वर्ष: वाय
-
धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने खासदारांना दिलेल्या राज्यघटनेच्या प्रतीमधील प्रास्ताविकेत ‘धर्मनिरपेक्ष ‘आणि ‘ समाजवाद ‘हे शब्द नसल्याचे उघडकीस आल्यावर त्यावर टीका सुरू झाली. त्यावर केंद्र सरकारच्या वतीने हे शब्द नंतर घालण्यात आले आहेत. आम्ही दिलेली घटनेची प्रत मूळ प्रतिवरुन तयार केली आहे असा युक्तिवाद केला. याचा…
-
बॅरिस्टर नाथ पै : सुसंस्कृत विचारवंत राजकारणी
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता.२५ सप्टेंबर २०२३ रोजी बॅरिस्टर नाथ पै यांचा १०१ वा जन्मदिन आहे. बॅरिस्टर नाथ पै हे भारतीय राजकारणातील एक वादळी व्यक्तिमत्व होते. थोर स्वातंत्र्यसैनिक ,प्रसिद्ध संसदपटू,नामवंत घटना तज्ञ, कोकण रेल्वेचे शिल्पकार , दशसहस्त्रेशू वक्ता अशा विविध अंगाने त्यांची व्यापक ओळख होती. केवळ ४९ वर्षाचे आयुष्य…
-
सत्यशोधक समाज स्थापनेची दीडशे वर्षे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com सनातन धर्म या विषयाची सध्या जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे . जनतेच्या कोणत्याही जिव्हाळ्याच्या आणि जीवन मरणाच्या प्रश्नांपेक्षा धर्म आणि राजकारण यांची सांगड घालत , लोकांची माथी भडकवत आणि मती गुंग करत ज्यांना राजकीय पोळी भाजायची असते ते सनातन धर्म म्हणजे काय हे स्पष्ट करणार नाहीत…
-
गांधी हा वैश्विक विचार आहे ‘ जी -२० ‘ तही अधोरेखित झाले
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com नवी दिल्लीत जी २० परिषद संपन्न झाली. गेले वर्षभर भारतात गाजत असलेल्या जी २० समूहाचे यजमानपद आता रोटेशन पद्धतीनुसार ब्राझीलकडे गेलेले आहे. रोटेशन पद्धतीनेच भारताकडे आलेल्या या परिषदेचा केला गेलेला गाजावाजा ,त्यासाठी झालेला खर्च, त्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतलेली वेगवेगळी दखल, भारतातील झोपडपट्ट्या व दारिद्र्य…
-
‘एक देश एक निवडणूक ‘ पेक्षा ‘ निवडणूक सुधारणा ‘महत्त्वाच्या
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com लोकसभेची निवडणूक आठ महिन्यांवर आलेली आहे . तत्पूर्वी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. अशावेळी गेली सव्वा नऊ वर्षे सत्तेवर असलेल्या केंद्र सरकारला ‘एक देश एक निवडणूक ‘या संकल्पनेचे पिल्लू सोडावे लागले.त्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली.त्या भोवतीची चर्चा सुरू करावी…
-
स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोतील भाषणाची १३० वर्षे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com ११ सप्टेंबर २०२३ रोजी स्वामी विवेकानंदांनी शिकागो धर्म परिषदेत जे भाषण केले त्याला १३० वर्षे झाली. स्वामी विवेकानंद म्हटले की एक वैचारिक श्रीमंतीचा संन्यस्त समाजवादी आपल्यासमोर उभे राहतात.शिकागोच्या धर्मपरिषदेतं ‘धर्म म्हणजे काय ‘हे जगाला सांगणारे आहे एक विश्वमान्य थोर विचारवंत दिसून येतात. स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल…
-
शांताराम बापूंना बाराव्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत ,स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांतारामबापू गरुड यांचा आज रविवार ता. ३ सप्टेंबर २०२३ रोजी बारावा स्मृतिदिन आहे. त्यांना कालवश होऊन एक तप झाले.१५ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेले शांताराम बापू वृद्धापकाळाने शनिवार ता.३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात,विचारविश्वात…
-
गझल परंपरा आणि सद्यस्थिती
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com गझल ‘या काव्यप्रकाराला पाचशेवर वर्षांची परंपरा आहे.ती फारसी मधून उर्दूत आणि तिथून अन्य भाषांमध्ये गेली. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगणारा कविता प्रकार म्हणून गझलेने मोठे योगदान दिले आहे.त्याच पद्धतीने रसिकांचे मनोरंजन करतच बौद्धिक भूक भागवणारा सर्वोत्तम काव्यप्रकार…
-
मराठी गझल इंग्रजाळलेली नको…!
प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) prasad.kulkarni65@gmail.com ‘गझल ‘या काव्यप्रकाराला पाचशेवर वर्षांची परंपरा आहे.ती फारसी मधून उर्दूत आणि तिथून अन्य भाषांमध्ये गेली.कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगणारा कविता प्रकार म्हणून गझलेने मोठे योगदान दिले आहे.त्याच पद्धतीने रसिकांचे मनोरंजन करतच बौद्धिक भूक भागवणारा सर्वोत्तम काव्यप्रकार म्हणूनही…
-
दुष्काळ दृश्यतेकडे…
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com ऑगस्ट महिना संपल्यानंतर महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेखाली आल्याचे अस्वस्थ चित्र आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात संपूर्ण भारतात १९०१ पासूनचा सर्वात कमी पाऊस झालाआहे असे म्हटले जाते.प्रशांत महासागरातील एल निनो या उबदार पाण्याच्या प्रवाहाची तीव्रता वाढल्याने ऑगस्टमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असे भारतीय हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्याचबरोबर…