वर्ष: वाय
-
मुक्काम पोस्ट परदेशवारी ( प्रस्तावना)

प्रवासाच्या वर्णनीय अनुभवाठवणी —————————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co प्रा.डॉ.शैलजा चनगुंडी यांचे ” मुक्काम पोस्ट परदेशवारी “हे प्रवास वर्णन त्या त्या ठिकाणचे समग्र चित्र आणि तिथला भवताल संक्षिप्त पण अतिशय नेमकेपणे टिपते. वाचकाने त्या स्थळांना प्रत्यक्ष भेट दिलेली नसली तरीही आपण तिथे असल्याचा आनंद हे प्रवासवर्णन वाचकाच्या मनात निर्माण करू शकते हे…
-
सार्वजनिक जबाबदारीचे संस्कार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co सार्वजनिक जबाबदारीचे संस्कार विकसित करण्याची आणि त्याच्या स्वीकाराची पार्श्वभूमी नव्याने तयार करण्याची आज गरज आहे यात शंका नाही. ‘ मी ‘ पासून “आम्ही “पर्यंतचा प्रवास निकोप होणे हे कोणत्याही व्यक्तीच्या आणि राष्ट्राच्या सुदृढतेसाठी अत्यावश्यक असते. त्यामुळे जबाबदार नागरिकत्वाचे संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत.आपण ” संस्कारांची शिदोरी ” असा…
-
युद्धाचे पाच दिवस

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co यावर्षीचा फेब्रुवारी महिना नेहमीप्रमाणे आपल्या मध्यावर व्हॅलेंटाईन डे साजरा करून गेला. मात्र जाताना युद्धाचा भडका उडवून गेला. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्चनेते आयातुल्ला सय्यदअली हुसेनी खामेनी ( वय ८६)यांच्याबरोबर त्यांचे कांही कुटुंबीय आणि इराणचे कांही महत्वाचे लष्करी अधिकारी मारले गेले. त्यानंतर हे…
-
शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ईश्वरपूर येथे नुकताच म्हणजे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी” शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा ” या मार्गासाठी या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी, डॉ. भारत पाटणकर आदींच्या नेतृत्वाखाली विविध राजकीय पक्षांचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा पुढे बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले,” शक्तीपीठ महामार्गासाठी विविध मार्गावर डोंगराएवढे…
-
महाराष्ट्र वार्षिकी २०२६ : समग्रतेचे संदर्भमूल्य

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co “महाराष्ट्र वार्षिकी २०२६ ” हा ग्रंथ नुकताच द युनिक फाउंडेशनने प्रकाशित केला आहे. गेली सतरा वर्षे नियमितपणे महाराष्ट्र वार्षिकी हा ग्रंथ प्रकाशित होत असतो. “महाराष्ट्र वार्षिकी २०२६ “या ग्रंथाचे संपादक म्हणून तुकाराम जाधव ,विवेक घोटाळे आणि मुक्ता कुलकर्णी यांनी मोठी मेहनत घेतल्याचे हा ग्रंथ चाळल्यावर लक्षात येते.…
-
२८ फेब्रुवारी :राष्ट्रीय विज्ञान दिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २८ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो . नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रामन यांच्या सन्मानार्थ हा दिन साजरा केला जातो. विज्ञानाचा शब्दशः स्फोट म्हणता येईल अशा युगात आपण आज वावरत आहोत.अगदी पाच,दहा वर्षांपूर्वी आश्चर्यजनक वाटणाऱ्या बाबी आज आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या…
-
हाऊ इंडिया गिव्हज

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co शुक्रवार ता.२० फेब्रुवारी २०२६ रोजी अशोका विद्यापीठाच्या सामाजिक परिणाम व दातृत्व केंद्राच्या वतीने (सेंटर फॉर सोशल इम्पॅक्ट अँड फिलान्थ्रॉपी )” हाऊ इंडिया गिव्हज २०२५-२६”हा यावर्षीचा अहवाल प्रकाशित केला आहे. वीस राज्यांमधील सात हजारांवर प्रतिनिधिक सर्वेक्षणे करून उपभोगविषयक आकडेवारीवर आधारित ” भारत कसे दान देतो ” हा अभ्यास…
-
संविधान : आम्हा भारतीयांचा संकल्पपूर्वक निर्धार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co व्यापारी म्हणून आलेल्या ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी दीडशे वर्षे भारतावर राज्य केले.१८५७ ते १९४७ असा नव्वद वर्षाच्या प्रदीर्घ स्वातंत्रसंग्राम या देशात झाला.त्यासाठी हजारोनी प्राणाची आहुती दिली.लाखोंनी तुरुंगवास पत्करला.इथला सर्वसामान्य माणूस जात,पात,पंथ,धर्म हे सारे भेद विसरून एक होऊन ब्रिटिशांशी लढत होता.तेंव्हा जातीयवादी व धर्मांध विचारधारा या देशाच्या स्वातंत्र्याशी गद्दारी करत…
-
कष्टकऱ्यांच्या समस्यांवर धोरणबदल हाच उपाय

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co वाढती महागाई आणि बेरोजगारी ,पूर्णवेळ रोजगाराची नसलेली हमी, अपुरे वेतन असल्याने सतत वाढते कर्जबाजारीपण, वाढती असुरक्षितता, श्रमांची चोरी करणारे शोषण, आरोग्य , शिक्षण आणि निवाऱ्याचे प्रश्न, असंघटित असल्याने सातत्याने होणारा अन्याय अशा अनेक समस्या कष्टकऱ्यांना भेडसावत आहेत. या समस्या कमी करण्याऐवजी त्यात भर घालणारी धोरणे सरकारी पातळीवर…
-
सुनीता फडणीस यांच्या ओंजळ संग्रहाचा ब्लर्ब

सौ. सुनीता नितीन फडणीस या गोव्याच्या राहणाऱ्या कवयित्री संस्कृत आणि वाणिज्य या शाखांच्या उच्च पदवीधर आहेत. संस्कृतच्या अध्यापक आहेत.कविता,कथा, ललित स्वरूपाचे सातत्यपूर्ण लेखन त्या करतात. तसेच त्यांना कीर्तन आणि सूत्रसंचालन कलाही अवगत आहे. “ओंजळ “या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहात छंदात्मक कवितेचे अनेक प्रकार दिसून येतात. चाराक्षरी,अष्टाक्षरी,दशेक्षा आठोळी,दशाक्षरी,शिरोमणी काव्य,चित्रकाव्य, हायकू मधुदीप, मधुसिंधू असे विविध प्रकार या संग्रहात…