वर्ष: वाय
-
अखेरचा मोगल बादशहा शायर बहादूर शहा जफर
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com गाजियोमे बू रहेगी जब तलक ईमान की तब तो लंदन तक चलेगी तेग हिंदोस्तान की… (जोपर्यंत इथल्या शुर सैनिकांमध्ये प्रामाणिकपणा, इमानदारी ,देशप्रेम यांचा अंश शिल्लक आहे तोपर्यंत हिंदुस्थानची तलवार थेट लंडनपर्यंत जाऊन भिडेल.) असे लिहिणाऱ्या आणि १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये ब्रिटिशांविरोधी लढ्याचे ज्यांनी नेतृत्व केले ते…
-
समाज माध्यम दिनाच्या निमित्ताने…
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) २० ऑक्टोबर हा दिवस’जागतिक समाज माध्यम दिन ‘ अर्थात ‘कम्युनिटी मीडिया डे ‘म्हणून साजरा केला जातो. गेल्या दोन दशकामध्ये फेसबुक, व्हॉटसाप, एक्स, रिल , इंस्टाग्राम आदी अनेक समाजमाध्यमांचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. पण हे माध्यम वापरत असताना सत्यता व विवेक याचे भान पाळले जाते असे…
-
चिथावणीखोर वक्तव्ये वाढणे निषेधार्हच
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म ( एडीआर) या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारतातील राजकीय नेत्यांकडून द्वेषमूलक आणि चिथावणीखोर वक्तव्ये आणि भाषणे करण्याचे प्रमाण अतिशय वाढलेले आहे हे स्पष्ट झालेले आहे. एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉच (एनईडब्ल्यू ) या संस्थांनी विद्यमान आणि निवडणुकीत पराभूत खासदार-आमदारांनी सादर केलेल्या…
-
नर्गिस मोहम्मदी यांच्या सविनय लढ्यावर विश्र्वमोहर
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com गेली तीन दशके महिलांच्या हक्काबरोबरच लोकशाही आणि फाशीच्या शिक्षेविरोधात संघर्ष करणाऱ्या आणि सध्याही कारागृहात असणाऱ्या इराण मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यावर्षीचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘ सरकार जितके आम्हाला कैदेत ठेवेल तितक्या आम्ही सक्षम होत जाऊ ‘अशी ठाम भूमिका घेऊन इराण…
-
शाश्वत विकासासाठी जनगणना महत्त्वाची
प्रसाद माधव कुलकर्णी ,इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०)prasad.kulkarni65@gmail.com स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला. पण स्वातंत्र्यानंतरची आठवी अर्थात २०२१ ची जनगणना अद्याप झालेली नाही. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणातून पुढे आलेले निष्कर्ष जाहीर केल्यानंतर आता जातीनिहाय जनगणनेची चर्चा सुरू झालेली आहे. जातीनिहाय जनगणना हा देशाचा एक्स-रे आहे.देशातील सामाजिक व आर्थिक स्थिती समजून…
-
वाचन प्रेरणा दिन : उत्सव शिवचरित्रपर पुस्तकांच्या वाचनाचा
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने यंदाचा वाचन प्रेरणा दिन ‘ ‘३५० वे शिवराज्याभिषेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा, उत्सव शिवचरित्रपर पुस्तकांच्या वाचनाचा ‘ ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करून साजरा करण्याचे ठरवले आहे .ही अतिशय चांगली बाब आहे. भारताचे माजी राष्ट्रपती कालवश डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम…
-
स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी ‘ अर्थात ‘ समतेची प्रतिमा ‘अर्थात डॉ. आंबेडकर यांचा दक्षिण अमेरिकेतील पुतळा
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com दक्षिण अमेरिकेतील मेरीलँड या भागात धम्मचक्र प्रवर्तनदिनी म्हणजेच १४ ऑक्टोबर २०२३ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. ‘स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी ‘ अर्थात ‘ समतेची प्रतिमा ‘असे नाव या पुतळ्याला देण्यात आले आहे. वॉशिंग्टन पासून ३५ किलोमीटर अंतरावरील एकोकेक शहरात…
-
गांधीवादाचे सुत्रसार
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता.२ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा १५४ वा जन्मदिन आहे.भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आपण नुकतेच साजरे केले. त्याच पद्धतीने गांधीजींना जाऊन ही आता शहात्तर वर्ष होत आहेत. कारण नथुराम गोडसे नावाच्या माथेफिरूने भारताच्या स्वातंत्र्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच राष्ट्रपित्याचा खून केला केला. गेल्या पंच्याहत्तर…
-
स्टालिन यांचा निर्णय अवयवदात्यांचे मोल जपणारा
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी २३ सप्टेंबर २०२३ रोजी एका कार्यक्रमात अतिशय महत्त्वपूर्ण घोषणा केली. ती म्हणजे ‘जे लोक अवयव दान करतात ते अनेकांचा जीव वाचवतात .त्यामुळे ते एखाद्या हुतात्म्याहून कमी नाहीत .त्यामुळेच त्यांचे अंत्यसंस्कार हे शासकीय इतमामात केले जातील.’भारतामध्ये अवयव दानाची सुरुवात झाल्यापासून तामिळनाडू त्यामध्ये…
-
वृत्तपत्र पत्रलेखक संघाची सव्वीस वर्षे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com शनिवार ता.२३ सप्टेंबर २०२३ रोजी वृत्तपत्र लेखक संघ इचलकरंजी या संघटनेचा २६ वा वर्धापन दिन झाला. यावर्षीच्या प्रारंभी संघटनेने आपला रौप्य महोत्सव अतिशय दिमाखामध्ये महाराष्ट्रातील वृत्तपत्र पत्रलेखकांचा रौप्य महोत्सवी मेळावा , वृत्तपत्र पत्र लेखकांचा परिचय करून देणाऱ्या ‘लोक जागर ‘या स्मरणिकेचे प्रकाशन आणि आचार्य शांताराम बापू…