वर्ष: वाय
-
जयंत महापात्रा:घट्ट भारतीयत्व व वैश्विक भान असलेला थोरकवी
प्रसाद माधव कुलकर्णी ,इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०)prasad.kulkarni65@gmail.com मानवी जीवनाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाच्या भारतीय कवींमध्ये जयंत महापात्रा यांची गणना आवर्जून करावी लागते. ओडिशात राहणारे आणि इंग्रजीतून लिहिणारे जयंत महापात्रा वयाच्या ९५ व्या वर्षी २७ ऑगस्ट २०२३ रोजी कालवश झाले. २२ ऑक्टोबर १९२८ रोजी त्यांचा जन्म झाला होता.कटक येथेच त्यांचा जन्म व मृत्यू…
-
गरज राज्यघटनेच्य बदलाची नव्हे काटेकोर अंमलबजावणीची आहे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लिहिलेल्या ‘भारताची राज्यघटना बदलली पाहिजे ‘असे विधान केले आहे. हे विधान करत असताना त्यांनी ही राज्यघटना १९३५ च्या ब्रिटिश काळातील कायद्यावर आधारलेली आहे. त्यामुळे ती वसाहतवादाचा वारसा आहे. लिखित राज्यघटनांचे आयुष्य…
-
पत्रकारांवरील वाढते हल्ले चिंताजनक
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com न्यायपालिका ,कार्यपालिका, विधिमंडळ या तीन स्तंभाबरोबर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसार माध्यमांकडे पाहिले जाते .या चारही स्तंभाचे स्वतःचे असे अधिकार क्षेत्र आहे .त्यांनी एकमेकात ढवळाढवळ करू नये असा लोकशाहीचा संकेतही आहे. पण आज सर्व संकेतांप्रमाणे हा संकेतही झुगारून दिला जात आहे. मध्यप्रवाही माध्यमे सत्तेला प्रश्न विचारत…
-
रसग्रहण एका गझलेचे
*गझल – – – प्रसाद माधव कुलकर्णी**रसग्रहण — गझलनंदा* स्व. सुरेश भट यांच्या गझलेचं घराणं सांगणारे सध्या जे गझलकार आहेत , त्यात अग्रक्रमाने नाव घ्यायलाच हवं असे *इचलकरंजी येथील जेष्ठ गझलकार प्रसाद माधव कुलकर्णी .* प्रसादचा परिचय जर वाचायचा झाला तर दिवसातले काही तास बाजूला काढून ठेवावे लागतील . एवढा दीर्घ परिचय आहे आणि रोज…
-
प्रेम आणि निसर्ग यांची अफलातून गुंफण करणारे :कवी ना.घ.देशपांडे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com २१ ऑगस्ट हा मराठीतील ख्यातनाम कवी नागोराव घनश्याम देशपांडे उर्फ ना.घ. देशपांडे यांचा जन्मदीन. रानावनात गेली बाई शिळ, मन पिसाट माझे अडले रे थांब जरासा, अंतरीच्या गुढगर्भी एकदा जे वाटले ग, डाव मांडून भांडून मोडू नको,नदीकिनारी नदीकिनारी नदीकिनारी ग, तुला न कळले -मला न कळले तरी…
-
डॉ. रंगनाथन आणि ग्रंथालय चळवळ प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) भारताच्या प्राचीन संस्कृतीत व इतिहासात ग्रंथालयांचे महत्व मोठे आहे.आधुनिक काळात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून डॉ.शियाली रामामृतम उर्फ डॉ. एस.आर.रंगनाथन यांचे नाव मोठया आदराने घेतले जाते.त्यांचा जन्म मद्रास प्रांतातील तंजावर जिल्ह्यात शियाली या गावी ९ ऑगस्ट १८८२ रोजी झाला.मात्र दरवर्षी १२ ऑगस्ट हा…
-
स्वातंत्र्याचा अर्थ
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) मंगळवार ता. १५ ऑगस्ट २०२३रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. बुधवार ता.९ ऑगस्ट २०२३ रोजी आपला ८१ वा क्रांतिदिन साजरा झाला. सर्व भारतीयांना यानिमित्त भरभरून शुभेच्छा..क्रांतिदिन आणि स्वातंत्र्य दिन चिरायू होवो…! भारतीय स्वातंत्र्य दिन व क्रंतिदिन साजरा करत असताना ‘हर घर तिरंगा’ पंचप्राण शपथ, स्वराज्य महोत्सव ‘ यासारखे…
-
मरणे महाग नाही ,जगणे महाग आहे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) गेल्या नऊ वर्षातील महागाईने उच्चांक गाठला हे डोळे उघडे ठेवून बघितले की दिसतेच.पण गतवर्षी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने १२ मे २२ रोजी अधिकृत आकडेवारी जाहीर केली त्यावरूनही हे स्पष्ट झाले होते.पेट्रोल, गॅस, खाद्यपदार्थ, दूध,भाजीपाला,औषधे यासह साऱ्याच वस्तू कमालीच्या महाग होत आहेत. सरकारी नितीने आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपया…
-
सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती अनेक अर्थानी महत्वाची
मोदी आडनावाच्या बदनामी प्रकरणी भाजपचे नेते व गुजरातचे माजी मंत्री पुर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात २०१९ मध्ये खटला दाखल केला होता. याप्रकरणी त्यांना दोषी ठरवून गुजरात न्यायालयाने त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले होते. त्यावर तातडीने कारवाई करून २४ तासात राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्य रद्द केले होते. त्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांना खासदार…
-
मातीतून सोनकविता निर्माण करणारा कवी
प्रसाद माधव कुलकर्णी इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) गुंतलेले प्राण या रानात माझे फाटकी ही झोपडी काळीज माझेमी असा आनंदुन बेहोष होताशब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे…. असे शेतीत आणि रानात स्वतःचे प्राण शोधणारे आणि तेथील सुखदुःखाच्या जीवनलयीतच शब्दगंधेला मला बाहूत घे म्हणणारे ना. धों.महानोर हे गेली पाच सहा शतके दशके मराठी कवितेला मराठी संस्कृतीचा रानरूपात व्यक्त करणारे अव्वल…