वर्ष: वाय
-
आशयासह वृत्तांच्याही वैविध्याने नटलेला ” गझल ब्रह्म “

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co रेणुका गझल मंचचे संस्थापक, ज्येष्ठ गझलकार, जल व भूमी व्यवस्थापन तज्ञ डॉ.रे.भ.भारस्वाडकर हे छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्याला असणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या ” गझल ब्रह्म ” या गझलसंग्रहाचे प्रकाशन रविवार ता. १७ मे २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय गझल संमेलनामध्ये संमेलनाध्यक्ष या नात्याने…
-
गझल संमेलन : अध्यक्षीय भाषण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co नमस्कार गझलरसिकहो, छत्रपती संभाजीनगर या शहराला मोठी ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा आहे.मराठवाड्यातील गोदानदीच्या खोऱ्यातील औरंगाबाद हे मूळ नाव असलेल्या या शहराचेचार वर्षांपूर्वी म्हणजे २९ जून २०२२ रोजी छत्रपती संभाजीनगर असे नाव करण्यात आले हे आपण जाणतो.गेली काही वर्षे ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखले जाणारे हे शहर शेती,वस्त्रोद्योग, पर्यटन अशा विविध…
-
समाजवादी प्रबोधिनीचे सुवर्ण महोत्सवी पदार्पण

तत्कालीन राजकीय आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या समाजवादी प्रबोधिनीचे व तिच्या कामाचे महत्त्व आजच्या वर्तमानी परिस्थितीत कदाचित त्याहून अधिक महत्वाचे ठरत आहे.‘वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद घेऊन ११ मे १९७७ रोजी समाजवादी प्रबोधिनीची स्थापना झाली.त्याला ११ मे २०२६ रोजी ४९ वर्षे पूर्ण होऊन समाजवादी प्रबोधिनीने ५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या…
-
कार्ल मार्क्सला टाळता येत नाही

———————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co आज मंगळवार ता. ५ मे २०२६ रोजी जगप्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्स यांचा २०८ वा जन्मदिन आहे. आज जगभर भांडवलशाही अर्थव्यवस्थेने प्रस्थापित केलेले मॉडेल विषमतेचे आहे. भांडवलशाही व्यवस्था समाजातील कष्टकरी,कामगार वर्गाचा विचार करत नाही . ती आपत्तीतही आपल्याच भांडवलदार बांडगुळी पाठीराख्यांना इष्टापत्ती कशी ठरेल याची इमानेइतबारे दक्षता…
-
पद्मभूषण श्रीनिवास खळे : शब्दांना सुश्राव्य करणारा जादूगार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com ख्यातनाम संगीतकार श्रीनिवास खळे उर्फ खळेकाका यांची आज जन्मशताब्दी आहे.३० एप्रिल १९२६ रोजी मुंबई येथे जन्मलेले खळेकाका २ सप्टेंबर २०११ रोजी मुंबईतच कालवश झाले. लक्ष्मीबाई विनायक खळे आणि विनायक काशिनाथ खळेही त्यांच्या आई-वडिलांची नावे होते. श्रीनिवास खळे यांचे बालपण बडोद्यामध्ये गेले. शालेय शिक्षण घेत…
-
जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने ….

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com एक मे हा दिवस जागतिक कामगार दिन असतो. यावर्षी १३६ वा जागतिक कामगार दिन आहे. ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ असा कामगार दिनाचा नारा आहे.औद्योगिक क्रांतीनंतर कामगार आणि मालक या दोन वर्गात मानवी समाज विभागला गेला. उद्योगासाठी भांडवल असणारे मालक बनले. त्यांच्या हजारो – लाखो…
-
‘ जय जय महाराष्ट्र माझा…

—————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com शुक्रवार ता.१ मे २०२६ रोजी सदुष्ठावा महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेला ६६ वर्षे पूर्ण झाली आहेत. आपल्या देशामध्ये महाराष्ट्राचे महत्त्व आगळेवेगळे आहे. सह्याद्रीचे स्थान ऐतिहासिक आहे. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्याला स्वतःचे गीत मिळालेले आहे. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य…
-
पानसरे यांनी मांडलेले शिवराय

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता ? ‘ या पुस्तकाच्या निमित्ताने प्रशांत आंबी यांना फोन करून जी धमकी दिली, जी भाषा वापरली ,शहीद कॉ.गोविंद पानसरे यांच्या बद्दल जे गरळ ओकले त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. ही बाब व्यक्तिगत नाही तर तो संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला आहे. धमकी देणाऱ्या व गरळ ओकणाऱ्या…
-
डिजिटल युगात पुस्तकांचे महत्व

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com २३ एप्रिल हा दिवस जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यांचा स्मृतिदिन. युनेस्कोच्या वतीने १९९५ सालापासून हा दिवस ” जागतिक पुस्तक दिन “म्हणून साजरा केला जातो. वास्तविक संत तुकाराम आणि विल्यम शेक्सपियर यांचा कालखंड जवळपास सारखाच. तरीही शेक्सपियर जगभर पोहोचले आणि संत तुकाराम अस्सल व अव्वल…
-
अर्थव्यवस्थेची सहाव्या स्थानी घसरण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मंगळवार ता.१४ एप्रिल २०२६ रोजी ” वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक २०२६ ” हा अहवाल जाहीर केला. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था चौथ्या वरून सहाव्या स्थानावर घसरलेली आहे. २०२५ या वर्षाच्या अखेरीस भारतीय अर्थव्यवस्थेचे मूल्य ३.९२ लाख कोटी डॉलर इतके आहे. या वर्षाखेरीस अनुक्रमे अमेरिका (३०.८), चीन (१९.६), जर्मनी…