वर्ष: वाय
-
इतिहासकार डॉ. अ.रा.कुलकर्णी यांची जन्मशताब्दी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co शनिवार ता.१९ एप्रिल २०२५ रोजी ख्यातनाम संशोधक इतिहासकार डॉ. अ.रा.कुलकर्णी ( अनंत रामचंद्र कुलकर्णी )यांची जन्मशताब्दी आहे. बेळगाव जिल्ह्यातील दड्डी या गावी १९ एप्रिल १९२५ रोजी जन्मलेले डॉ. अ.रा.कुलकर्णी २४ मे २००९ रोजी पुणे येथे कालवश झाले. ते देश विदेशात इतिहासाचे नामवंत अभ्यासक म्हणून ओळखले जात होते.…
-
राष्ट्रबांधणीतील मुस्लिमांचे योगदान

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co दुसऱ्याला कर्म भ्रष्ट ठरवले की लोक आपल्याला कर्मवीर म्हणू लागतील असा काही मंडळांचा समज असतो.अर्थात तो गैर असतो. त्याच पद्धतीने काही धर्मांध मंडळी आपला धर्म श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी परधर्माला नाव ठेवताना दिसतात.परधर्म द्वेष हे त्यांच्या धर्मप्रेमाचे(?)ब्रीद असते.आज धर्मनिरपेक्ष भारताला धर्मराष्ट्र करण्याचा विडा उचलून काम करणाऱ्या मंडळींचा…
-
पद्मभूषण उस्ताद बडे गुलाम अली खान

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co पतीयाळा घराण्याचे थोर गायक पद्मभूषण उस्ताद बडे गुलाम अली खान यांचा आज जन्मदिन. २ एप्रिल १९०२ रोजी सध्याच्या पाकिस्तानातील कसूर येथे जन्मलेले उस्ताद २५ एप्रिल १९६८ रोजी हैदराबाद येथे कालवश झाले. त्यांचे वडील अलीबक्ष खान आणि काका काले खान हे दोघे पतियाळा घराण्याचे ख्यातनाम गायक होते.या दोघांकडून…
-
संत बहिणाबाई यांचे ३२५ वे स्मृतीवर्ष

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co संत कृपा झाली ! इमारत फळा आली ! ज्ञानदेव रचिला पाया !उभारले देवालया ! नामा तयाचा किंकर ! तेणे केला हा विस्तार! जनार्दन एकनाथ ! ध्वज उभारीला भागवत ! भजन करा सावकाश ! तुका झालासे कळस ! बहिणी म्हणे फडकती ध्वजा !निरूपण केले वोजा !! वारकरी संप्रदायाच्या…
-
‘महाराष्ट्र भूषण ‘राम सुतार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २० मार्च २०२५ रोजी जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना ‘ महाराष्ट्र भूषण ‘ पुरस्कार जाहीर करत असल्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.ही अतिशय आनंददायी घटना आहे. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी राम सुतार यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केलेली आहेत. आणि ते या वयात ही…
-
रेवडी संस्कृती आणि आर्थिक दुर्गती

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co लोकसभा असो अथवा विधानसभा निवडणुका असोत त्यांच्या प्रमुख राजकीय पक्षांचे जाहीरनामे आणि त्यांच्या नेत्यांच्या घोषणा पहिल्या तर राजकारणामध्ये रेवडी संस्कृती मोठ्या प्रमाणात फोफावती आहे हे स्पष्ट होते. आणि गंमत म्हणजे ज्यांनी या संस्कृतीला रेवडी संस्कृती हिणवले तीच मंडळी आता रेवडी वाटपात अग्रेसर आहेत. खरेतर या व अशा …
-
मणिपूरला सर्वोच्च न्यायाधीशांच्या शिष्टमंडळाचे शांतता प्रयत्न

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे शिष्टमंडळ मणिपूरमध्ये शांततेचे प्रयत्न करण्यासाठी २२ मार्च २०२५ रोजी मणिपूर मध्ये गेले आणि त्यांनी विस्थापितांशी संवाद साधला. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नेतृत्वाखाली न्यायमूर्ती सूर्यकांता ,न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.…
-
सर्वोच्च न्यायालयाचे अभिव्यक्ती निर्देश

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co शुक्रवार ता. २८ मार्च २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत जे निर्देश दिले आहेत त्याचे महत्त्व आजच्या समकालीन वास्तवात फार मोठे आहे.” एखादी कविता, नाटक ,चित्रपट किंवा विडंबन यामुळे किंवा कोणत्याही कला प्रकारामुळे दोन समुदायांमध्ये द्वेषभावना किंवा वैर…
-
पेट से बडा खेत न देना अशी प्रार्थना करणारे ज्ञानपीठ विजेते कवी विनोद कुमार शुक्ल

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ” एक माणूस हताशपणे बसला होता,मी त्याला ओळखत नव्हतो, पण त्याची निराशा ओळखून होतो ,म्हणून मी त्याच्या जवळ गेलो, माझा हात पुढं केला , तो माझा हात धरून उभा राहिला, तोही मला ओळखत नव्हता पण,माझं हात पुढं करणं त्यानं ओळखलं,आम्ही दोघं सोबत चालायला लागलो ,दोघं एकमेकांना ओळखत…
-
डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील आणि समाजवाद

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co सहकारातून समाजवाद जपता येतो याचे उत्तम उदाहरण समोर ठेवणाऱ्या ज्येष्ठ नेते माजी आमदार कालवश डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांचा मंगळवार ता.१ एप्रिल २०२५ रोजी दहावा स्मृतीदिन आहे.स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये ज्या नेतेमंडळींनी सहकारातून समाजवाद आणण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांना रुजविण्याचा प्रयत्न केला किंबहूना त्यासाठी आयुष्य वेचले त्यामध्ये…