वर्ष: वाय
-
जागतिक जलदिन आणि भारत

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २२ मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक पाणी दिन म्हणून साजरा केला जातो.स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे त्यासाठी कटिबद्ध राहणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे याची आठवण देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पाण्याचा प्रश्न आज गाव ,शहर, तालुका,…
-
प्रार्थना समाज : प्रबोधन परंपरेतील संस्था

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ३१ मार्च हा प्रार्थना समाजाचा स्थापना दिन. भारतीय प्रबोधन परंपरेत ज्या अनेक संस्था निर्माण झाल्या त्यापैकीच एक म्हणजे प्रार्थना समाज. महाराष्ट्रात पेशव्यांची सत्ता लयाला जाऊन इंग्रजी सत्तेची रीतसर सुरुवात झाली ती १८१८ मध्ये. त्यावेळी पेशव्यांच्या दरबारात असलेला इंग्रजांचा वकील एलफिस्टन मुंबईचा पहिला गव्हर्नर झाला. इंग्रजी सत्तेच्या स्थापनेमुळे…
-
जगप्रसिद्ध लेखक मॅक्झिम गॉर्की

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘आई ‘या आजरामर कादंबरीमुळे मॅक्झिम गॉर्की गेले शतकभर जगप्रसिद्ध साहित्यिकांच्या मांदियाळीत अढळ स्थानावर आहेत. कॉम्रेड लेनिन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रशियन राज्यक्रांतीतील एक कृतिशील लेखक ,कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे अलेक्सई मॅक्झिमो वीच पेस्काव असे मूळ नाव असलेले घe व्यक्तिमत्व मॅक्झिम गॉर्की याच नावाने ओळखले जाते. २८ मार्च…
-
कादंबरीकार श्री.ना.पेंडसे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २३ मार्च श्री. ना .पेंडसे यांचा स्मृतीदिन. मराठी कादंबरीच्या.इतिहासात श्री.नां.चे असे महत्त्वाचे स्थान आहे. सर्वसाधारणपणे मराठी कादंबरीच्या विकासाची चर्चा करताना तीन टप्पे पडले जातात. त्यातील पहिला टप्पा म्हणजे हरि नारायण आपटे, श्रीधर व्यंकटेश केतकर, वा.म. जोशी ,वि. वा .हडप , श्री.कृ.कोल्हटकर आदींचा. दुसरा टप्पा म्हणजे वरेरकर ,वि.…
-
कर्मयोगी क्रांतिवीर नागनाथअण्णा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co इतिहासाची रचना करत करत इतिहास घडवणारे एक महान व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी. १५ जुलै १९२२ रोजी जन्मलेले नागनाथअण्णा २२ मार्च २०१२ रोजी कालवश झाले. आयुष्यभर संघर्षाचे धगधगत जीवन जगणारा हा लढवय्या मृत्यूलाही सहजासहजी शरण गेला नाही. अखेरचे आठ महिने त्यांनी त्याच्याशी ही निकराची लढा दिला. पण…
-
महाराजा सयाजीराव गायकवाड

———————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सामाजिक क्रांतीचे मोठे काम केले.११ मार्च १८३६ रोजी जन्मलेले महाराजा सयाजीराव ६ फेब्रुवारी १९३९ मुंबई येथे रोजी कालवश झाले.इतिहासावर आपली छाप पाडणारा हा राजा फार मोठी कामगिरी करून गेला. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने सामाजिक क्रांतीचे अग्रणी म्हणून आपल्या संस्थानात काम…
-
रोजगार हमीचे जनक: वि. स. पागे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १६ मार्च हा महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचे जनक, थोर स्वातंत्र्यसैनिक , ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत ,संत वाङ्मयांपासून शेतीच्या अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक ,महाराष्ट्र विधान परिषदेचे पहिले सभापती अशी विविधांगी ओळख असलेल्या विठ्ठल सखाराम पागे यांचा स्मृतिदिन. २१ जुलै १९१० रोजी जन्मलेले वि. स .पागे १६ मार्च १९९०रोजी कालवश झाले.…
-
प्रतिज्ञा, प्रास्ताविका, मुलभूत कर्तव्ये आणि आपण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ” भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी…
-
दांडी यात्रा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co दांडी यात्रा ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक मार्गदर्शक आणि स्फूर्तीदायक अशी घटना आहे. गुजरात मधील साबरमती आश्रमापासून १२ मार्च १९३० रोजी गांधीजीनी दांडीयात्रेला प्रारंभ केला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कायदेभंगाच्या चळवळीचा तो श्रीगणेशा होता.१९२८ साली सायमन परत जाअशा घोषणा देत सायमन कमिशनचा भारतीय जनतेने निषेध केला होता. त्यावेळी…
-
विचारांचे पर्यावरण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co विज्ञान आणि समाज यांचा परस्परसंबंध अतिशय जवळचा आहे .त्याच पद्धतीने निसर्ग आणि मानव यांचे सहजीवनही अनादी काळापासून अस्तित्वात आहे .एकात्म जीवनाचे ते घटक आहेत.माणूस निसर्गावर मात करण्याचे प्रयत्न जसे करू लागला तसे तसे पर्यावरण विरुद्ध प्रदूषण हे द्वंद तयार झाले.माणसाचे निसर्गावरील हल्ले आणि निसर्गाचे माणसावरील हल्ले यांच्यात…