वर्ष: वाय
-
भारतरत्न डॉ. पां.वा. काणे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १८ एप्रिल हा प्रकांड पंडित महामहोपाध्याय भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचा स्मृतिदिन. ‘ हिस्टरी ऑफ धर्मशास्त्रा ‘ या नावाचा महाग्रंथ इंग्रजीतून त्यांनी लिहिला होता. साडेसहा हजार पानांचा हा ग्रंथ पाच खंडामध्ये आहे. हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी डॉ. काणे यांनी १९३० ते १९६२ अशी ३२ वर्षे खर्च…
-
महापंडित राहुल सांस्कृत्यायन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १४ एप्रिल हा ‘ व्होल्गा ते गंगा ‘महापंडित राहुल सांस्कृत्यायन स्मृतिदिन. अर्थात हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिनही आहे. बाबासाहेबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. विसाव्या शतकामध्ये जागतिक कीर्तीचे जे भारतीय महापंडित होऊन गेले त्यामध्ये राहुल संस्कृत्यायन यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. उत्तर प्रदेशात अजमगड…
-
महान कलाकार चार्ली चॅप्लिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १६ एप्रिल हा जगप्रसिद्ध कलाकार चार्ली चॅप्लिन यांचा जन्मदिन. १६ एप्रिल १८८९ रोजी लंडन येथे जन्मलेले चार्ली चॅप्लिन जगावर आपली अमिट मुद्रा उमटवून स्वित्झर्लंडमध्ये २५ डिसेंबर १९७७ रोजी कालवश झाले . अघळपघळ असलेली ढगळी विजार, त्यावर तंग भासावा असा कोट ,पायात फाटके बूट आणि डोक्यावर डर्बी हॅट,…
-
कॉ.बी.टी.रणदिवे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ६ एप्रिल हा ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व विचारवंत कॉ. बी . टी.रणदिवे यांचा स्मृतिदिन. १९ डिसेंबर १९०४ रोजी जन्मलेले रणदिवे ६ एप्रिल १९९० रोजी कालवश झाले. भालचंद्र त्र्यंबक रणदिवे अर्थात बीतीआर हे कम्युनिस्ट पक्षाचे अग्रणी नेते होते.ते सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन म्हणजे (सिटू) चे संस्थापक अध्यक्ष…
-
जीवनवादी कलावंत खलील जिब्रान

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co जीवनवादी कलावंत खलील जिब्रान याचा १० एप्रिल हा स्मृतिदिन. खलील जिब्रान हा क्रांतीदर्शी कलावंत आणि जीवनवादी दृष्टिकोनाचा एक महान सिरीयन कवी होता. त्याच्या लेखनावर महात्मा गौतम बुद्धांचा प्रभाव होता. पौर्वाच्य संस्कृतीबद्दल त्याला प्रचंड आस्था होती. त्याने एके ठिकाणी म्हटले आहे की ,ज्या ज्ञानाच्या गोष्टी फक्त भारतात अवतरल्या…
-
बंकिमचंद्र चटर्जी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रगान थोर बंगाली साहित्यिक बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहे. ते काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी सर्वप्रथम म्हटले गेले. तर जनगणमन हे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले राष्ट्रगीत काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात २७ डिसेंबर १९११ रोजी सर्वप्रथम गायले गेले. भारताच्या राष्ट्रगाना संदर्भात घटना समितीचे अध्यक्ष व भारताचे…
-
कुंदनलाल सैगल

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘जब दिल ही टूट गया हम जीके क्या करेंगे ‘ हे गाणं सिने रसिकांना गेली ऐंशी वर्षे भावते आहे. स्वातंत्र्यपूर्वी एक वर्ष म्हणजे १९४६ साली शहाजहां नावाचा चित्रपट आला होता. त्यातील हे गाणं गायलं होतं कुंदनलाल सैगल यांनी.ते एक महान गायक आणि अभिनेते होते.अगदी महमद रफी, मुकेश…
-
महावीरांची महानता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co गुरुवार ता.१० एप्रिल २०२५ रोजी वर्धमान महावीर जयंती आहे. अर्थात चैत्रशुद्ध त्रयोदशीला महावीरांची जयंती साजरी केली जाते तो हा दिवस आहे.वर्धमान महावीर हे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर होते. ख्रिस्त पूर्व इसवी सन ५९९ मध्ये त्यांचा जन्म झाला. तत्कालीन मगध प्रदेशातील अर्थात सध्याच्या दक्षिण बिहार मधील वैशाली नगरीचे…
-
भारतीय संस्कृती आणि राष्ट्रवाद

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘तलवारीच्या बळावर हवे ते करता येते ,पण तलवारीचेच सिंहासन मांडून त्यावर कोणी बसू म्हटले तर ते मात्र जमणार नाही ‘असे एका महान योध्याचे वचन आहे. अस्सल भारतीय राष्ट्रवादाची व्यापक व प्रदीर्घ परंपरा असलेल्या भारतीय जनतेला गेल्या काही वर्षात राष्ट्रवादाचे,संस्कृतीचे म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवादाचे धडे देण्याचे प्रमाण वाढले आहे.…
-
नोमोफोबिया ,मायोपिया आणि डिजिटल डिक्टॉस

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co महाराष्ट्रामध्ये गेले तीन वर्ष ३२ लाख १४ हजार रुग्णांना मानसिक आरोग्याबाबत उपचार घ्यावे लागले आहेत असे अलीकडेच एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. मानसीक आजारी असणाऱ्यांचे हे वाढते प्रमाण धक्कादायक आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडण्यासाठी कामाचा व इतर गोष्टींचा ताणतणाव ,व्यसनाधीनता ,बदललेली जीवनशैली ही कारणे तर आहेतच. मात्र मुख्य…