत देश हे मनुष्यबळाचे मोठ्या प्रमाणावर…