वर्ष: वाय
-
संतांची समता-ममता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co मराठी संतांचे साहित्य अत्यंत विपुल आहे. वैविध्यपूर्ण आहे. अशिक्षित वारकऱ्यापासूनच ते उच्च विद्या विभूषितांपर्यंत गेली सातशे वर्षे या साहित्याने सर्वतोमुखी स्थान स्थान प्राप्त केले आहे . गेल्या सातशे वर्षाच्या काळात महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या .गेल्या सात शतकातील सामजिक ,राजकीय, सांसृतिक घडामोडींवर संत साहित्याचा प्रभाव पडला. संत साहित्यातही…
-
चार्वाक दर्शन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co भारतीय तत्त्वज्ञानामध्ये चार्वाक दर्शन हे प्रसिद्ध तत्त्वज्ञान आहे.या तत्त्वज्ञानाचा बार्हस्पत्य ,लोकायत किंवा लोकायतिक नावाने उल्लेख केला जातो. चार्वाक नावाची कोणी एक व्यक्ती होती असे दाखले इतिहासात नाहीत. अभ्यासक देखील असे मानत नाहीत .प्राचीन काळी जे भौतिकवादी, नास्तिकवादी तत्वज्ञान होते त्यातील एका विचारसरणीचे तत्त्वज्ञान म्हणजे चार्वाक दर्शन होय…
-
यशवंतराव चव्हाण : प्रभावी व प्रगल्भ नेते

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वतःची अशी मुद्रा उमटवणारे , असामान्य सुसंस्कृत नेते म्हणजे कालवश यशवंतराव चव्हाण. १२ मार्च १९१३ रोजी तत्कालीन सातारा आणि सध्याच्या सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी त्यांचा जन्म झाला. आणि २५ नोव्हेंबर १९८४ रोजी नवी दिल्ली ते कालवश झाले. आपल्या ७१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अतिशय उत्तुंग…
-
असगरअली इंजिनियर :सामाजिक ऐक्याचा सेतू बांधणारा अभियंता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १० मार्च हा असगरअली इंजिनियर यांचा जन्मदिन.असगरअली इंजिनियर हे जागतिक कीर्तीचे थोर विचारवंत होते. १० मार्च १९३९ रोजी राजस्थानातील सलुंबर या गावी एका दाउदी बोहरा कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बाल वयातच त्यांनी कुराणाचे सखोल अध्ययन केले. त्यांनी फारसी ,अरबी भाषा आत्मसात केल्या.प्रचंड वाचन, अफत बुद्धिमत्ता आणि सामाजिक…
-
सामाजिकता आणि नैतिकता
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co जीवाची निर्मिती कधी झाली आणि त्यापूर्वी पृथ्वीची निर्मिती कधी झाली याबाबत अनेक मतप्रवाह, विचार प्रवाह आहेत.विज्ञानाने जी प्रगती केली त्यातील किरणोत्सर्गी धातू म्हणजे रेडिओॲक्टिव्ह या कालमापन साधनाने सिद्ध केले की पृथ्वीचे वय हे किमान चारशे कोटी वर्षे आहे .तर पृथ्वीवरील मानवाचा जन्म हा साधारणता दहा लाख वर्षांपूर्वीचा…
-
हयुगो चावेझ : आशावाद पेरणारा नेता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ५ मार्च हा आशावाद पेरणारा नेता हयुगो चावेझ याचा स्मृतिदिन. भांडवलशाही अर्थव्यवस्थेने वारंवार जागतिक मंदीचा फास विकसनशील राष्ट्रांभोवती अडकवून गुदमरायला, घुसमटायला लावण्याचा काळ गेली तीन दशके सुरू आहे.या काळात जगभरच्या शोषितांना वंचितांना आधार वाटावा असा समाजवादी क्रांतीचा बुलंद आवाज हयुगो राफेल चावेझ हे ५ मार्च २०१३ रोजी…
-
मुकुंदराव किर्लोस्कर : संपादकांचा संपादक

——————————– प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co नामवंत संपादक मुकुंदराव किर्लोस्कर यांचा जन्म ३ मार्च १९२१ रोजी झाला आणि ते २८ फेब्रुवारी २०१३ रोजी कालवश झाले. किर्लोस्कर वाडी हे त्यांचे जन्मगाव .सोलापूर ,पुणे, मुंबई येथे त्यांचा शिक्षण झाले. ते राज्यशास्त्र व अर्थशास्त्र हा विषय घेऊन एम् . ए.झाले होते. या दोन्ही विषयांवर त्यांची…
-
डॉ.तारा भवाळकर यांच्या व्यापक भाषणाचा संक्षेपयत्न

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com डॉ. तारा भवाळकर यांचे २१,२२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण म्हणजे एक इतिहासाचा एक व्यापक पट उलगडून दाखवणारा, वर्तमानाचे सजग भान असणारा आणि भविष्याचे दिशादर्शन करणारा एक महत्त्वाचा भाषा ,साहित्य,संस्कृती आणि समाज याची एकजन्सी बांधणी करणारा…
-
गझलावळ : परिवर्तनला बळ देणारा संग्रह

प्रस्तावना प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail. ‘ गझलावळ ‘ हा प्रा. विश्वनाथ गायकवाड यांचा ६६ गझलांचा गझल संग्रह आहे. प्रा.विश्वनाथ गायकवाड हे साहित्य आणि समाज यांचे सुदृढ भान असणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे समाजात जे जे घडत आहे तेते त्यांच्या साहित्यात मांडले जाते.’ गझल ‘ हा ‘ गागर मे सागर…
-
कॉ.कृष्णा मेणसे : प्रगल्भ कृतीशील नेतृत्व

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com ज्येष्ठ कामगार नेते, थोर स्वातंत्र्य सैनिक, लेखक , संपादक,पत्रकार, सीमा लढ्याचे नेते, कुशल संघटक, उत्तम वक्ते, ख्यातनाम विचारवंत आणि स्वतंत्र भारताची आजवरची वाटचाल अतिशय डोळसपणे पहात त्यावर नेमके कृतिशील भाष्य करणारे कॉम्रेड कृष्णा मेणसे १३ जानेवारी २०२५ रोजी कालवश झाले. समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस…